Home Blog Page 105

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर; नवीन ‘एअर इंडिया वन’ ने येण्याची शक्यता

Gaya: Prime Minister Narendra Modi arrives at Gaya Airport in Bihar on Jan 5, 2019. (Photo: IANS)

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला ते भेट देणार असून कोरोना विषाणूवरील लसीची ते माहिती घेणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलिसांसह विशेष सुरक्षा दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली असून त्यांचे नामकरण ‘एअर इंडिया वन’असे करण्यात आले आहे. या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत १०० देशांचे राजदूत असल्याने या दौऱ्याला मोठे महत्व आहे. दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळ येथे येणार असून त्यानंतर ते हेलिकॅाप्टरने ‘सिरम’मध्ये जाणार आहे. या काळात पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा बलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील मोठ्या पदावरील महत्वांच्या व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा दलांची आवश्यकता जाणवू लागली. त्यानंतर या बलाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९८५ ला केंद्रीय गृह मंत्रालयाने या साठी बिरबलनाथ समितीची स्स्थापना केली. या समितीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या स्थापनेचा प्रस्ताव दिला. ३० माचर्च १९८५ ला राष्ट्रपतींनी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता देत या साठी ८१९ पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली. त्यानंतर २ जुन १९८८ ला भारतीय संसदेच्या एका अधिनिय मानुसार स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुपची (एसपीजी) स्थापना झाली.

कुठल्याही प्रकारच्या हल्यापासून पंतप्रधानांची सुरक्षा करण्यास सक्षम-

‘एसपीजी’मध्ये असलेले स्पेशल कमांडो हे पंतप्रधानांचे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम असतात. त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. सर्व प्रकारची आधुनिक हत्यारे, आधुनिक गाड्यांचा ताफा या बलांकडे असतो. आण्विक हल्ल्यापासूनही बचावासाठीही या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधिकारी या दलाचा प्रमुख असतो. त्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवास स्स्थानात आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रवासाठी आता एअर इंडिया वन-

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या देशातील तसेच परदेशाच्या प्रवासाठी बोईंग ७७७ ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अमेरीकेत राष्ट्रपतीच्या प्रवासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा या विमानात आहे. त्याच धरतीवर एअर इंडीया वन या विमानात सुरक्षा यंत्रणा आहे. जवळपास ८ हजार ४०० करोड रूपये किमंतीची ही विमाने आहेत. या विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

नागपूर मेट्रो: सायकल सोबत करा मेट्रोने प्रवास

नागपूर: नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि एका लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो मध्ये नेऊ शकता.

महा मेट्रो प्रशासननाने या संबंधी सुविधा नागरिकांन करिता उपलब्ध केली असून आज काही मेट्रो प्रवाश्यानी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्य नगर स्टेशन दरम्यान त्यांनी स्वतः सायकल सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला. प्रवास करतांना मेट्रो प्रवाशांनी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लिफ्टच्या साहाय्याने काँनकोर्स येथे प्रवेश केला, तिकीट काउंटर येथून येथून तिकीट घेत एएफसी गेटच्या माध्यमाने स्टेशन परिसरात प्रवेश करत पुनः लिफ्टच्या साहाय्याने प्लॅटफार्म येथे पोहोचून मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत बाळगून गंतव्य स्थानकापर्यंत प्रवास गाठला.

प्रवासा दरम्यान मेट्रो प्रवाश्यानी सांगितले की उपलब्ध करून देण्यात आलेली सेवा आमच्या सारख्या सायकलीस्ट व वर्किंग व्यक्ती करता अत्यंत फायदेशीर असून जे नियमित पणे सायकलचा उपयोग करून दररोज ये जा करता आता सायकल मेट्रो मध्ये सोबत नेणे सोईस्कर झाले असून आमचा प्रवास देखील सायकल सोबत नेत आरामदायक झाला आहे. या सेवेचा नागरिक नक्कीच लाभ घेतील जे सायकलचा उपयोग नियमित करतात. महा मेट्रो या अनोख्या प्रवास करता प्रवाश्याना आवाहन करते कि मेट्रो प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्याकरिता सहज पणे मेट्रो मध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे.

Burglar flees with value worth Rs 20L at Akash Nagar in Manewada

Nagpur

Nagpur: An unidentified burglar covering his face with a scarf sneaked away with valuables worth more than Rs 20 lakh, including Rs 17 lakh cash, within five minutes from the residence of Nitnaware family at Akash Nagar in Manewada on Wednesday. Much of the cash and valuables were saved as these were inside the locked vault in an almirah, which the burglar failed to lay his hands upon.

A CCTV footage shows the burglar entering the premises at 3.02 pm and leaving by 3.07 pm. The house owner, Sandeep Nitnaware, had left the house for salon and other works at 2.30 pm and returned at 4 pm. He was stunned to see the valuables missing from the almirah but there were no signs of any rummage inside the rooms. Police are now suspecting an insider’s involvement in the case.

Nitnaware, a real estate agent, got the cash after a sale deed. He was supposed to purchase some property in the coming days for which the surplus cash had been kept. Police said the burglar may have prior information about the substantial cash and valuables. “Had the burglar knew about the cash and valuables available in substantial quantity, he could have brought a bag but he sneaked away with the valuables tucked away in his pockets as shown in the CCTV footage,” said a cop.

The CCTV footage was procured from the first floor of the apartment where Nitnaware owned a gymnasium. Police are now checking the movements of patrons at the gymnasium. Sources said a car washer had come to his residence where Sandeep was staying alone since November 11 when his wife and the rest of the family left for Hingna. Police said the burglar broke the front door lock but did not have to toil to open the almirah whose keys were kept inside the room.

An offense has been registered at Hudkeshwar police station. Zonal DCP Akshay Shinde said police are trying to nab the accused and put a stop to incidents of burglaries.

नागपूर: दिल्लीहून आलेले बारा प्रवासी करोना पॉझिटिव्ह

नागपूर: दिल्लीहून आलेले बारा प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने आंतरराज्यीय प्रवास धोक्याचा ठरत असल्याची शक्यता बळावली आहे. या सर्वांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर बुधवारी चाचणी करण्यात आली होती. गुरुवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. बाधितांच्या संपर्कातील सर्वांना कोव्हिड मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाद्वारे सूचना देण्यात येत आहेत.

