Home Blog Page 284

Dassault, Boeing, others plan to set up facilities at Mihan, Nagpur

Dassault, Boeing, others plan to set up facilities at Mihan, Nagpur

NAGPUR: Nearly 400 acres of land at the Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur or MIHAN has been reserved for the aviation sector and some European companies have evinced interest in setting up their facilities there, an official said.

At least two to three European aviation entities are keen on establishing their facilities in MIHAN (Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur) and are looking for Indian partners, Maharashtra Airport Development Company’s adviser (tech) SV Chahande told.

A facility of the Dassault-Reliance Aerospace Limited (DRAL) has come up in an area of 104 acres and the assembling of Falcon 2000 passenger planes and parts of Rafale jet has commenced, Mr Chahande said.

Around 400 acres of land in MIHAN has been reserved for the aviation sector, the MADC official said.

Dassault-Reliance Aerospace Limited has been allocated 239 acres of land in MIHAN, the official said.

Besides, US aircraft maker Boeing along with Air India has already set up a maintenance, repair and overhaul (MRO) facility with an investment of Rs. 800 crore in MIHAN, where the fleet of the national carrier and some aircraft of private airline SpiceJet are being maintained, Mr Chahande said.

Dassault-Reliance Aerospace Limited is a joint venture between Dassault Aviation and Anil Ambani-led Reliance. MADC is the nodal agency for setting up of MIHAN.

As many as 74 companies have invested in the special economic zone and 28 in the non-SEZ area of MADC’s marketing manager Sameer Gokhale said, adding that most of the firms are from the Information Technology and aviation sectors.

ALSO READ : थकित बिलो के भुकतान के लिए मनपा के सामने कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन का प्रदर्शन

Moto E5 plus launched in India : Price & Specification

Moto E5 plus launched in India

The Lenovo-owned Motorola launched its new ‘budget friendly’ phone – Moto E5 Plus – in India on Tuesday.

Features, Specifications

The Motorola Moto E5 Plus is an upgraded variant of the Moto E5. The other variant of this mobile is Moto E5 Play. One of the most impressive features of the handset is that it packs a set of dual front and rear snappers. The USP of the Moto E5 Plus is its big battery that has been advertised well by the company.

The device also houses a rear-mounted fingerprint scanner which is not something unknown to the smartphone market. Under the hood, the Moto E5 Plus is armed with a quad-core Snapdragon 425 chipset which is coupled with 2GB of RAM. You can multitask on the device without having to worry about the performance.
A

dditionally, the video streaming and gaming experience are seamless on the big screen that is offered by the phone. One of the best features of the Moto E5 plus is its big battery which is touted to last for almost two days. The Motorola E5 Plus is fuelled by a massive non-removable Li-Ion 5,000mAh battery which can last for almost two days on a single charge.

On the connectivity front, you will get the standard options that include 4G with VoLTE support, GPS, Wi-Fi 802.11 a/b/g/n, Bluetooth 4.2, and a microUSB 2.0 port. Furthermore, there is a dual SIM support for you to use two networks on your device at the same time.

For imaging, the Motorola E5 Plus comes with a 12-megapixel rear shooter which is accompanied by an LED flash to capture quality images and videos even in poor lighting conditions. The smartphone comes with a 5-megapixel front-facing snapper which also comes with an LED flash that ensures quality selfies and video calling functionality.

For storing data and other apps, the Moto E5 Plus ships with an inbuilt storage space of 16GB which can be further expanded up to 256GB using a microSD card. Moreover, there is an expansion slot on the device solely dedicated to fit in the microSD card.

It sports a big 6-inch HD+ screen which is ideal for gaming or streaming videos. The high-end gaming experience becomes even better with the big screen. The display on the smartphone is paired with wide viewing angles that are rated to deliver a high-quality visual experience to its users. On the software front, It runs Android 8.0 Oreo.

Moto E5 plus Price:

The Moto E5 price in India is Rs. 9,999, while the Moto E5 Plus will cost Rs. 11,999. For July 11 and July 12, the smartphone will come with a Rs. 800 discount on SBI cards, no-cost EMIs up to 9 months, and 130GB data additional data from Jio. Those who buy the device from a Moto Hub outlet or Motorola offline partners, there will be a Rs. 1,200 vouchers on purchases made using Paytm Mall. The Moto E5, on the other hand, is already available via Moto Hubs, and will come with the Paytm Mall and Jio offers.

ALSO READ : Samsung Galaxy A6+ received a Rs. 2000 price cut in India

पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी हे पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे.

  • या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
  •  पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत.
  •  कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
    पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत.
  •  पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
  •  मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
  •  पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
  •  दह्यामुळे कफ होतो.
  •  शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.

पावसाळ्यात काय खाल?

पावसाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर काही खबरदाऱ्या घेणे क्रमप्राप्त आहे. खाण्याच्या चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला आजारांपासून लांब ठेवण्यात मदत करू शकतील.

भाजलेले मक्‍याचे कणीस –

Sweet cornपावसाळ्यात लिंबाचा रस पिळलेला आणि मीठ शिंपडलेला भुट्टा खायला कोणाला आवडत नाही! मका चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीदेखील लाभदायक आहे. मक्‍यामुळे मूत्रपिंड, पोट आणि हृदयाच्या समस्या उद्‌भवत नाहीत. मक्‍यात अनेक व्हिटॅमिन्स असल्याने ते पावसाळ्यात आवर्जून खावे. मका मूळतःच कोरडा असल्याने तो शरीरात पाणी साठून राहण्यास प्रतिबंध करतो. मक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्राव्य फायबर असल्याने तो पोटाच्या आरोग्यासाठीदेखील उपयुक्त ठरतो. मक्‍यात व्हिटॅमिन बी 6, थायमिन, नियासिन, फोलेट आणि रायबोफ्लेविन असल्याने तो बी व्हिटॅमिनचा चांगला स्रोत ठरतो. मक्‍यात अगदी थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ईदेखील असते.

गरमागरम रसम :

रसम म्हणजे आंबटगोड, झणझणीत असे दक्षिण भारतीय सूप. रसममुळे पोटामध्ये पाचक रस स्रवण्यात वाढ होते आणि ते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनशक्तीकरिता लाभदायक ठरते. रसममधील टोमॅटो, चिंच, काळी मिरी, कडीपत्ता यामुळे रसम स्वादिष्ट आणि पोषक बनतो. रसममधील चिंच आणि टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्‍सिडंट्‌स आणि व्हिटॅमिन सी असल्याने आपल्या शरीरात ऑक्‍सिडीकरणाने झालेले नुकसान भरून निघते. या घटकांमुळे कफ आणि थंडीला प्रतिबंध होतो. रसममधील काळ्या मिरीमुळे वजन कमी होण्यात मदत होते. काळ्या मिरीमुळे घाम सुटतो आणि घामावाटे शरीरातील अनेक विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात. काळ्या मिरीमुळे जास्तीत जास्त प्रमाणावर मूत्र तयार होते आणि चयापचयात वाढ होते.

