मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केलं. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव...
मुंबई: नुकत्याच आटोपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काल MPSC परीक्षा...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात २० ते २२ महिला आमदार असून नागरिकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी या महिला लोकप्रतिनिधींनवर आहे . पण याच महिला आमदारांसमोर स्वछतागृहाचा मोठा प्रश्न उपस्तिथ झाला आहे....