विमानतळ प्रशासनाद्वारे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. नागपूर शहरात आलेले अहमदाबाद येथील २४, दिल्ली येथील ७९ अशा एकूण १०३ प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली असता यामधील १२ करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना ताप, खोकला किंवा अन्य संबंधित लक्षणे आढळल्यास त्यांची अँटिजन चाचणी केली जात आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना जाऊ देण्यात येत आहे. मात्र, चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला मनपाच्या पाचपावली कोव्हिड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय, रुग्णाला लक्षणे जास्त असल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. महापालिकेद्वारे रेल्वे स्टेशनवर १२०० जणांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी चारजणांची अँटिजन चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.

विमानळावर १२०० रुपये, रेल्वेस्टेशनवर नि:शुल्क

राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा या चार राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा नियम सारखा असला तरी विमानतळावर करोना चाचणीसाठी १२०० रुपये भरावे लागत आहेत, तर नागपूर रेल्वेस्थानकावर करोना चाचणी नि:शुल्क करण्यात येत आहे. विमानतळावर चाचणी झाल्यानंतर क्वारन्टाइन करण्याचे बंधन नसल्याने या प्रवाशांद्वारे संक्रमण होण्याची भीती नाकारता येत नाही.

दिल्ली येथील संसर्गाची दुसरी लाट सर्वांसाठी धोक्याचा घंटा ठरलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. जे प्रवासी चाचणी न करता येत आहेत त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. या अंतर्गत बुधवारी एकूण ६३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी गोविंद राठोड यांनी ‘मटा’ला दिलेल्या माहितीनुसार,’चाचणीसाठी प्रत्येकाकडून बाराशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. चाचणीचा अहवाल गुरुवारी सायंकाळपर्यंत मिळाला नाही. अशा स्थितीत प्रवाशाने स्वत:हून क्वारन्टाइन रहावे की नाही, याबाबत कुठलाही स्पष्ट आदेश नाही. विमानतळावर चाचणी केल्यानंतर प्रवाशांना होम क्वारन्टाइन होण्यासाठी स्टॅम्पिंग करण्यात येत नाही. महापालिकेच्या क्वारन्टाइन सेंटरमध्ये ठेवण्याची सुविधादेखील उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामत: चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नाही. जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर प्रवाशामुळे होणारे संक्रमण कुणीही थांबवू शकणार नाही.’

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : काेविड-१९ विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नागरी विमानसेवा महासंचालक (डीजीसीए) कार्यालयाने याबाबत एक परिपत्रक काढून माहिती दिली.

भारतात काेराेनाच्या विषाणूने शिरकाव केल्यानंतर २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली हाेती. अनलाॅकनंतरही स्थगिती उठविली नव्हती. युराेपमध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही ठरावीक मार्गावर निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे.

कार्गाेसेवा, वंदे भारत माेहिमेला वगळले

या निर्बंधातून कार्गाेसेवा, वंदे भारत माेहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसाेबत ‘एअर बबल’ करार केला आहे. त्याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टाेबरच्या सुरुवातीला भारतात काेराेनाचा संसर्ग नियंत्रणात आला हाेता. परंतु, दिवाळीनंतर रुग्णसंख्येत पुन्हा वाढ हाेत आहे.

Malayalam film ‘Jallikattu’ is India’s entry for Oscars 2021

MALAYALAM feature “Jallikattu”, directed by Lijo Jose Pellissery, has been selected as India’s official entry for the International Feature Film category at the 93rd Academy Awards, the Film Federation of India (FFI) announced on Wednesday. “Jallikattu”, which was unanimously chosen from 27 entries across Hindi, Marathi, and other languages, is about a tribe of men coming together to stop a bull that has run amok in their village. “There were a total of 27 films that had entered the race from Hindi, Malayalam, Odia, and Marathi. The film which has been nominated by the jury to represent India at the Oscars is the Malayalam film ‘Jallikattu’.

“It is a film that really brings out the raw problems which are there in human beings, that is we are worse than animals,” filmmaker Rahul Rawai said. l, Chairman, Jury Board, Film Federation of India, told reporters in an online press conference. The film, which derives its name from the popular-yet-controversial bull-taming event from the south, is based on a short story by Hareesh.

It features actors Antony Varghese, Chemban Vinod Jose, Sabumon Abdusamad and Santhy Balachandran. Apart from “Jallikattu, other films that were competing to be named as India’s Oscar entry included “Chhapaak”, “Shakuntala Devi”, “Chhalaang”, “Gulabo Sitabo”, “Eeb Allay Ooo!”, “The Sky is Pink”, “Bulbbul” in the Hindi language and internationally-celebrated Marathi feature “The Disciple”. Calling Pellissery a “very competent director”, known for several critically acclaimed films like “Angamaly Diaries” and “Ea Ma Yau”, Rawail said, “Jallikattu” is a production that the country should be proud of.

Legendary footballer Diego Maradona died of a heart attack

Diego Maradona

Football legend and Argentina hero Diego Maradona died of a heart attack on Wednesday, aged 60. Maradona’s attorney confirmed the passing away of the football icon, saying he suffered the attack at his home in the outskirts of Buenos Aires.

Diego Maradona had been suffering from health issues in the recent past. Maradona underwent successful surgery for possible bleeding on his brain as recently as November after being admitted to a local hospital in Buenos Aires with signs of depression.

The UEFA will honour Diego Maradona by a minute of silence before Wednesday’s Champions League matches. Argentine President Alberto Fernandez declared three days of national mourning.

“Argentina’s football association, through its president Claudio Tapia, shared its deepest pain over the death of our legend, Diego Armando Maradona. You will always be in our hearts,” the Argentina football association said in a statement.

Genius on the field struggled with health issues off it
Maradona’s rags-to-riches story served as an inspiration for quite a few as he went on to become one of the greatest footballers of all time. The Argentina hero led the national side to World Cup glory in 1986, showcasing that he was a generational talent.

Maradona was the fifth of 8 children who grew up in a poor, gritty barrio on the Buenos Aires outskirts where he played a kind of dirt-patch football that launched many Argentines to international stardom. In 2001, FIFA named Maradona one of the two greatest in the sport’s history, alongside Pele.

He was a gifted football player who terrorized opposition defense but off the field, Maradona battled drug addiction. 8 years after the World Cup glory with Argentina, Maradona was kicked out of the 1994 World Cup due to drug use.