आल्याचा चहा :

पावसाळ्यात आल्याचा चहा घेणे म्हणजे सुख असते. त्यात चवीकरिता मध किंवा लिंबूही टाकता येते. आल्याच्या चहामुळे भूक लागते आणि वाढतेदेखील. आल्यामुळे सांध्यांमधील आणि स्नायूंमधील काठिण्य व दाह कमी होत असल्याने आल्याचा चहा आर्थ्राटिसच्या रुग्णांकरिता अतिशय उपकारक ठरतो. कफ झाला असेल, थंडीताप असेल किंवा श्वसनाच्या समस्या असतील तर आल्याचा चहा गुणकारी ठरतो. सकाळी मळमळल्यासारखे होत असल्यास केव्हाही आल्याचा चहा घेणे उत्तम!

Andhra Pradesh tops the list, Telangana slips to second, Maharashtra out of top 10

ease of doing business

New Delhi: Andhra Pradesh has emerged as the best state to do business in the country, according to a study by the department of industrial policy and promotion (DIPP) and World Bank. Telangana slipped to the second spot in the ease of doing annual business ranking for 2017. It may be noted the government floated the move aimed at encouraging healthy competition among states to improve the business climate to attract domestic as well as foreign investors.

Among the other major states, Haryana grabbed the third spot in the rankings this year. In 2016, Telangana and Andhra Pradesh were number one states to do business, ahead of Gujarat, which was in the first place in 2015.

In the latest index, those in the list of top 10 states include Jharkhand (4th), Gujarat (5th), Chhattisgarh (6th), Madhya Pradesh (7th), Karnataka (8th), Rajasthan (9th) and West Bengal (10th). National capital Delhi has been ranked 23, dropping from 19 in 2016. Meghalaya was ranked last at 36th position.

Click to see the full rankings.

Touted as India’s most industrialised state, Maharashtra occupied the 13th slot with a reform evidence score of 97.29 per cent and a feedback score of 50.29 per cent.

DIPP said 17 states have achieved a reform evidence score of more than 90 per cent and 15 have achieved a combined score of 90 per cent and more. The states which have achieved 80 per cent or more reforms evidence score represent 84 per cent of the country’s area, 90 per cent of the country’s population and 79 per cent of India’s GDP.

DIPP Secretary, Ramesh Abhishek told ET NOW, ” The states are doing far better than what they have been doing in the last 2 years. They have really improved. You have got so many states who have gone above 90 per cent, 9 states above 90 per cent, 9 states above 80 per cent. So, you have 18 states actually, who have got more than 80 per cent score in the ranking, this actually is a great message. Almost 90 per cent of the population of the country is covered by these 18 states and they are improving dramatically so this momentum of doing ease of business will continue.”

The government, presenting the 2018-19 Budget, had identified 372 action points for states which they would carry out in a mission mode. The parameters include areas such as construction permit, labour regulation, environmental registration, access to information, land availability, and single window system.

In the World Bank’s latest “Doing Business” report, India’s place remained unchanged from last year’s ranking of 130 among the 190 countries.

Tata to share dais with RSS chief in next month

ratan tata in nagpur

Industrialist Ratan Tata will be sharing the stage with RSS chief Mohan Bhagwat at an event here next month.

The development comes after former president Pranab Mukherjee attended a function of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in Nagpur last month.

“Tata and Bhagwat will attend an event in Mumbai on August 24 organised by the Nana Palkar Smriti Samiti,” a Sangh functionary told PTI.

The NGO is named after Sangh pracharak Nana Palkar.

The samiti has its premises near the Tata Memorial Hospital in Mumbai and has been serving cancer patients from the facility. Tata has visited the premises and is aware of the NGO’s work, the Sangh functionary said.

The August 24 event will mark the concluding ceremony of the centenary year celebrations of Nana Palkar.

पाकिस्तान: चुनावी सभा में आत्मघाती विस्फोट, ANP नेता सहित 14 की मौत

पाकिस्तान: चुनावी सभा में आत्मघाती विस्फोट

पेशावर: पाकिस्तान के पेशावर शहर में मंगलवार रात एक चुनावी बैठक में हुए संदिग्ध आत्मघाती विस्फोट में अवामी नेशनल पार्टी (ए एन पी) के नेता हारून बिल्लौर सहित कम से कम 14 लोग मारे गए। याकातूत इलाके में हुए इस धमाके में 65 से अधिक लोग घायल भी हुए हैं जिन्हें पास के लेडी रीडिंग अस्पताल भेजा गया है।

विस्फोट तब हुआ जब बिल्लौर और ए एन पी के कार्यकर्ता पार्टी की एक बैठक के लिए एकत्र हुए। बिल्लौर के मंच पर पहुंचने पर वहां पटाखे चलाए जा रहे थे कि तभी एक आत्मघाती हमलावर ने खुद को विस्फोट से उड़ा लिया।

डॉन अखबार के मुताबिक विस्फोट में बिल्लौर गंभीर रूप से घायल हो गए। उन्हें अस्पताल ले जाया गया जहां उन्होंने दम तोड़ दिया। राहत एवं बचाव टीम घटनास्थल पर हैं और घटना की जांच शुरू कर दी गई है। बिल्लौर के पिता एवं ए एन पी के वरिष्ठ नेता बशीर अहमद बिल्लौर भी 2012 में पेशावर में पार्टी की एक बैठक के दौरान तालिबान के हमलावर द्वारा किए गए आत्मघाती हमले में मारे गए थे।

पाकिस्तान: चुनावी सभा में आत्मघाती विस्फोट

एनपीए ने खैबर पख्तुनख्वा प्रांत में 2008 से 2013 तक सरकार चलाई थी। यह लंबे समय से आतंकियों के निशाने पर था। 2013 के चुनाव में भी एनपीए के 100 से ज्यादा नेताओं को आतंकियों ने मौत के घाट उतार दिया था।

पहले ही जताई गई थी आशंका

पाकिस्तान की आतंकवाद रोधी एजेंसी ने राजनीतिक पार्टियों के नेताओं पर पहले ही हमले की आशंका जताई थी। एजेंसी ने चेताया था कि 25 जुलाई को होने वाले आम चुनावों के लिए प्रचार रैली के दौरान आतंकवादी इन नेताओं को निशाना बना सकते हैं। राष्ट्रीय आतंकवाद रोधी अधिकरण (एनएसीटीए) ने कहा था कि उसने संघीय एवं प्रांतीय गृह मंत्रालयों के साथ ही कानून प्रवर्तन एजेंसियों को 12 अलर्ट भेजे हैं।

डॉन समाचारपत्र ने एजेंसी के हवाले से बताया था कि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) और पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल – एन) समेत राजनीतिक पार्टियों के नेतृत्व और छह हस्तियों को चुनाव के दौरान निशाना बनाया जा सकता है।

सीनेट की गृह मामलों की स्थायी समिति के समक्ष विवरण देते हुए एनएसीटीए के निदेशक ओबैद फारुक ने बताया था कि इन छह लोगों में पाकिस्तान तहरीक – ए – इंसाफ प्रमुख इमरान खान , आवामी नेशनल पार्टी के नेता असफंदयार वली और अमीर हैदर होती , कौमी वतन पार्टी के अध्यक्ष अफताब शेरपाउ , जमियत उलेमा – ए – इस्लाम – फजल नेता अक्रम खान दुर्रानी और हाफिज सइद के बेटे तलहा सइद का नाम शामिल है।

उन्होंने कहा कि पाकिस्तान चुनाव आयोग के सचिव बब्बर याकूब समिति को पहले ही सूचित कर चुके हैं कि 25 जुलाई को होने वाले आम चुनावों के दौरान हिंसा होने का अंदेशा है और उन्होंने निर्देश दिया था कि ऐसे अलर्ट को गंभीरता से लिया जाए।

और पढे : मुस्लिम महिलेने उर्दूत लिहिले रामायण

राज्यात दारूबंदी करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

दारूबंदी

नागपूर : राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही, तर चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.

आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेच्या उत्तरात बावनकुळे बोलत होते. चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात दारू मिळते आणि महाराष्ट्राबाहेरून दारू राज्यात येऊन ती अवैधपणे विकली जात आहे. कालच १ कोटी ३४ लाख रुपयांची दारू पकडली असल्याकडे आ. वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावर उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्राबाहेरून अवैध दारू राज्यात येत आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठीच ग्रामरक्षक दलाचा कडक कायदा शासनाने केला आहे. उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदीबाबत आणि अवैध दारूबाबत कडक कारवाई नसती तर २०१७-१८ मध्ये ५०७ गुन्हे नोंदविण्यात आले नसते. शासन चंद्रपुरात दारूबंदीसाठी कठोर उपाययोजना करीत आहे.

ग्रामरक्षक दलाचे गठन प्रत्येक ग्रामपंचायतीने करावे असे सांगत ना. बावनकुळे यांनी संपूर्ण सभागृहातील सदस्यांना विनंती करून आवाहन केले की, ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठ़ी शासनाला सहकार्य करा. या कायद्यात २४ तासात कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय अवैध दारूवर नियंत्रण मिळवता येणार नाही. यासाठीच ग्रामरक्षक दल स्थापन करणे आवश्यक असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील दारुबंदीबाबतच्या गुन्हा अन्वेषणाची कामगिरी उंचावण्यासाठ़ी शासनाने राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाच्या आस्थापनेवर अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रत्येकी २२ पदे मंजूर केली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २४.५४ कोटींचा मुद्देमाल, वर्धा जिल्ह्यात १८.९६ कोटींचा मुद्देमाल तर गडचिरोली ल्ह्यिात ८.८५ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सन २०१७-१८ मध्ये या तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण २५ लाख ८९८ आरोपींना अटक करण्यात आली.

अधिक वाचा : तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

एमपीएससीकडून मागासवर्गींयांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा कट – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

नागपुर :- राज्यातील मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग नोकरीपासून वंचित ठेवण्याचा कट करीत आहे तरीही त्याची सरकार दखल घेत नाही, असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

या संदर्भात मंगळवारी त्यांनी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी मुंडे यांनी केली. मागील काही कालावधि पासून एमपीएससीकडून होत असलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

मात्र, सभापतींनी तो प्रस्ताव सभागृहात नाकारत याविषयी अर्धा तास चर्चा अथवा इतर मार्गाने चर्चा उपस्थित केल्यास त्यावेळी बोलण्याची संधी देण्याचे कबूल केले. भारतीय संविधानात मागास प्रवर्गातील जाती समुहांना आरक्षणाची तरतूद असली तरी राज्यात एमपीएससीकडून मागासवर्गीयांना शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्याचा कट केला जातो आहे की काय, अशी शंका निर्माण करण्यासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

सरकारने ४ वर्षांपासून शासकीय नोकरभरती बंद ठेवली आहे. खासगीकरणाचा दुसरा अर्थ आरक्षण हटविणे असा होतो. शासकीय सेवांचे मोठ्या प्रमाणावर खासगीकरण केले गेले. त्यामुळे आरक्षित जागांची संख्या कमी झाली आहे. रिक्त पदांपैकी फक्त ५० टक्के म्हणजे ७२ हजार पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, अंमलबजावणी शून्य आहे. आरक्षणाबाबत संविधानात तरतूद आहे. वेगवेगळे कायदे आहेत. परंतू, त्या कायद्यांचा अशाप्रकारे अर्थ लावला जातो, की मागासवर्गीय नोकरीपासून वंचित राहतील, अशी शंकाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

समांतर आरक्षणाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार आहे का? हा अतिशय गंभीर विषय आहे, पाठपुरावा करूनही त्यांना सरकारकडून न्याय मिळालेला नाही, त्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेऊन या विषयावर आपण चर्चा घडवून आणावी, अशी विनंतीवजा मागणी मुंडे यांनी केली. या विषयावर सविस्तर चर्चेसाठी वेळ देण्याचे आश्वासन सभापती यांनी दिले.

अधिक वाचा : पुर परिस्थिती करता केंद्र सरकार कडून मदत का आलेली नाही? – राधाकृष्ण विखे पाटील

पुर परिस्थिती करता केंद्र सरकार कडून मदत का आलेली नाही? – राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

नागपुर :- मागील काही दिवसापासून पावसामुळे संपूर्ण राज्यात पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना अद्याप केंद्र सरकार कडून मदत का आलेली नाही? राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची हवाई पाहणी का झालेली नाही? आतापर्यंत सैन्यदलाला सतर्कतेचे आदेश का देण्यात आलेले नाहीत? असे अनेक प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सरकारसमोर उपस्थित केले.

मंगळवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्यामुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला. त्या

नंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहर जलमय झाले तेव्हा संपूर्ण सरकार नागपूरमध्ये हजर असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवले. पण हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा हा वेग मुंबई शहरात दिसून येत नाही.

संपूर्ण मुंबई ठप्प झाल्याचे चित्र असून, पुढील काही तास पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या आहेत? केंद्राकडून मदत मागण्यात आली आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

पावसाळी अधिवेशनामुळे सर्व पालकमंत्री आणि आमदार सध्या नागपुरात आहेत. अशा गंभीर परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री मुख्यालयी हजर असतील तर प्रशासनावर धाक राहतो. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना आणि आमदारांना मुख्यालयी पाठविण्याबाबत सरकारने निर्देश द्यावेत.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या सर्व उपाययोजनांमध्ये सरकारला संपूर्ण सहकार्य करायला विरोधी पक्ष तयार आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सध्या सर्वत्र अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पावसामुळे पालक व विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्यासंदर्भातही पाटील यांनी सरकारचे कान टोचले आहे.

अधिक वाचा : विधानभवन में जलभराव के मामले की होगी जांच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये ‘संजू’बाबा !

प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा संजय दत्त प्रसिद्ध तेलुगू चित्रपट प्रस्थानम च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर हे पोस्टर शेअर केले आहे.

पोस्टरमध्ये संजयने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला आहे. तसेच एका शेतामध्ये तो चालत असल्याचे दिसत आहे. या अंदाजात संजय अतिशय हटके लुकमध्ये दिसून येत आहे.

