Home Blog Page 283

नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुर :- नाणार प्रकल्पाशी संबंधित सगळ्यांशी आमची चर्चा करण्याची तयारी आहे. नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. विरोध डावलून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळास संबोधित करताना स्पष्ट केले आहे. या विरोधकांशीही चर्चा करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, की नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पावरुन सभागृहात सातत्याने चर्चा, गोंधळ आणि सभात्यागदेखील झाला आहे. पण स्थानिकांचा विरोध डावलत या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नाही. जमिनीचे बळजबरी अधिग्रहण करण्यात येणार नाही, अशी ग्वाही आज त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, की भारताच्या ऑईल सेक्युरिटी करता वेस्ट कोस्टवर एक रिफायनरी तयार करावी असे ठरले. विविध आखाती देशांसोबत आपले चांगले संबंध निर्माण झाले असून त्यांच्याशी आपण विविध करार केले आहेत. त्यातून देशाची ऑईल सेक्युरिटी आणि त्या माध्यमातून निर्यातदेखील करण्यात यावी या संकल्पनेमुळे वेस्ट कोस्ट रिफायनरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सिंगापूरला अशाच प्रकारचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांसाठी समुद्र किनारा आवश्यक असतो. ज्यामुळे किमती कमी राहतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. केवळ याच कारणासाठी नाणारची निवड करण्यात आली, असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले, की पश्चिमी किनार पट्ट्यावर ही रिफायनरी तयार करायची होती. गुजरात, आंध्रा प्रदेशनेही या प्रकल्पाची मागणी केली होती. हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळावा, अशी मी मागणी केली होती. पण आंध्रातील मार्ग योग्य नसल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला. साधारणपणे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाला विरोधकांनी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकल्पामुळे नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आंब्याच्या झाडांवर परिणाम होणार अशी भीती नागरिकांत आहे. मात्र आम्ही आयआयटी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. विरोधकांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नागपूर मनपाला निमंत्रण : छत्रपती ते विधानभवन पर्यंत केला ग्रीन बसने प्रवास

पणजी महानगरपालिकेला द्या ग्रीन बसची माहिती

गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नागपूर मनपाला निमंत्रण : छत्रपती ते विधानभवन पर्यंत केला ग्रीन बसने प्रवास

नागपुर :- स्मार्ट नागपूरची सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट आहे. पणजी शहरातही अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था तयार झाल्यास रस्त्यांवरील इतर वाहनांचा भार कमी होईल. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने येथील ‘ग्रीन बस’चे सादरीकरण पणजी महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि सदस्यांसमोर करावे, असे निमंत्रण गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात परिवहन विभागाच्या संचालित ग्रीन बसमधून गुरुवारी (ता. १२) गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी छत्रपती चौक ते विधान भवन असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सदर निमंत्रण दिले. ग्रीन बसच्या या प्रवासात उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आमदार संजयप्रताप जयस्वाल, परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नागपूर शहर उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, भाजप अनुसूचिजत जाती मोर्चाचे महामंत्री मनीष मेश्राम, भाजपचे तेजप्रताप सिंग, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे आदी उपस्थित होते.

प्रारंभी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि आमदार संजयप्रताप जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर बस प्रवासादरम्यान सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी ग्रीन बस आणि मनपाच्या परिवहन विभागांतर्गत संचालित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. नागपूर शहरात सुरू असलेल्या ग्रीन बस इथेनॉलवर चालत असून ग्रीन बस आणि आपली बस शहरात दररोज ८४ हजार कि.मी.चा प्रवास करतात. सुमारे दोन हजार चालक आणि दोन हजार वाहकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी, बॅटरीवर चालणारे ई-रिक्षानंतर आता इलेक्ट्रिक बसचा प्रयोगही नागपुरात होऊ घातला आहे. भविष्यात नागपुरात येणाऱ्या सर्व खासगी बसेस शहराच्या बाहेर थांबविण्यात येतील. तेथून शहरात येण्यासाठी ग्रीन बस आणि आपली बस सेवा देतील. यामुळे उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती श्री. कुकडे यांनी दिली.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ग्रीन बस आणि वाहतूक व्यवस्थेची प्रशंसा करीत विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी अशी वाहतूक व्यवस्था सर्वच शहरात असेल तर प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे म्हटले. वॉटस्‌ ॲप तक्रार क्रमांक, टोल फ्री क्रमांक, येणाऱ्या तक्रारींचे केलेले निरसन ह्या सर्वच बाबी प्रशंसनीय आहेत. पणजीमध्येही अशी व्यवस्था व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा : राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी

मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे

मराठी

महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मराठी माध्यमातील पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. या प्रकारावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची जोरदार झोड उठवली आहे. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. आज विधान परिषदेमध्ये मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करण्यात येणार होता. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

सरकारने जाहीर माफी मागावी –

तटकरे यांनी गुजराती भाषेचे हे प्रकरण समोर आणताच राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावेळी केला. गुजराती भाषेचा वापर करून मराठी भाषेचा अपमान केला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी, अशी मागणी तटकरे यांनी सभागृहात केली. गुजरातीवरून सुरू झालेल्या या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले होते.

राज्यातील शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जातात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्याकडून या पुस्तकांचे वितरण केले जाते. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील शाळेतही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकामधील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच ही पुस्तके अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी येथे छापली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येत असल्याचे तटकरे म्हणाले.

तर याच सभागृहात मी विष घेऊन आत्महत्या करेन – तटकरे

त्या पुस्तकात एकही शब्द आणि पान गुजराती नाही. बाइंडिंगवाल्यांनी ती चूक केली असल्याची शक्यता असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी ‘गुजराती पाने असलेले पुस्तक आणि त्यातील पाने तुम्हीच जोडून आणली असल्याचा आरोप तटकरे यांच्यावर केला.

चंद्रकांत पाटलांच्या या आरोपाला उत्तर देताना तटकरे म्हणाले.. आयुष्यभरात असे काम कधी केले नाही, आम्ही छापून आणले आहे, असे जर सिद्ध झाले, तर याच सभागृहात मी विष घेऊन आत्महत्या करेन असा संतप्त पवित्रा तटकरे यांनी घेतला. त्यावर सभापतींनी असे काही बोलू नका, असा सल्ला तटकरेंना दिला. त्यावर ही चेष्टा नाही..माझे हे शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे सांगत तटकरेंनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर विरोधीपक्षाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

अधिक वाचा : खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार

राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्स मध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी

मल्टिप्लेक्स

नागपूर : मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती विधान परिषदेत दिली.

राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई केली, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

तसेच 1 ऑगस्ट पासून एकाच वस्तूची एमआरपी ही दोन ठिकाणी वेगवेगळी नसेल. सर्व ठिकाणी एमआरपी ही सारखीच असायला हवी, जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही, अशीही माहिती चव्हाण यांनी दिली.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.

मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हेही मागे घेतले जातील, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. तसेच, खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर बैठक घेतली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

अधिक वाचा : राज्यातील जनतेच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय

Ajay Devgn to Play Legendary Football Coach Syed Abdul Rahim Biopic

Ajay Devgn

Ajay Devgn to Play Legendary Football Coach Syed Abdul Rahim Biopic

It’s raining biopics in Bollywood these days. The success of ‘Chak De’, ‘Dangal’, ‘Sanju’ has inspired many filmmakers to foray into the genre. Today on the release day of ‘Soorma’, a biopic on India’s legendary hockey player Sandeep Singh, Ajay Devgn announced that he too will be doing a sports biopic. Shah Rukh Khan (Chak De), Salman Khan (Sultan), Aamir Khan (Dangal) and Akshay Kumar (Gold) have already tried their hands at the sports biopic genre and now it’s Ajay’s turn. He will play football coach Syed Abdul Rahim in the film which will be directed by ad film director Amit Sharma.

There couldn’t have been a better time for the makers to announce the film than now when the FIFA World Cup 2018 fever has taken over the entire world.

Making the official announcement about the yet untitled-movie, Zee Studios took to Twitter and wrote, “Elated and proud to announce a story never told as @ZeeStudios_ #BoneyKapoor & @freshlimefilms come together for a biopic on India’s legendary #Football coach, Syed Abdul Rahim, starring @ajaydevgn, directed by @CinemaPuraDesi, screenplay by @SaiwynQ, and dialogues by @writish.”

Syed Abdul Rahim served the Indian Football team as its coach and manager from 1950-1963. It was under his guidance that the Indian team won Gold at the 1962 Asian Games and also reached the semi-finals of the 1956 Melbourne Olympics. He died of cancer at a relatively younger age of 54.