Years of drug use, overeating and alcoholism truncated a stellar career and altered his appearance from a lithe athlete who could slalom effortlessly through teams to a bloated addict who nearly died of cocaine-induced heart failure in 2000.

नागपूर : मास्क नसेल तर हजाराचा दंड बसेल

नागपूर : कोरोनाचा प्रभाव वाढण्याची भीती असताना अनेक जण बेजबाबदारपणे विना मास्कचे फिरताना दिसून येतात. अशा लोकांवर नियंत्रण यावे यासाठी आता दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. आता मास्क न घालणाऱ्यांना पाचशेऐवजी थेट हजार रुपयाचा दंड करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती दिली.

मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ८०६ व्यक्तींकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दुसरीकडे कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरासाठी तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मंगळवारी काही निर्बंध लागू केले आहेत. परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांना प्रवेश मिळेल. रिपोर्ट नसणाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही चाचणी अनिवार्य राहणार आहे. बुधवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्य शासनानेदेखील यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याला अवगत केले आहे. प्रामुख्याने दिल्ली एनसीआर क्षेत्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.

सीमा क्षेत्रात तपासणी चौकी

चार राज्यातून येणारे प्रवासी चाचणी अहवाल सोबत घेऊन आले आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणारी एक चमू गठित करण्यात आली आहे. या चमूने नागपूर जिल्ह्यात रेल्वेमार्गाने काटोल व नरखेड मार्गाद्वारे येणाऱ्या प्रवाशांची यादी रेल्वे विभागाकडून प्राप्त करून आरटीपीसीआर अहवाल तपासणीबाबतची कारवाई करावी, असे या रवींद्र ठाकरे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच सावनेर, नरखेड, रामटेक या रस्ते मार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा क्षेत्रावर तपासणी चौकी तयार करण्याचेदेखील निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही !

नवी दिल्ली : राज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही. कंटेनमेन्ट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलेले आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक मंगळवारी आयोजिण्यात आली होती.

डायनॅमिक कंटेनमेन्ट झोन स्थापन करण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून असे कंटेनमेन्ट झोन कोणते आहेत, याची निश्चिती करून घ्या, अशी सूचना शहा यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली होती.

राज्यांना दक्षता घेण्याच्या सूचना
भारतात योग्यवेळी उपाययोजना केल्यामुळे कोरोना साथीने खूप मोठे नुकसान झालेले नाही. हे मिळालेले यश यापुढेही कायम राहील अशी दक्षता घ्यायची आहे, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना बजावले आहे.

कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल. या झोनमधील स्थितीवर राज्यांना अधिक बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणा आणखी मजबूत करायला हवी.
लक्षण असलेल्या रुग्णांचा वैद्यकीय पथके घरोघरी जाऊन शोध घेतील.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींवर त्वरित उपचार सुरू करावेत. शक्य असल्यास घरामध्ये विलगीकरणात ठेवावे किंवा रुग्णालयात दाखल करावे.

लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनावर असेल.
कंटेनमेन्ट झोनमधील लोकांच्या हालचालींवर नियंत्रणे आणावीत. वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही या झोनमधून बाहेर जाऊ देऊ नये. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्यांमध्ये जितके कंटेनमेन्ट झोन असतील त्यांची यादी राज्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर द्यावी. ती यादी केंद्रीय आरोग्य विभागालाही द्यावी.कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करावी. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवावे

Gurnule Fraud Case :Cops recover Rs 48 lakh cash hidden in pit

Biggest Froud

Nagpur: In a multi-level marketing scam unearthed by Rana Pratap Nagar police on November 16, it has surfaced that the accused Vijay Gurnule and his accomplices allegedly duped 25,000 investors to the tune of Rs 100 crore through Metro Vision Buildcon India Limited, Real Trade, and Metro Coin.

Police raided his relative’s home in Amravati and seized Rs 48 lakh from Gurnule, who allegedly hid the amount in a pit there. Police seized Rs 7 lakh from Gurnule from other places too, said DCP Noorol Hassan on Tuesday.

Gurnule was away since an offense of fraud was registered by the city police. “He went to a relative in Amravati, where he dug a three-foot-deep pit and allegedly hid Rs 48 lakh in three boxes. The matter came to light during Gurnule’s interrogation,” Hassan said.

A police team, under the guidance of senior police inspector Bhimrao Khandale of Rana Pratap Nagar station, went to Gurnule’s relative’s house in Amravati and seized Rs 48 lakh cash from the pit. So far, police have seized Rs 1 crore from Gurnule and his accomplices.

Following a complaint filed by one Ganesh Chafle, police had arrested Gurnule, Jeevandas Dandare, Ramesh Bisen, Atul Meshram, Avinash Mahadole, Raju Mohurle, Shrikant Nikure, Devendra Gajbhiye, Dnyaneshwar Bawne, Roshan Kadu, and others. Like Gurnule, Gajbhiye is also a mastermind in the scam.

“Gurnule used to offer expensive items like cars, washing machines, laptops to the agent through lucky draws, and due to this modus operandi, he lured agents to invest heavily in the company,” Hassan said.

नागपुरात सात वर्षाच्या बालिकेवर अत्याचार;आरोपी गजाआड

22-Year Old Girl Raped By Two Friends On Pretext Of Marriage In Hingna

नागपूर : सात वर्षाच्या बालिकेला आपल्या घरात नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पारडी पोलिसांनी अटक केली.प्रीतम पटले (वय ३९) असे आरोपीचे नाव असून तो बांधकाम स्थळी मिस्त्री म्हणून काम करतो. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी तो शेजारच्या चिमुकलीला घरात घेऊन गेला आणि अश्लील चाळे करू लागला. तेवढ्यात त्याचा मुलगा घरात पोहोचला. त्यामुळे या घटनेचा बोभाटा झाला. माहिती कळताच पारडी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारणा केली. त्यानंतर आरोपी प्रीतम पटलेला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.या घटनेच्या अनुषंगाने पारडी परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचे करोनाने निधन

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ख्याती होती.

शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.’अत्यंत दुःखद मनाने कळविण्यात येतेय की माझे वडील अहमद पटेल यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले आहे. महिनाभरापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि बहुतांश अवयव निकामी झाल्याने तब्येत खालावली होती. अल्ला त्यांना जन्नतुल फिरदौस प्रदान करो. मी त्यांच्या शुभचिंतकांना करोनाशी संबंधित कायदा-सुव्यवस्था नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची विनंती करतो.’