संजयने पोस्टर शेअर करत लिहिले, ‘हक दोगे तो रामायण शुरु होगी, छिनोगे तो महाभारत !’. ‘प्रस्थानम’ हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असणार आहे. संजय दत्तची यात मुख्य भूमिका आहे.

देवा कट्टा दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल आदींची महत्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या काही भागांची शूटिंग लखनौमध्ये करण्यात आली आहे.

अधिक वाचा : Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

1328 buildings in Nagpur are illegal – CM informed assembly

1328 buildings in Nagpur are illegal

Leader of Opposition in Assembly Radhakrushna Vikhe Patil on Tuesday raised the issue of high number of illegal buildings in Nagpur.

The Chief Minister Devendra Fadnavis, informed the House that Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) has found as many as 1328 buildings illegal in city’s outskirts coming under Metro Region.

These buildings were found constructed without any necessary permission from concerned authorities in the past.

These 1328 unauthorised buildings include 115 industrial units, 75 educational institutes, 65 multi-storied buildings, 52 restaurants and 884 residential as well as other buildings.

Subsequently, the NMRDA has served notices to all these buildings under Maharashtra Regional and Town Planning Act (MRTP).

The owners of these illegal buildings have been given time limit till October 31, 2018 for compounding. Subsequently, NMRDA has received around 2,000 applications for regularization of buildings and plots following launch of a special scheme by the state government to regularize unauthorized structures and plots.

These applications are said to be apart from the 1,328 structures that were declared unauthorized, the Chief Minister said.

ALSO READ : Mahametro tested the elevated section of NagpurMetro

विधानभवन में जलभराव के मामले की होगी जांच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शुक्रवार को हुई बारिश के दौरान विधानभवन परिसर में व्यवस्था गड़बड़ाने और पानी भरने के मामले की जांच की जाएगी। व्यवस्था में कमजाेरी पाए जाने पर संबंधित लोगों पर कार्रवाई की जाएगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोमवार को विधानसभा में घोषणा की।

राकांपा सदस्य अजित पवार ने यह मामला उठाया था। उन्होंने अधिवेशन के दौरान विधानभवन की बिजली आपूर्ति के मामले पर भी सरकार की कार्यप्रणाली पर प्रश्न उठाए। मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि आपदा प्रबंधन के लिए पुलिस व जिला प्रशासन ने व्यापक प्रयास किए।फिर भी किसी तरह की गलती हुई हो जो जांच की जाएगी।

नागपुर शहर में आपदा प्रबंधन की व्यवस्था को और अधिक सक्षम बनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यह भी कहा कि शुक्रवार को नागपुर में जो बारिश हुई उसके लिहाज से यहां ड्रेनेज सिस्टम में जल निकासी की व्यवस्था नहीं है।

नागपुर में अतिवृष्टि होती है तो 150 मिमी बारिश होती है, लेकिन शुक्रवार को 24 घंटे में 282 मिमी बारिश हुई। उसमें भी 263 मिमी बारिश तो 6 घंटे में हुई। नागपुर में 30 वर्ष के इतिहास में ऐसी बारिश हुई है। 1994 में 24 घंटे में 300 मिमी बारिश हुई थी। तब पूरा शहर जलमय हो गया था। अगस्त की औसतन बारिश से अधिक बारिश हुई है। जून से अगस्त तक की बारिश की औसतन तुलना की जाए तो 83 प्रतिशत बारिश एक ही दिन में हुई है।

ड्रेनेज सिस्टम की क्षमता 125 मिमी बारिश को सहने की है। 282 मिमी बारिश की क्षमता नहीं है। इस बारिश से नागरिकों को नुकसान हुआ है। नुकसान का सर्वे किया गया है। पुलिस ने अापदा प्रबंधन में अच्छी भूमिका निभायी है। शहर में निर्माण कार्य के कारण यह स्थिति बनी है। आपदा प्रभावितों को राहत दी जाएगी। मुख्यमंत्री ने यह भी कहा कि मुंबई में जल निकासी के लिए पंपों का इस्तेमाल किया जाता है। ड्रेनेज की समस्या है। नागपुर में ड्रेनेज सिस्टम में जल्द ही सुधार होगा।

और पढे : ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ मधून मुख्यमंत्र्यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released today. Actor Sunny Deol took a twitter to share the poster.

Bhaiaji Superhit, starring Sunny Deol in a double role, will be released on October 19, the makers announced on Tuesday.

Directed by Neerraj Pathak and produced by Metro Movies, the action-comedy is centred on a gangster who wants to become an actor, according to the official synopsis.

The cast also includes Preity Zinta, Arshad Warsi, Shreyas Talpade, Ameesha Patel, Sanjay Mishra, Brijendra Kala, Jaydeep Alahwat, Mukul Dev, Pankaj Tripathi and Pankaj Jha.

Pathak has previously directed Gumnaam: The Mystery (2008) and Right Yaa Wrong (2010).

Sunny Deol will next be seen appear in Yamla Pagla Deewana Phir Se, which will be released on August 31. This is the third film in the Yamla Pagla Deewana series, which features brothers Sunny and Bobby Deol and their father, Dharmendra.

ALSO READ : Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

पवित्र पोर्टल द्वारे पुढील दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती – विनोद तावडे

पवित्र पोर्टल

येत्या दोन महिन्यांत पवित्र पोर्टल च्या माध्यमातून राज्यात 18 हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येत असल्याने भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. पवित्र पोर्टल मुळे शिक्षणसंस्थांना गुणवत्ता यादीनुसार भरती करावी लागणार असल्याचे सांगत तावडे यांनी राज्यातील अर्धवट क्रीडा संकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्यात येत असल्याची माहिती दिली. शासनाने 30 खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्‍ती दिली असून, 11 हजार 460 खेळाडूंची प्रमाणपत्र पडताळणी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

वन विभागाच्या मागण्यांवर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये बळी पडणार्‍यांना पूर्वी आठ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जात असे. त्यात आता 2 लाख रुपयांनी वाढ करून ही भरपाई 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामध्ये रोख तीन लाख रुपये, तर सात लाख रुपये अनामत रक्‍कम म्हणून ठेवण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांच्या जनावरांच्या नुकसानभरपाईतदेखील वाढ करण्यात आली असून, 25 हजारांवरून ही रक्‍कम आता 40 हजार एवढी करण्यात आली आहे.ऊर्जा विभागाच्या मागण्यांवर उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, काही ठिकाणी हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे. ते 15 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन लाख शेतकर्‍यांना पेड पेंडिंग अंतर्गत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपासून एक शेतकरी एक ट्रान्स्फार्मर ही उच्च वीज वितरण प्रणाली योजना सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे कृषीसाठी शाश्‍वत वीजपुरवठा मिळणे शक्य होणार आहे.

अधिक वाचा : शाळेतील विद्यार्थ्यांचा मनातील “छड़ी चा धाक” संपणार – छडीच्या शिक्षेवरच बंधन

जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन

सॅमसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनी जगातल्या सर्वात मोठ्या  मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन केले. नोएडाच्या सेक्टर ८१ मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी आहे. सॅमसंग ने या फॅक्टरीसाठी ४,९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

‘या फॅक्टरीमुळे भारतीयांच्या सबलीकरणात योगदान आणि मेक इन इंडियाला गती मिळेल,’ असं मोदी उद्घाटनानंतर केलेल्या भाषणात म्हणाले. भारतात तयार झालेले मोबाइल जगात सर्वत्र निर्यात करण्यासाठी सॅमसंगने ‘मेक फॉर द वर्ल्ड’ चेही उद्घाटन केले आहे.