Talking about Devgn playing the lead role in the sports biopic, Boney Kapoor told Indian Express, “An actor like Ajay is most apt for essaying this character. We hope that the film inspires millions of youngsters and soon India plays in the World Cup and becomes a potent force in World Football.” Adding more about the film, he continued, “It’s amazing to see football, world’s biggest game, having such a fever in India, and yet our team is not being sent to important tournaments. When my partners Akash Chawla and Joy Sengupta brought me the true story of Syed Abdul Rahim, I was amazed that not many are even aware of this unsung hero and the achievements of that great team which had heroes like Chunni Goswami, P.K. Banerjee, Balaram, Franco, Arun Ghosh among others. With the momentum of Khelo India getting pace, it’s time to push India.”

Just two days ago, Ajay had announced that he will be playing Chanakya in his next. The next two years are going to be super hectic for Ajay with films like Total Dhamaal, Sons of Sardaar: The Battle of Saragarhi and Luv Ranjan’s untitled film with Ranbir Kapoor.

Read Also : ‘हेलिकॉप्टर इला’ मधून काजोल चे बॉलिवूडमध्ये कमबॅक

Hima Das :First Indian woman athlete to win a gold at the world level

Hima Das

Sprinter Hima Das scripted history by becoming the first Indian woman athlete to win a gold at the world level as she clinched the top spot in the women’s 400m final race in the IAAF World Under-20 Athletics Championships here.

The 18 year-old Das, a pre-tournament favourite, clocked 51.46s to win the gold, which triggered a wild celebration at the Indian camp. This was though not her personal best as she had clocked 51.13 last month in Guwahti at the National Inter State Championships.

No woman before Das has won a gold medal in a World Championship at any level, be it youth, junior or senior. She is also the first Indian, men or women, to have won a gold in a track event at the world level.

Running in lane number 4, Hima Das was behind Romania’s Andrea Miklos at the final bend but produced a stunning burst during the final stretch to cross the finishing line well ahead of the field. She produced her trademark burst at the final 50m. Miklos took the silver in 52.07 while Taylor Manson of USA was third in 52.28.

“I am very happy to win the gold in the World Junior championships. I want to thank all the Indians back home and also those, who were here cheering me. It was very encouraging to have this kind of support,” she said after the race.

Hima Das, from Dhing village in Assam’s Nagaon distrist, now joins the illustrious company of star javelin thrower Neeraj Chopra, who won a gold in Poland in the last edition in 2016 in a world record effort. In fact, Das is the first Indian track athlete to have won a medal in the history of this competition.

ALSO READ : फिफा विश्वचषक २०१८ : क्रोएशिया पहिल्यांदाच फायनल मध्ये

‘हेलिकॉप्टर इला’ मधून काजोल चे बॉलिवूडमध्ये कमबॅक

काजोल

बॉलिवूडमध्ये आपल्या खट्याळ स्वभावामुळे प्रत्येक चित्रपट गाजविणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. काजोलने गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र ती लवकरच आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

काजोल ‘हेलिकॉप्टर इला’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाचं पोस्टर काजोलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलं आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अजय देवगणने केली आहे.

गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलेच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून गायिका होण्यासाठी या महिलेला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये रिद्धी सेन काजोलच्या भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान, अजय देवगणबरोबरच जयंतीलाल गडा हेदेखील या चित्रपटाची निर्मितीमध्ये हातभार लावणार असून प्रदीप सरकार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘हेलिकॉप्टर इला’ येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा : अजय देवगण चाणक्यची भूमिका करणार

खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार

खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार

देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी फी निश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये विशिष्ट बाबींच्या आणि निकषांच्या आधारे खासगी शाळांची फी निश्चित करता येणार आहे.

या नियमावलीचा मसुदा मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स यांनी ही नियमावली तयार केली आहे. तसेच ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची शिफारिशही सरकारकडे केली आहे. तसेच मुलांच्या हितासाठी राज्य सरकारे ही नियमावली लागू करतील अशी आशाही या आयोगाने व्यक्त केली आहे.

या आयोगाच्या सदस्य प्रियांका कानूनगो यांनी सांगितले की, यामुळे फीमध्ये एकसारखेपणा येईल तसेच यामुळे मुलांचे शाळांकडून होणारे शोषण संपुष्टात येईल. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, राज्य सरकारे ही नियमावली लवकरात लवकर लागू करतील. या मसुद्यात फी निश्चित करण्याची प्रक्रिया काय असेल तसेच त्याचे निकष काय असतील याची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये काही स्थिरतर काही अस्थिर बाबींचा समावेश आहे.यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठीचे नियम वेगवेगळे असतील. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची फी त्यानुसार निश्चित केली जाईल. यातील स्थिर गोष्टींमध्ये जिल्ह्यातील दरडोई खर्च, महागाईचा दर इत्यादी तर अस्थिर बाबींमध्ये शाळेतील सुविधा,कर्मचाऱ्यांची योग्यता, त्यांचा पगार, शाळेत घेतल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रम तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुविधा यांसारख्या बाबींचा समावेश असेल. त्यानंतर जिल्हास्तरावर बनवण्यात आलेल्या नियमावली समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल त्यानंतर ते फी निश्चिती करतील.