अहमद पटेल यांना १ ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केलं आहे.

BJP workers protested & burn power bills

Nagpur : BJP workers under the leadership of former minister Chandrashekhar Bawankule and MLC Pravin Datke burned power bills at 180 places in the city to protest a U-turn by incumbent energy minister Nitin Raut on power bill waiver for a lockdown period. Datke addressing the workers said Raut had thrice assured to provide a rebate in power bills but retracted his offer every time.

“People’s livelihood has been badly hit due to the Covid lockdown and they are no longer in a position to pay full bills. In spite of knowing this, Maha Vikas Aghadi (MVA) government has decided to recover the entire amount from the consumers. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) has already started sending disconnection notices. If the company staffers or their contractors try to disconnect anyone, BJP workers will prevent them from doing so,” he added.

MLAs Krishna Khopade, Vikas Kumbhare and Mohan Mate, former MLC Anil Sole, former MLA Sudhakar Deshmukh, Shivani Dani, Dayashankar Tiwari, Chandan Goswami and others participated in the agitation.

मेट्रोला शहर बसची ‘कनेक्टिव्हीटी’ ; प्रवासी आता आपली बसने पोहोचतील घरी

NMC Raises Star Bus Costs In The City | Our Nagpur
NMC Raises Star Bus Costs In The City | Our Nagpur

नागपूर : ज्या भागात मेट्रो रेल्वे धावत नाही त्या ठिकाणी मेट्रोच्या प्रवाशांना पोहोचविण्यासाठी आता मेट्रोची फिडर सेवा आपली बसच्या वतीने सुरू झाली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईनवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा व आजूबाजूला जाण्यासाठी फिडर सर्व्हिसच्या रूपाने आपली बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एमआयडीसी गेट

खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी एमआयडीसी गेट व एमआयडीसी गेट ते खापरी स्टेशनपर्यंत नागपूर महापालिकेने आपली बस सेवा सुरू केली आहे. बुटीबोरी एमआयडीसी गेटवरून सकाळी ७.०५ वाजता आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून सकाळी ७.५० वाजता दररोज फिडर सेवा बस उपलब्ध राहणार आहे. सायंकाळी बुटीबोरीवरून अखेरची फेरी सायंकाळी ७.१० वाजता आणि खापरी मेट्रो स्टेशनवरून बुटीबोरी एमआयडीसी गेट येथे जाण्यासाठी सायंकाळी ७.५५ वाजता प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. सोबतच सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवरून महामेट्रोतर्फे नागरिक अ‍ॅक्वा लाईन मार्गाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, एलएडी चौक, सुभाषनगर, वासुदेवनगर, बन्सीनगर आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करता येणार आहे. लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय रुग्णालयाच्या दरम्यान फिडर बस उपलब्ध आहे. ही बस दररोज हिंगणावरून सकाळी ७.२५ वाजता आणि लोकमान्यनगर स्टेशनवरून ८.१० वाजतापासून उपलब्ध राहणार आहे. तसेच सायंकाळी अंतिम फेरी ७ आणि ७.३० वाजता उपलब्ध राहील.

येथे लवकरच होणार सेवा उपलब्ध

लता मंगेशकर हॉस्पिटल, इसासनीपर्यंत फिडर सेवा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी विचार सुरु आहे. सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवरून मेट्रो द्वारा नागरिक ऑरेंज लाईन मार्गाच्या रहाटे कॉलनी, अजनी चौक, जयप्रकाशनगर, एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, न्यू एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करता येईल.

नॉन मेट्रो परिसरात कनेक्टिव्हिटी

आता मार्ग क्रमांक ४ व ७ सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर, राजापेठ, म्हाळगीनगर, न्यू सुभेदारनगर, अयोध्यानगर, रघुजीनगर, हनुमाननगर, मेडिकल चौक, बसस्थानक, कॉटन मार्केट, धरमपेठ, शंकरनगर, रामनगर, रविनगर, डब्ल्यूसीएल कॉलनी, सेमिनरी हिल्स, हजारी पहाडसाठी सुविधा उपलब्ध राहील. मार्ग क्रमांक १९ सीताबर्डी मेट्रो स्टेशन ते न्यू नरसाळापर्यंत ही फिडर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेगळे द्यावे लागणार भाडे

फिडर बस सेवेसाठी नागरिकांना वेगळे भाडे द्यावे लागणार आहे. सध्या कॉमन मोबिलिटी कार्डची तयारी करण्यात येत आहे. ही व्यवस्था झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवाशांना फिडर सेवेसाठी वेगळे भाडे देण्याची गरज भासणार नाही. ते ऑनलाईन आपला मार्ग निवडून मेट्रो व फिडर सेवेसाठी सोबतच भाडे देऊ शकणार आहेत.

दिल्ली, गोव्यासह चार राज्यांतील प्रवाशांवर महाराष्ट्रात येणास निर्बंध

मुंबई : कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने सोमवारी काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसेलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असतील.

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना रिपोर्ट सादर करावा लागेल. त्यांना प्रवासाच्या ९६ तास आधी ही चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. ज्या लक्षणे असलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचार खर्च त्यालाच करावा लागेल.

विमान प्रवाशांसाठी नियमावली
विमानतळावर उतरल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासांत केलेली असावी.तपासणी न केलेल्यांना विमानतळावर स्वखर्चाने तपासणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तिथे तपासणी केंद्रे असेल. तपासणीनंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाशांना फोन क्रमांक, घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.

रेल्वे प्रवासासाठी निर्बंध
प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल सोबत ठेवावा लागेल. ९६ तास आधी तपासणी करणे बंधनकारक आहे. ज्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट नाही, त्यांना कोरोना लक्षणे जाणवत आहेत का याची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. कोरोनाची लक्षणं आढळतील त्यांना अँटिजेन टेस्ट करावी लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळेल.

WhatsApp Brings ‘disappearing messages’ feature; How to enable on Android, iOS

WhatsApp update lets you write a description for your group chat

WhatsApp disappearing messages feature: WhatsApp’s disappearing messages feature is now available for everyone, so you can try it now if you still haven’t. Do note that the messages will only disappear after seven days. Also, make sure the other person has also enabled the “Disappearing messages” feature for you. The company is yet to give an option to set a time for the disappearing messages.