या युनिटच्या उद्घाटनावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभुदेखील उपस्थित होते. या युनिटच्या सहाय्याने सॅमसंग आपले मोबाइल उत्पादन दुप्पट करण्याचा विचार करत आहे. सध्या देशात सुमारे ७ कोटी स्मार्टफोन तयार करतं, २०२० पर्यंत ही संख्या १२ कोटींपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.

सॅमसंग भारतात २००७ सालापासून मोबाइल उत्पादन करत आहे. सॅमसंग इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग म्हणाले, ‘नोएडाची आमची ही फॅक्टरी जगातली सर्वात मोठी मोबाइल फॅट्करी आहे. हे भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ च्या यशाचं उदाहरण आहे. आम्ही या फॅक्टरीला जगातलं मोबाइल निर्यातीचं हब बनवणार आहोत.’

अधिक वाचा : Samsung Galaxy A6+ received a Rs. 2000 price cut in India

Non- existent Jio institute gets ‘Institution of Eminence’ status

Jio institute

Non- existent Jio institute gets ‘Institution of Eminence’ status :

A non-existent educational institute with not even a brick on the ground has found a place among the coveted list of “Institution of Eminence”, triggering a major controversy.

Human Resource Minister Prakash Javadekar, who is now in Canada, on Monday tweeted the list of six such “Institution of Eminence”, three each from private and public sectors. Yet to be born, Jio Institute, which is controlled by Reliance Foundation, is one of them.

While it takes decades for an institute to acquire any such ranking, Jio Institute, listed first in the category of private institutes, has been awarded such distinction by the Government even though nothing is known about its location or status.

The HRD Ministry is trying to justify that the proposed institute falls in an unprecedented category “Greenfield” institute.

The Government granted “Institution of Eminence” (IoE) status to IIT-Delhi, IIT-Bombay and Bengaluru-based Indian Institute of Science (IISc) in the public sector, and Manipal Academy of Higher Education, BITS Pilani and Jio Institute by Reliance Foundation in the private sector.

Cherished as Prime Minister Narendra Modi’s dream project to develop world class institutes in India, the IoEs is slated to get greater autonomy to start new courses, admit foreign students, hire foreign faculty, and collaborate with foreign educational institutions without the need for Government approval.

The move is part of a scheme of the HRD Ministry to select 20 IoEs — 10 public and 10 private — that will enjoy complete academic and administrative autonomy.

Ever since Javadekar twitted about Jio Institute an eminent institution, the social media trend began and on Twitter many users tagging the HRD Minister asked him about the institute’s location and credentials and some even asked whether it is better than prominent IITs or fall in the leagues of any global ranking.

ALSO READ : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

थकित बिलो के भुकतान के लिए मनपा के सामने कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन का प्रदर्शन

नागपुर :- आज मनपा कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन का एक शिष्टमंडल एसोसिएशन के अध्यक्ष विजय नायडू के अध्यक्षता मे महापौर नंदा ताई जिचकार और स्थाई समिति अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा व मनपा आयुक्त श्री वीरेंद्र सिंग से भेंट कर महीनों से थकित बिलो के भुकतान के बाबत निवेदन दिया गया ।
शिष्टमंडल का आरोप है की इसके पहले भी कई बार एसोसिएशन की ओर से निवेदन दिया गया किन्तु भुकतान नहीं हुआ।
एक तो भुकतान नही हुआ उस पर नगरसेवक नए काम करने हेतु एव लेनदार पुराने पेमेंट हेतु परेशान कर रहे हैं, इस वजह से ठेकेदार असमंजस की स्थिति में है। आलम ये है की ठेकेदार के व उनके कर्मचारियों के बच्चों की फीस के पैसे की भी परेशानी झेल रहे हैं। कई ठेकेदार इलाज के पैसे भी नहीं जुटा पा रहे हैं। इस तरह की बत्तर हालात ठेकेदारों ने पहले कभी नहीं देखी जिसके वजह से ठेकेदारों के बुरे दिन आ गए है I ठेकेदार वैसे ही पुराने VAT-GST, रॉयल्टी व EPF जैसे विषयों को लेकर परेशान है। आखिरकार ठेकेदारों का सब्र का बांध टूटा व उन्होंने नागपुर महानगर पालिका (मनपा) परिसर में जमकर नारेबाजी कर फलक का प्रदर्शन किया I इसके बाद कॉन्ट्रेक्टर वेलफेयर एसोसिएशन ने सभा मे सर्व सम्मति से काम बंद करने का निर्णय लिया गया।
इस अवसरपर उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, अनंत जगनित, सुरेश गेडाम, नरेंद्र हटवार, विनोद मड़ावी, विनय घाटे, प्रशान्त ठाकरे, रफ़ीक़ अहमद, युवराज मानकर,हाजी नाज़िम,किशोर नायडू, राहुल शेंडे, पी.जी वाघमारे, राजू ताजने, अमित करने,अमोल पुसदकर, विनोद दण्डारे, नंदू थोठे, आफताब, अखिल नागरारे, दीपक अदमने, आतिश गोटे, कैलाश सूर्यवंशी, राजेश चौरे, प्रशांत मारचतीवार, अनंत भिवापुरकर, रिंकू सिंग, चंदू सीरिया, संजय पिसे, राजु वनकर, जिया जगदीश, हाजी परवेज़, लीलाधर खैरकार, नितिन रड़के, नरेश बनिया, मनोज एल्चट्टीवार, राहुल अलोने, संजय रामटेके, अभय विरखेड़े, महेन्द्र मड़के आदि उपस्थित थे।

तब्बल तीनवर्षानंतर छगन भुजबळ विधान सभेत – सरकारवर संतप्त झाले

नागपुर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमदार अणि महाराष्ट्र चे पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबल यांनी सोमवार ला सभागृहात प्रवेश केला. सभागृहात येताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार छगन भुजबळ यांच्यात आज चांगलीच खडाजंगी झाली. तब्बल तीनवर्षानंतर भुजबळ प्रथमच आज विधान सभेत आले आणि त्यांनी जोरदार भाषण दिले. आज भुजबळ यांनी सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले त्यादरम्यान भुजबळांच्या आरोपांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले.
भुजबळ म्हणाले, सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडवली आहे. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर 3-4 महिन्यातच 11 हजार कोटींच्या पुरवणी मागण्याची गरज का पडली? असा सवाल पुरवणी मागण्यावरील चर्चेत सभागृहात उपस्थित केला. राज्यात 50 कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे. पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यात व्यस्त असल्याने आदिवासींची वन हक्कांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळांच्या या आरोपावरून विधानसभेत वातावरण तापले. वनपट्टे वाटप वनविभाग करत नसल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, लोकांचे जनरल नॉलेज बिघडवू नका, 2006 पासून हा प्रश्न आहे. तुम्ही काय केले तेही सांगा. त्यावर तुम्ही काय दिवे लावत आहात. खोटे नाटे बोलून तुम्ही सत्तेवर आहात, असे भुजबळांनी मुनंगटीवारांना सुनावले. यानंतर मुनगंटीवार एवढे संतापले कि, त्यांचा आवाज चढला. ते काय बोलतील या भीतीपोटीच शेजारचे मंत्री आणि आमदारांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत घातली.
Chagan bhujbal at nagpur
नागपूर पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सर्व्हेक्षण सुरु असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकारची कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. जोरदार पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज बंद झाल्याने कामकाज स्थगित करण्‍यात आले होते. हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश तरी काय आहे ? असा सवाल अजित पवारांनी सत्ताधाऱ्याना केला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

डॉ. हंसराज हाथी

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

टेलीविजन इंडस्ट्री से दुखद ख़बर आ रही है। प्रसिद्ध कॉमेडी सीरियल तारक मेहता का उल्टा चश्मा के दर्शकों के बुरी ख़बर है। इस कॉमेडी सीरियल में मशहूर किरदार डॉ. हंसराज हाथी का निभाने वाले अभिनेता कवि कुमार आजाद का निधन हो गया है।

जानकारी के मुताबिक उनकी तबियत पिछले तीन दिनों से ठीक नहीं थी। पिछली रात उन्हें कोमा में शिफ्ट किया गया था। जानकारी मिली है कि, कवि कुमार आजाद को मीरा रोड स्थित वोकहार्ड हॉस्पिटल में एडमिट किया गया था।

मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक कुछ घंटों पहले ही डॉ. हंसराज हाथीने दम तोड़ दिया। यह दुखद और आश्चर्यचकित कर देने वाली ख़बर मिलने के बाद फिल्म सिटी में चल रहे शूट को कैंसिल कर दिया गया है। कवि कुमार, काफ़ी मिलनसार और हंसमुख किस्म के इंसान थे l उन्होंने आमिर खान की फिल्म मेला और फंटूश सहित कई फिल्मों में भी काम किया था l

तारक मेहता का उल्टा चश्मा के प्रोड्यूसर असित कुमार मोदी ने कवि कुमार अाजाद (डॉ. हंसराज हाथी) के अचानक चले जाने पर दुख व्यक्त किया है। वे कहते हैं, कवि कुमार आजाद हमारे सीरियल में डॉ. हाथी का किरदार निभाते थे। हमने उन्हें दिल का दौरा पड़ने के कारण खो दिया है। वो एक बेहतरीन अभिनेता और एक सकारात्मक इंसान थे। वे हमेशा इस शो से प्यार करते रहे और शूटिंग पर उस समय भी आए जब उनकी तबीयत ठीक नहीं थी। उन्होंने आज सुबह फोन किया कि उनकी तबीयत ठीक नहीं है इस कारण वे शूट पर नहीं आ पाएंगे। और इसके बाद दुखद ख़बर आई। हम सब बहुत दुखी हैं।

और पढे : Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

Rishi Kapoor – Taapsee Pannu starrer Mulk trailer out

Bollywod gets another hard hitting drama in the form of ‘Mulk’ directed by Anubhav Sinha. The patriotic drama stars Taapsee Pannu, Rishi Kapoor, Prateik Babbar, Manoj Pahwa, Ashutosh Rana, Neena Gupta, Rajat Kapoor in major roles.

As you can see, the cast is strong and so are their performances in the trailer. The newly released trailer takes us into the world of the family of a misguided Muslim youth who gets involved in violence against the country. The family and the close ones have to face the brunt of his ‘jihad ideologies’ as shown in the film.

The scenes are quite powerful and will make you root for Rishi’s character which is intense and emotional at the same time. Enters, their lawyer Aarti Mohammad, played by Taapsee, who is hell-bent on proving that the family is innocent and true to the nation.

After Pink, this is another courtroom drama that looks extremely promising and that will probably keep us hooked to the screens. After her chirpy, fun role in Judwaa 2, it is refreshing to see Pannu back to a strong role, something that is surely her forte. The court room drama thriller has been jointly produced by Deepak Mukut and Anubhav Sinha.

ALSO READ : First look poster of ‘Kizie Aur Manny’ out now

First look poster of ‘Kizie Aur Manny’ out now

kizie aur manny

The first look poster of Kizie Aur Manny – the Hindi remake of the Hollywood film Fault in Our Stars — was unveiled on Monday as production officially begins in Jamshedpur with lead actors Sushant Singh Rajput and Sanjana Sanghi.

Leading film trade analyst Taran Adarsh broke the news on Twitter by sharing the Kizie Aur Manny film’s poster.

With the first look of the movie out, it looks like the leading stars share a great onscreen chemistry, just like the magic the lead pair in the original movie created. After the news of actress Sanjana getting finalised to star in the Hindi adaptation of the film went viral online, The Fault in Our Stars author John Green could not believe that the book was getting a Bollywood remake.

ALSO READ : Check out Paltan Teaser : India’s biggest war trilogy

No ‘namaz’ by non-locals at Taj Mahal mosque

Taj Mahal mosque

The Supreme Court on Monday said namaz cannot be offered at Agra’s Taj Mahal. The court was hearing a plea that challenged an order barring non-residents of Agra from offering prayers on Fridays at a mosque in the Taj Mahal complex.

The court said the 16th Century monument was one of the seven wonders of the world, and should be preserved. “Why for such prayers they should go to the Taj Mahal?” asked the bench of Justices A Sikri and Ashok Bhushan. “There are other mosques also. They can offer their prayers there.”

On January 24, the Agra additional district magistrate had barred non-residents of the city from offering prayers at the mosque citing security reasons. Syed Ibrahim Hussain Zaidi, the president of TajMahal Masjid Management Committee, challenged the order in the Supreme Court, calling it illegal and arbitrary.

ALSO READ : Don Munna Bajrangi shot dead in Baghpat Jail

दीपा कर्माकर ने वर्ल्ड चैलेंज कप में जीता गोल्ड

दीपा कर्माकर

दीपा कर्माकर ने वर्ल्ड चैलेंज कप में जीता गोल्ड

लगभग दो साल के बाद वापसी करने वाली स्टार जिमनास्ट दीपा कर्माकर ने रविवार को तुर्की में वर्ल्ड चैलेंज कप में गोल्ड मेडल अपने नाम किया। दीपा ने जिमनास्टिक की वॉल्ट स्पर्धा में 14.150 अंक के साथ पहला स्थान हासिल किया।

त्रिपुरा की 24 वर्षीय जिमनास्ट 2016 में हुए रियो ओलंपिक में वॉल्ट स्पर्धा में चौथे स्थान पर रही थीं। तब क्वालिफिकेशन राउंड में वह 13.400 के साथ शीर्ष पर थीं। वर्ल्ड चैलेंज कप में यह दीपा का पहला मेडल है। दीपा बैलेंस बीम के भी फाइनल में पहुंच चुकी हैं। वह क्वालिफिकेशन में 11.850 के स्कोर के साथ तीसरे स्थान पर रही हैं।