WhatsApp says that media and messages won’t disappear from outside the chat or from any devices they are saved on. It is worth noting that the receiver can take a screenshot of the chat or keep a copy of the chat even if the feature is enabled. In case you are wondering, messages sent or received before disappearing messages is enabled won’t be affected. Now, read on to know more about how you can enable or disable it.

How to enable WhatsApp disappearing messages on iOS, Android, Web
Step 1: Open WhatsApp on your Android phone and visit the profile of the person you want to turn on the feature.

Step 2: Scroll down a bit and tap on Disappearing messages. In case you can’t find the feature in the app, then you need to check in Google Play Store if there is an update.

Step 3: Press Continue after reading the instructions. WhatsApp gives you a brief of how this feature works, and you can get more details by tapping on Learn more. Once you are aware of everything, you can select “On” to enable Disappearing messages feature. You can follow the same process to disable it.

लवकरच येणार ‘कोविशिल्ड’; मेडिकलमध्ये स्वयंसेवकांच्या चाचण्या

लस

नागपूर : दुसऱ्या लाटेचा धोका असताना कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लशीची क्‍लिनिकल ट्रायल नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मेडिकलमध्ये ५० व्यक्तींना ही लस टोचली. लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याने लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला. सोमवारपासून (ता. २३) लशीची दुसरी मात्रा सुरू करण्यात येईल. यासाठी स्वयंसेवकांच्या रक्त व इतर सर्व चाचण्या करण्यात आल्या.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केलेल्या लशीची पहिली चाचणी यशस्वी झाली. पुण्यातील सिरम कंपनीच्या माध्यमातून कोविशिल्ड लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे.

या लशीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली. नागपुरातील मेडिकलमध्ये वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस टोचण्याला येत्या २३ नोव्हेंबरला २८ दिवस पूर्ण होतील. यामुळे मेडिकलच्या केंद्रात स्क्रीनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील निरोगी असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येईल.

पहिल्या टप्प्यात १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस दिली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली. लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वॉर्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले गेले.

मेडिकल वैद्यकीय शैक्षणिक संस्था आहे. यामुळे येथे संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. सध्या डॉक्टर कोरोना नियंत्रणासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहेत. विशेष असे की, रुग्णसेवेसोबत संशोधनासाठी अतिरिक्त वेळ देत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील लशीनंतर अँटिबॉडीच्या सकारात्मक परिणामाकडे लक्ष देण्यात येत आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचे मोलाचे योगदान या क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे.
-डॉ. सुशांत मेश्राम, समन्वयक,
कोविडशिल्ड लस क्लिनिकल ट्रायल तसेच विभागाप्रमुख श्वसनरोग, मेडिकल-सुपर

आयुक्तांचे आदेश नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच.

NMC Schools

नागपूर : दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे.

सदर आदेश केवळ महानगरपालिकेच्याच शाळा नव्हे तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी लागू असेल. शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहिल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील. उपरोक्त आदेश नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 13 डिसेंबर पर्यंत अंमलात राहतील, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात म्हटले आहे.

Agitation by BJP over lockdown power bill waiver on Monday

Nagpur

Nagpur: Targeting Maha Vikas Aghadi (MVA) government for its failure to keep a promise to provide a rebate in power bills to consumers, who had received inflated bills during the lockdown period, BJP has announced it will burn electricity bills in every town and village of the state on Monday.

Addressing a press conference on Friday, BJP general secretary Chandrashekhar Bawankule said the MVA government had announced during the budget session that it would waive off power bills of consumers using up to 100 units every month, for five years. “BJP had not demanded this. The government had declared this on its own. Now it must fulfill the promise,” he added.

Bawankule further demanded that consumers using up to 300 units should get a complete waiver for the months of March, April, May, and June. “The government itself has several times said it would provide relief to consumers. How can it backtrack now? Energy minister Nitin Raut says there is a debt of Rs59,000 crore on Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL). The money has to be provided by the state government and not by MSEDCL. The government will have to pay Rs5,000 crore to all the four power companies for this waiver,” he said.

Raut had tweeted on Friday morning that he would conduct an inquiry as to how the arrears of MSEDCL increased from Rs15,000 crore in 2014 to Rs41,000 crore in 2019. Countering Raut, Bawankule said, “Of the Rs41,000 crore, about Rs30,000 crore are owned by farmers. We did not disconnect farmers because they were in distress. If Raut wants to conduct an inquiry into this, he is welcome. Secondly, the arrears increased by Rs19,000 crore during his tenure.”

नागपुरात एकाच दिवशी कोरोनाने २० मृत्यू; ३४४ पॉझिटिव्ह

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून एक आकडी असलेली मृतांची संख्या शुक्रवारी २० वर पोहचली. पॉझिटिव्हचीही संख्या गेल्या तीन दिवसांपासून ३०० चा आकडा पार करीत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, कोरोनाची लाट परतण्याचे दिलेले संकेत खरे ठरतेय अशी भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वीच्या शाळा सुरू होत आहेत. अशात कोरोनाने पुन्हा विळखा घालायला सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाची स्थिती आटोक्यात आली होती. पण शुक्रवारी अचानक २० मृतांची नोंद झाल्याने परत दहशत पसरली आहे. शुक्रवारी ग्रामीणमध्ये ४ शहरात ५ व जिल्ह्याबाहेरच्या ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५६ रुग्ण ग्रामीणमध्ये, २७७ शहरात व जिल्ह्याबाहेरील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे चाचण्याही वाढल्या आहेत. ग्रामीण भागात १८५३ तर शहरात ५१४४ कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. शुक्रवारी २०३ रुग्ण बरे झाले. यात ६८ ग्रामीण व १३५ शहरातील आहे. आतापर्यंत १०८००० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १००८०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३६२९ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहे. बरे होण्याचे प्रमाण ९३.३३ टक्के आहे.

नागपूर मेट्रो विस्तारास राज्य शासनाची मंजुरी

Nagpur Metro

नागपूर : उपराजधानीतील मेट्रोचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला व्हावा, यासाठी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. आता ३३३ कोटी रुपयांच्या विस्ताराचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, विस्ताराच्या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेट्रोच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील सरसावले. नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा अशा चारही दिशांच्या ग्रामीण भागातील सर्व घटकांना मेट्रोचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महामेट्रोने तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे पाठवण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.