 दीपा कर्माकर

रियो ओलंपिक के बाद दीपा को चोट लग गई थी। उसके बाद उनकी सर्जरी हुई और दोबारा फिटनेस हासिल करने में ज्यादा समय लगने के कारण वह ऑस्ट्रेलिया के गोल्ड कोस्ट में हुए राष्ट्रमंडल खेलों में हिस्सा नहीं ले सकीं। वह अगस्त में जकार्ता में होने वाले एशियाई खेलों में 10 सदस्यीय भारतीय जिमनास्टिक टीम में शामिल हैं।

तुर्की में हुए वर्ल्ड चैलेंज कप की वॉल्ट स्पर्धा में स्वर्ण जीतकर दीपा कर्माकर ने इतिहास रच दिया है। वह विश्व स्तर पर स्वर्ण पदक जीतने वाली पहली भारतीय जिम्रास्ट हैं। प्रधानमंत्री मोदी ने दीपा को जीत पर बधाई दी है। पीएम मोदी ने ट्विटर पर बधाई देते हुए कहा कि भारत को दीपा पर नाज है। उन्हें तुर्की में हुए वर्ल्ड चैलेंज कप में स्वर्ण जीतने पर बधाई। यह स्वर्णिम जीत उनकी कभी न हारने की जीत है।

और पढे : रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

रोहित शर्मा

रोहित शर्मा च्या वादळी आणि शतकी खेळीने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकली. ७ गडी राखून टीम इंडियाने विजयी मिळवला. रोहितने ५८ चेंडूंत ११ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारली. टीम इंडियाने ही मालिका २-१ ने खिशात घातली. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना निर्णायक टी-२० सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता, हे या विजयावरुन स्पष्ट झालेय.

रोहित शर्मा ने आक्रमक फलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई करत १९८ धावांचा डोंगर उभा केला. मात्र, त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने रोहित शर्मा च्या शतकी खेळीवर हा सामना सहज जिंकत मालिकाही जिंकली.

शिखर धवनने चांगली सुरुवात करुन दिली. मात्र तो लगेच बाद झाला. लोकेश राहुलचा ख्रीस जॉर्डनने जबरदस्त झेल पकडला. रोहित शर्मा ला आज चांगला सुर सापडला. रोहितच्या बॅटमधून चांगल्या धावा निघाल्यात. रोहितने झटपट अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीचा जम बसू लागला होता. रोहितचे काही षटकार असे होते की विराट चक्रावून गेला.

बरोबर १० षटके पूर्ण होताना भारताच्या धावांचे शतक फलकावर लागले. षटकामागे १०धावांची सरासरी राखायला विराट – रोहितला फारसे कठीण जात नव्हते. ८९ धावांची भागीदारी करुन विराट जॉर्डनला ४३ धावांवर बाद झाला. सुरेश रैना आणि धोनी अगोदर हार्दिक पंड्याला बढती देण्यात आली.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. विशेषकरुन रॉयने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत सर्वच भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केला. जेसन रॉयने ३१ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्यात.त्यानंतर प्रत्येक इंग्लिश खेळाडूंनी आपली जबाबदारी चोखपणे बजावत संघाला १९८ धावांचा टप्पा गाठून दिला.

दरम्यान, टीम इंडियाकडून खराब क्षेत्ररक्षण झाले. त्यामुळे टीम इंडियाकडून चांगलीच निराशा झाली. हार्दिक पांड्याला सामन्यात सर्वाधिक ४ बळी मिळाले, मात्र यासाठी त्याला ३८ धावा मोजाव्या लागल्या. याव्यतिरीक्त सिद्धार्थ कौलने २ तर दीपक चहर आणि उमेश यादवने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अधिक वाचा : फिफा वर्ल्ड कप २०१८ : ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

नागपूर पावसाळी अधिवेशनचा दुसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता

नागपूर पावसाळी अधिवेशन

नागपूर: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजला आजपासून (सोमवार, ९ जुलै) सुरुवात होत आहे. शुक्रवारी नागपुरात मुसळधार पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब झालेले विधिमंडळ कामकाज, व्यवस्थापन, राज्यासमोरचे प्रश्न आदी मुद्द्यांमुळे सोमवारचा दिवस गाजणार आहे.

११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा

दरम्यान, विधिमंडळच्या दोन्ही सभागृहात आज ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेला सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने राज्याचं आर्थिक गणित सांभाळताना नाकीनऊ आलेल्या राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे. तर दोन्ही सभागृहात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे.

अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा करण्यात येईल – मुख्यमंत्री

या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आगोदरच दिली आहे. तब्बल १८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची मदत जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. या अधिवेशनात २७ विधेयकं मांडली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण, नैसर्गिक आपत्ती तसेच, सभागृहातील गोंधळामुळे तहकूब करावे लागणारे कामकाज यांमुळे प्रत्यक्षात किती विधेयकं मांडली जातात याबबत उत्सुकता आहे.

अधिक वाचा : ९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

Don Munna Bajrangi shot dead in Baghpat Jail

Gangster Munna Bajrangi

Don Munna Bajrangi, a dreaded gangster was shot dead inside the jail at Uttar Pradesh’s Baghpat on Monday. Bajrangi was to be produced in court this morning.

Sources say an inmate fired at Bajrangi inside the jail at about 6.30 am, killing him instantly. On Sunday he was transferred to Baghpat jail from Jhansi. He was to be produced in court in connection with the murder case of a BJP lawmaker.

Within hours of the gangster’s killing inside the jail, opposition in the state accused the government of poor law and order. “I have ordered a judicial inquiry and suspension of the jailor. Such an incident occurring inside jail premises is a serious matter. Will conduct an in-depth investigation and strict action to be taken against those responsible,” said Chief Minister Yogi Adityanath. A team of investigators are probing the case.

Bajrangi’s wife, a few days ago, had told the police that there is a conspiracy to kill him. “I want to tell UP Chief Minister Adityanath ji that my husband’s life is in danger. A conspiracy is being hatched to kill him in a fake encounter,” Seema Singh, the gangster’s wife had said on June 29.

Munna Bajrangi alias Prem Prakash was arrested by the special cell of the Delhi Police in October 2009, for the murder of BJP lawmaker Krishnanand Rai.

ALSO READ : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

शाळेतील विद्यार्थ्यांचा मनातील “छड़ी चा धाक” संपणार – छडीच्या शिक्षेवरच बंधन

छड़ी चा धाक

नागपुर :- शाळेत मुलांचा मनातील छड़ी चा धाक आता संपणार आहे कारण राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगालाही या छड़ी चा धाक वाटल्याने त्यांनी देशातील प्रत्येक शाळांमधून आता मुलांना देण्यात येणाऱ्या छडीच्या शिक्षेवरच बंधन घातले आहे.

शाळांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात छडीच्या शिक्षेवर बंधन घालण्यात आले आहे. यासाठीची अंमलबजावणी सर्व शाळांनी करण्यासाठी आदेशही जारी केले आहेत. यामुळे देशातील कोणत्याही शाळेत आता गुरुजीच्या हातातून छडी कायमची गायब होणार आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या या निर्णयाचे काही पालकांनी स्वागत केले असले तरी याविरोधातील पालक मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बालकांना छडी मारणे हे अमानुषपणाचे आहे. याबद्दल दुमत नाही, परंतु मुलांना स्वयंशिस्त लावण्यासाठी काही तरी धाक असला पाहिजे. काही श्रीमंत शाळांतील पालकांना छडीचा विरोध असेल परंतु सर्वसामान्य पालकांना ही छडी शिक्षकांच्या हाती राहावी, असेच मत असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी ईनाडू इंडियाशी बोलताना व्यक्त केले.

नवीन दिल्ली येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण बाल हक्क कायदा 2009 च्या अनुच्छेद-17 नुसार कोणत्याही मुलांना शारिरीक वा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नय, यासाठीची तरतूद केल्याचा दाखला देत शाळांमधून छडी कायमची हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील सर्व शिक्षण विभागाला आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर आज प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्यानुसार छडीची शिक्षा ही मुलांना देण्यापासून रोखण्याचा या सूचनेत देण्यात आला आहे.

अधिक वाचा : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

नागपुर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नागपुर मध्ये रविवारी आगमन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली प्रदीर्घ काळ कारागृहात काढल्यानंतर भुजबळ बाहेर आलेले आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचे नागपुरात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागत

आगमनानंतर त्यांनी विमानतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. नंतर त्यांचे छोटेखानी भाषण झाले विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, नवी मुंबईतील वादग्रस्त सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोपात तथ्य नसल्याचा कांगावा करीत आहेत.

छगन भुजबळ यांचे नागपुरात जंगी स्वागतमुख्यमंत्रीच विषयाच्या अनुषंगाने सभागृहात निवेदन करीत असून त्यांनीच कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे. छगन भुजबळ फुले पगडी घालून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या विदर्भातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले.

यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे मत नोंदविले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मंत्री सांभाळावे लागत असतानाच सिडकोप्रकरणी मुख्यमंत्री वकिली पणाला लावून विरोधकांना उत्तरे देत आहेत. सभागृहात मांडण्यात येणारा प्रत्येक मुद्दा वेगवेगळ्या समाजघटकांसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, सत्ताधारी त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन कारवाई टाळतात. सरकारची कोंडी करायला शेतकरी, कामगार, ओबीसी विद्यार्थ्यांसह अनेक प्रश्न आहेत. पण, सभागृहात बोलायला बंधने येतात. किती बोलायचे, काय बोलायचे, याला वेळेचे बंधन असते. अनेकदा खरे उत्तर वा कारवाई टाळली जाते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हे विषय जनतेपुढे नेले पाहिजे.

विरोधकांतर्फे मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांचे समर्थन करतानाच आपलाही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न राहील, असे भुजबळांनी स्पष्ट केले. आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री रमेश बंग प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. त्यांची एरवी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भुजबळ पावसाळी अधिवेशनात कसा करिश्मा दाखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा – कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा – कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव यांचे निर्देश

नागपुर :- नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा. यामध्ये आता कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. सर्वेक्षण झालेल्या सर्व मालमत्तांना वेळेत डिमांड पाठवा आणि यावर्षी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर वसुली करा, असे निर्देश कर  आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीचे उपसभापती व ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सदस्य यशश्री नंदनवार, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, भावना लोणारे, मंगला लांजेवार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
नागपूर शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सायबरटेक कंपनीकडे देण्यात आले होते. कामाची गती लक्षात घेता अनंत टेक्नॉलॉजीला काही सेक्टरचे काम सोपविण्यात आले होते. या दोन्ही कंपनींसाठी आता सर्वेक्षणाची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या काळात संपूर्ण मालमत्ताचे कार्य पूर्ण होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले. दरवर्षी कर वसुली ज्याप्रमाणे होते तशीच स्थिती यावर्षी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. वसुलीचे उद्दिष्ट मोठे आहे. त्यामुळे केवळ कर वसुलीसाठी स्वतंत्र सेल उभारण्याची सूचना त्यांनी केली. जेथे कर्मचारी कमी आहे, तेथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर सभापती जाधव यांनी ३० जून पर्यंत दिलेल्या कर वसुली उद्दिष्टाचा झोननिहाय आढावा घेतला.
स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी स्थायी समितीने झोन कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांवर चर्चा केली. यावर्षी ५०९ कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वसुलीची विभागणी तिमाहीनुसार करण्यात आली आहे. या कार्यात कुठलीही हयगय चालणार नाही. ३० जून पर्यंत पहिल्या तिमाहीचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. आता मागील तिमाही आणि पुढील तिमाही असे एकत्र उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी २ मे रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार झालेल्या कामाची सद्यस्थिती सांगितली. संपूर्ण निर्देशांची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सायबरटेक आणि अनंत टेक्नॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या डाटासंदर्भात ३२४४ आक्षेप प्राप्त झाले होते. त्यापैकी २६६७ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत ५७७ वर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडेक्स क्रमांक असलेल्या जुन्या मालमत्तांची संख्या ५,२७,४८१ इतकी आहे. त्यापैकी ३,३९,२४९ मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. इंडेक्स क्रमांक नसलेल्या १,१७,०७९ मालमत्तांचे मिळून एकूण ४,५६,३३८ मालमत्तांचे सर्वेक्षण आटोपले असून त्यापैकी ४,०४,४०७ मालमत्तांचा डाटा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मालमत्ता कर अदा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच एक ‘ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपचे सादरीकरण यावेळी समितीपुढे करण्यात आले.  बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, कर निर्धारक उपस्थित होते.

९ जुलै रोजी विधानसभेत छगन भुजबळांची एंट्री – नागपुर पावसाळी अधिवेशन

छगन भुजबळ
नागपुर :- नुकतेच तुरुंगातुन जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात हजेरी  लावणार आहेत. उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशन या निमित्ताने तब्बल अडीच वर्षानंतर छगन भूजबळ पुन्हा राजकारणाला सुरुवात करणार आहे.
गेल्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवशेनाला सुरुवात झाली.मात्र, भुजबळांवर उपचार सुरु असल्यामुळे ते त्यावेळी अधिवेशनात सहभाग घेऊ शकले नाही. मात्र, आता ते सोमवारी ९ जुलै रोजी सभागृहात उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
रविवार ८ जुलैला भुजबळ नागपुरात दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. संध्याकाळी पाच वाजता भुजबळ यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल, त्या पश्चात ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी दिलेली आहे. विदर्भातल्या सहा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने यावेळी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला होत असलेला विलंब, जात पडताळणीच्या समस्या यावर आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक ही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुस्लीम ओबीसी नेत्यांना भेटून भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाइजेशनचे मुंबई अध्यक्ष निजामुद्दीन राईन यांनी भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. देशातल्या मुस्लीम ओबीसींच्या प्रश्नावर ही संघटना काम करत असून नागपूरच्या अधिवेशनानंतर या संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते भाग घेणार आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
26 ° C
26 °
26 °
41 %
2.1kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
40 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...