नरखेड, वर्धा, रामटेक व भंडारा या ब्रॉडगेज मार्गावर वातानुकूलित ट्रेन धावणार आहेत. या प्रकल्पावर ३३३ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारचे अर्थसहाय्य म्हणून २१ कोटी ३० लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यात येणार आहेत. याबाबत आदेश जारी करण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात मेट्रोचा काटोल-नरखेड मार्ग सर्वात लांब ८५.५३ किलोमीटर आहे. यावर अकरा स्थानके राहतील. ७८.८ किलोमीटर लांब वर्धा मार्गावर ४१.६ किलोमीटर लांबीच्या रामटेक मार्गावर प्रत्येकी आठ स्थानके आहेत. भंडारा मार्गाची लांबी ६१. ७ किलोमीटर आहे. स्थानकांची संख्याही अकरा राहणार आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला लाभ

या प्रकल्पामुळे सर्व मार्गांवरील शहरे व गावे नागपूरशी जोडली जाणार आहेत. याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल व लहान-मोठे उद्योगधंदे तसेच व्यवसायांना चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Elon Musk Passes Facebook’s CEO to Become the World’s Third-Richest Person

elon musk

The Tesla and SpaceX CEO gained the title on the Bloomberg Billionaires Index after a surge in Tesla’s share price,

Tesla shares spiked again after joining the S&P 500 Index, a list that measures the performance of 500 largest companies in the US.

Following the spike, Musk’s net worth rose by $US10.2 billion to $US120 billion, beating Facebook CEO Mark Zuckerberg out of the third-richest spot at $US114 billion.

Now Bloomberg is reporting Musk would only need one more stock market surge to eclipse Bill Gates out of the second-richest spot at $US128 billion.

According to Business Insider, the pair have an ongoing rivalry, feuding over COVID-19 electric vehicles and more.

In a recent fight over the coronavirus Gates called Musk’s comments “outrageous” while Musk called Gates a “knucklehead.”

Musk has downplayed COVID-19, criticizing lockdowns, endorsing hydroxychloroquine as a treatment, spreading misinformation, and questioning COVID-19 death data.

Another few stock market surges could also see Musk close to taking out current top-spot, the richest person in the world Jeff Bezos whose net worth is $182.4 billion.

While being the third-richest person in the world, Musk famously doesn’t take a cash salary from Tesla – his complicated compensation plan meaning he won’t receive any payment from the company until it reaches $100 million in market cap.

सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात शाळा होणार सुरू; बैठकीत निर्णय.

NMC Schools

नागपूर : महापालिकेने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांनी शिक्षकांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. एकीकडे ऑनलाईन बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतःची काळजी घेतली, त्याच वेळी पावणेचार हजार विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र बोलावले जात आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नववी ते बारावीपर्यंत शाळा, कॉलेज सुरू करण्याचे आदेश जारी केले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महापालिकेच्या माध्यमिक शाळा, कॉलेज २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबात उपाययोजनांसाठी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी गुरुवारी ऑनलाईन बैठकीतून माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांना शाळा सुरू करण्यासंबंधी आवश्यक निर्देश दिले.

मनपाच्या २५ माध्यमिक शाळा व चार कनिष्ठ महाविद्यालयांतील जवळपास तीन हजार ७५४ विद्यार्थ्यांना इंग्रजी,‍ गणित, विज्ञान विषय शिकविले जातील. प्रत्येक शाळा चार तास सुरू राहणार आहे.

शाळा व्यवस्थापन समिती यांच्या बैठका २० नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळेमध्ये घेण्यात येत असून, पालकांचे संमतिपत्र घेण्याचे काम सुरू झाले आहे. झोन स्तरावरून सर्व २९ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. सर्व शाळा निरीक्षकांना त्यांच्या झोनमधील माध्यमिक शाळांची जबाबदारी देण्यात आली आहे.

६० टक्के शिक्षकांची चाचणी पूर्ण
राज्य सरकारच्या निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना केली. आतापर्यंत ६० टक्के शिक्षकांनी चाचणी केली आहे. उर्वरित शिक्षक २० नोव्हेंबरपर्यंत चाचणी करतील. शाळांमध्ये थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, जंतुनाशक साबण आदी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी घेतली जाईल काळजी

  • शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनिंग
  • शाळेच्या आवारात इतर कुणालाही प्रवेशबंदी
  • शाळेत चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येण्यास बंदी
  • मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्याची अदलाबदल करता येणार नाही.
  • आजारी मुलांना शाळेत बंदी
  • संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेला माहिती
  • वर्गखोली, स्टाफ रूममध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन
  • विद्यार्थ्यांना पालक स्वतःच्या वाहनाने शाळेत सोडतील
  • स्वच्छतागृहाचे दररोज निर्जंतुकीकरण, गर्दी टाळणार

दिवाळी संपताच नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ !

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येणार असे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते. हे संकेत आता जिल्ह्यात सातत्याने वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवरून खरे ठरते की काय असे वाटू लागले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुक्तांच्या तुलनेत पॉझिटिव्हची संख्या दुपटीने वाढत असल्याचे दिसते आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४४३ नव्या कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली असून, १२ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहर व ग्रामीण भागामध्ये दिवाळीपूर्वी नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी अनेकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची सर्रासपणे पायमल्ली झाल्याचेही दिसून आले. जेव्हा की शासनाने सण साजरे करा, परंतु कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच, असा सल्लाही दिला होता. मात्र, नागरिकांनी शासन व प्रशासनाच्या या सल्ल्याला केराची टोपलीच दाखविली व त्याचे फलित म्हणजे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांच्या तुलनेत ५.८२ टक्के अहवाल सकारात्मक आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवार, १९ नोव्हेंबरला या टक्केवारीत १.२२ टक्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारला शहरात ४,८५३ तर ग्रामीणमध्ये १,४४४ अशा एकूण ६,२९७ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी ७.०४ टक्के म्हणजेच शहरातील ३५७, ग्रामीणमधील ८२ व इतर जिल्ह्यातील ४ अशा ४४३ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७ हजार ६५६ वर पोहचली आहे.

गुरुवारला शहरातील १७० व ग्रामीणमधील केवळ ५४ अशा २२४ जणांना सुटी देण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ५९८ वर पोहचली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने घटत चालले असून, ते बुधवारच्या तुलनेत पुन्हा ०.१८ टक्क्यांनी घटून ९३.४४ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या शहरातील २९५१ व ग्रामीणचे ५५७ असे ३५०८ सक्रिय रुग्ण असून, यातील १२६४ जणांना सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने ते शासकीय, खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर २,४४३ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात एकूण १२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ५, ग्रामीणचे ३ व इतर जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश असून, यासोबतच एकूण कोरोनाबळींची संख्या ३,५५० वर पोहचली आहे.

गुरुवारला खासगी प्रयोगशाळेमध्ये १,४८६ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी सुमारे १०.६४ टक्के म्हणजेच १५८ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. तर एम्सच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३५, मेडिकलमधून ६७, मेयोतून ४१, माफसुतून १७, नीरीतून ३१, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ११ तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणीव्दारे ८३ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत.

For Driving the wrong side on Manish Nagar RUB, ROB ; Cops penalize 150 motorists

Nagpur: Chaos and confusion continue to reign on the Wardha Road double-decker flyover, Manish Nagar railway overbridge (ROB), and railway under the bridge (RUB) as motorists use the uni-directional flyover as a bi-directional one in a bid to take a shortcut.

The three-way flyover, inaugurated recently, connects people from Manish Nagar to Wardha Road. There is a traffic mess on the flyover, officials of MahaMetro, the agency which constructed it, were seen erecting traffic signages at many places at both Manish Nagar RUB and ROB.

Deputy commissioner of police (traffic) Sarang Awad asked city traffic police to initiate strict action against the violators. Traffic police had on Tuesday evening caught at least 150 citizens using the flyover wrong side.

According to the plan, motorists coming from the Manish Nagar side only are allowed to use the ROB that connects with the double-decker flyover on Wardha Road. People coming from Ajni are not allowed to take the ROB. Similarly, those going toward Ajni or Somalwada from Manish Nagar are required to reach Pride Hotel using the ROB and then use the double-decker flyover to reach their destination.

However, most motorists, especially two-wheeler riders, were seen violating the rules and using both the ROB and RUB. Commuters were seen accessing the ROB at the intersection of the double-decker flyover in the wrong direction to take a shortcut to Manish Nagar. Similarly, people were found taking the wrong side at the RUB to reach Somalwada.

The wrong side driving can prove dangerous due to one of the blind turns at the RUB stretch, pointed out experts. MahaMetro in a statement on Wednesday said signage has been provided at vantage points on the flyover. Adequate LED lights as per Indian Road Congress standards have been installed. Some signage – fixed at different locations — highlights the need to follow the rules as written there.

Someone coming from the airport and wanting to go to Manish Nagar has to take the road below and turn right at the desired location to travel through RUB. Also, one traveling towards the city airport is free to travel either using flyover or the road beneath. Moreover, this arrangement is temporary and subject to change from the concerned authorities, reads the statement by the MahaMetro.

MahaMetro has also approached the traffic department of Nagpur police for a detailed traffic plan for the ROB and RUB. MahaMetro would make necessary changes, if any, sought by the local police for the smooth running of the traffic.

नागपूर विद्यापीठाच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत आवाज केला ‘म्यूट’; ‘सिनेट’ सदस्यांचा आरोप

Nagpur University Cancels BSc Fourth Semester Maths 1 Exam As Gondia College Clerk Leaks Paper Online
Nagpur University Cancels BSc Fourth Semester Maths 1 Exam As Gondia College Clerk Leaks Paper Online

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची ‘ऑनलाईन’ बैठक वादग्रस्तच ठरली. अगोदरपासूनच ‘ऑफलाईन’ बैठक घेण्याचा सदस्यांचा आग्रह होता. त्यातच बैठकीत काही सदस्यांनी आवाज ‘म्यूट’ करण्यात आला असल्याचा आरोप केला. हाती मुद्दे असूनदेखील प्रशासनाला धारेवर धरणारे प्रश्न सदस्यांना विचारता आले नाहीत, असे कारण देत काही संतप्त सदस्यांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला.

३ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या ‘सिनेट’ची ‘ऑनलाईन’ बैठक झाली होती. त्या बैठकीला सदस्यांच्या विरोधानंतर स्थगित करण्यात आले होते. स्थगित बैठक ‘ऑफलाईन’ माध्यमातूनच व्हावी अशी भूमिका सदस्यांनी मांडली होती. ‘ऑनलाईन’ माध्यमातून प्रशासनाला प्रश्न विचारताना अडथळे येतात असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे १८ नोव्हेंबरची बैठक ‘ऑफलाईन’ व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात १७ नोव्हेंबर रोजी सदस्यांना ‘ऑनलाईन’ बैठकीचे ‘ई-मेल’ गेले.

बुधवारी सकाळी बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली व विद्यापीठाच्या विविध धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र अनेकांनी त्यांचे आवाजच ‘म्यूट’ करून ठेवल्याचा आरोप केला. काही विशिष्ट सदस्य प्रशासनाला कोंडीत पकडतात. त्यांची माहिती प्रशासनाला होती. त्यांचाच आवाज ‘म्यूट’ करण्यात आला. त्यामुळे आम्ही निषेध म्हणून बहिष्कार टाकला, असे सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी सांगितले.

यासदंर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क झाला नाही. मात्र असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून झाला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. बैठकीत ३३ सदस्य बोलले व काहींनी प्रशासनाला प्रश्नदेखील विचारले. तांत्रिक अडथळ्यांमुळे काही जणांना आवाज गेला नसेल. मात्र याचा अर्थ प्रशासनाने ‘म्यूट’ केले असा होत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

‘लॉगिन’मध्ये अडचण

काही सदस्यांना ‘ऑनलाईन’ माध्यमातून ‘लॉगिन’ करण्यात अडचण आली. याबाबत उपस्थित सदस्यांनी प्रशासनाला अवगत केले व बैठक स्थगित करण्याची मागणी केली. मात्र बैठक कार्यक्रम पत्रिकेनुसार घेण्यात आली.

तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार,नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Tata Steel senior manager shot dead

नागपूर : सक्करदरा ठाण्यांतर्गत आदर्शनगरात झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम असून रक्तबंबाळ स्थितीत तो खाली पडून होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास गॅस गोदामाच्या गल्लीत घडली.

उमेश ढोबळे (३५), रा. राहुलनगर, सोमलवाडा असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती qचताजनक आहे. तो अविवाहित असून घरोघरी पालेभाज्या पोहोचविण्याचे काम करतो. या घटनेचा अद्यापही प्रत्यक्षदर्शी मिळालेला नाही. पोलिस त्या मार्गावरील सीसीटिव्ही चित्रीकरण तपासत आहेत. लवकरच या घटनेचा छळा लागेल, अशी शक्यता वर्तविली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका दुचाकी वाहनावर तिघेजण आले. त्यांनी आदर्शनगर, गॅस गोदामाजवळील एका गल्लीत वाहन पार्क केले. काही वेळातच उमेशला जखमी करून दोघे घटनास्थळाहून पसार झाले. उमेश दुचाकीजवळ रक्तबंबाळ स्थितीत पडून होता. दुपारच्या सुमारास गोळीबाळाचा आवाज झाल्याची परिसरात चर्चा आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय qशदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, बेलतरोडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्यासह सक्करदरा ठाण्यातील पोलिस पथक पोहोचले. उमेशला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. उमेशवर गोळी झाडली की आणखी काय? त्याला बळजबरीने आणण्यात आले? वाद कशाचा? हीच जागा का निवडली. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासात येतील. परिसरात चर्चेला ऊत आला आहे.

मित्रावर हल्ला परंतु वाद कशाचा
उमेश आणि आरोपी मित्र आहेत. तिघेही उमेशच्या दुचाकीवर आले होते. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद होता. यावर चर्चा करण्यासाठीच निघाले होते. मात्र, नियोजित कटाची उमेशला जाणीव नव्हती. वाद विकोपाला जाताच उमेशच्या डोक्यावर गोळी झाडून आरोपी फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अशी पटली ओळख
उमेश हा रक्तबंबाळ स्थितीत गॅस गोदामाजवळील गल्लीत पडून होता. त्याच्याजवळ मोबाईल, आधार कार्ड मिळाले. यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना सूचना दिली.

On HC notice over government bungalow ,Maharashtra governor moves to SC

NEW DELHI: Maharashtra governor Bhagat Singh Koshyari approached Supreme Court, challenging a Uttarakhand high court notice to him on a contempt plea for alleged failure to pay market rent for a government bungalow allotted to him as a former chief minister.

The HC issued a notice as the apex court ruled that former CMs were not entitled to an official bungalow and directed states to get the premises vacated within two months and recover market rent from them. Over Rs, 47 lakh was raised against Koshyari for using government premises in Dehradun from 2003-16.

Koshiyari said, “The amount of rent has been arrived at without rationale and is highly exorbitant for residential premises, and have been ascertained without affording an opportunity of participation of the petitioner in the process, which renders the process of determination of market rent arbitrary, discriminatory and violative of the principle of natural justice.”

The HC had passed the order on a petition filed by Dehradun NGO, Rural Litigation and Entitlement Kendra, accusing the former CM of committing “willful non-compliance” of the court’s May 3, 2019 order.

KBC Got Second Crorepati, couldn’t answer this Rs 7 crore question

On Tuesday’s episode of Kaun Banega Crorepati, IPS officer Mohita Sharma became the second crorepati contestant of the ongoing season.

On Monday, the episode had come to an end after she won Rs 40,000. Impressed by her game, host Amitabh Bachchan also followed her on social media.

she gave the right answer to the Rs 1 crore worth question. The question which made her a crorepati was

Q.Which of these explosives was first patented in 1898 by German chemist Georg Friedrich Henning and first used in World War II?

Options: HMX, RDX, TNT, and PETN

Mohita was not sure about the correct answer and decided to use the expert advice lifeline. The expert, Pankaj Pachauri, helped her with the right answer which was RDX.

Mohita went ahead with the answer and created history by becoming the first civil servant and IPS officer as crorepati on the show.

After winning Rs 1 crore, Mohita decided to quit the game. Mohita also became the second contestant of this season to attempt the Rs 7 crore question.

Here is the Rs 7 crore question which she couldn’t answer:
Q. Launched in 1817, which of these ships built by the Wadia Group in Bombay is the oldest British warship still afloat?

Options: HMS Minden, HMS Cornwallis, HMS Meanee, HMS Trincomalee

The right answer to this question is HMS Trincomalee.

Mohita, who is an IPS officer of the 2017 batch, is currently posted in Jammu and Kashmir. She is married to an Indian Forest Service officer Rushal Garg and credited her husband for encouraging her to be on the show.

Last week, the Delhi-based Indian Institute of Mass Communication alumna, Nazia Nasim, created history by becoming the first crorepati contestant of KBC 12.

वीज बिलात सुट मिळणार नाही,महावितरणने दिला धक्का !

Maharashtra electricity employees and engineers up in arms against privatization
Maharashtra electricity employees and engineers up in arms against privatization

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात सूट देण्यासंदर्भातील घोषणा हवेत विरणार आहे. त्यामुळे महावितरणने आपली बाजू सावरण्यासाठी व थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांना तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याचे लॉलीपॉप दिले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दावा केला होता की, राज्य सरकार लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात सूट देऊन जनतेला दिवाळीची भेट देईल. परंतु असे होताना दिसत नाही. कारण आज राऊत यांनी मुंबईत स्पष्ट केले की, वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. केंद्र सरकारकडून मदत नाही, त्यामुळे राज्य सरकार वीज बिलात सुट देऊ शकणार नाही. राऊत यांच्या घोषणेमुळे ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. अशात महावितरणने मंगळवारपासून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. कंपनीने कोरोना काळात लोकांची आर्थिक स्थिती बिघडल्याचा हवाला देत तीन समान हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. हप्त्याला मंजुरी मिळाल्याच्या ७ दिवसांच्या आत ३० टक्के बिलाची रक्कम डाऊन पेमेंटच्या रूपात भरायची आहे. ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा, बिल न भरल्यामुळे कट केला आहे, त्यांनासुद्धा सुविधा हप्त्याची मिळणार आहे.

विशेष डेस्क लावण्यात येईल, शिबिरांचे आयोजन

ग्राहकांना हप्त्याची सुविधा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात विशेष डेस्क लावण्यात येईल. तर काही भागात शिबिरसुद्धा लावण्यात येणार आहे. हप्त्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचाही दावा केला आहे. अद्यापपर्यंत पोर्टलवर यासंदर्भात कुठलीच लिंक तयार नाही.

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
38 %
2.6kmh
0 %
Fri
37 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
41 °
Tue
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...