यासाठी राज्य स्तरावर एक सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्यात येईल. कारण, या सर्व निकषांच्या बाबी त्यात टाकल्यानंतर साधारण फी किती असेल हे कळू शकेल. प्रत्येक तीन वर्षात या फीची पुन्हा तपासणी होईल. जर कुठल्या शाळेला असे वाटले की, आपल्या शाळेतील फीचे पुनर्वालोकन व्हावे तर ते तशी मागणी अथॉरिटीकडे करु शकतील.

कोणत्याही खासगी शाळेची ही फी ६ स्तरांवर विभागलेली असेल. यामध्ये पहिल्यांदा नर्सरी आणि केजी, दुसऱ्यांदा पहिली ते दुसरी, तिसऱ्यांदा तिसरी-चौथी-पाचवी इयत्ता, चौथ्यांदा सहावी-सातवी-आठवी इयत्ता, पाचव्यांदा नववी-दहावी इयत्ता तर सहाव्यांदा अकरावी आणि बारावी इयत्ता यांप्रमाणे या फीचे विविध टप्पे असतील.

या नियमावलीला कायद्याप्रमाणे बनवण्यात आले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, राज्य सरकारे याला कायद्या प्रमाणे मंजुरी देऊन लागू करु शकतात. यामध्ये पालक-शिक्षक संघटनेलाही अधिकार देण्यात आले आहेत.जर हा कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शाळेने चूक केली तर त्या शाळेवर जितक्या वेळा याचे उल्लंघन केले तितक्या वेळा दंडात्मक कारवाई होईल.यामध्ये अनुक्रमे १, ३ आणि ५ टक्के दंड भरावा लागेल. तसेच चौथ्यावेळी उल्लंघन केल्यास त्या शाळेला नो अॅडमिशन कॅटेगिरीत टाकले जाईल. जोपर्यंत सर्व मुले पास होत नाहीत तोपर्यंत ही शाळा सुरु राहिल त्यानंतर या शाळेची नोंदणीच रद्द करण्यात येईल, अशी तरतुद या नव्या नियमावलीच्या मसुद्यात करण्यात आली आहे.

अधिक वाचा : पवित्र पोर्टल द्वारे पुढील दोन महिन्यांत १८ हजार शिक्षकांची भरती – विनोद तावडे

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी, पशुधन मृत/अपंग/ जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात वाढ

सुधीर मुनगंटीवार
  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील आश्वासनाची पूर्तता, शासन निर्णय निर्गमित

नागपूर – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी, पशुधन मृत अथवा जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात (२ रे) केली होती. त्याअनुषंगाने वन विभागाने दि. ११ जुलै २०१८ रोजी शासननिर्णय निर्गमित केला आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे  (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी झाल्यास तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य

  • वन्यजीव हल्ल्यात व्यक्तीस मिळणारे अर्थसहाय्य
  • व्यक्ती मृत झाल्यास-. १० लाख रुपये
  • व्यक्ती कायम अपंग झाल्यास- ५ लाख रुपये
  • व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास – १ लाख २५ हजार रुपये
  • व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास- औषोधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषोधोपचार करणे अगत्याचे झाल्यास त्याची मर्यादा प्रति व्यक्ती २० हजार रुपये अशी राहील. शक्यतो उपचार शासकीय/ जिल्हा परिषद रुग्णालयात करावा अशाही यात सूचना आहेत.
  • वन्यजीव हल्ल्यात पशुधन मृत्यू पावल्यास/ अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई
  • गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास- बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
  • मेंढी,बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास (वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम २ (१८-अ) प्रमाणे- बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
  • गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास- बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १२  हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
  • गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास-

औषोधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. औषोधोपचार शासकीय/जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात यावा. देय रक्कम मर्यादा बाजारभावाच्या २५ टक्के किंवा ४ हजार रुपये प्रती जनावर यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे  देण्यात येईल. ही नुकसानभरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येईल.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ धनादेशाद्वारे देण्यात येईल. उर्वरित ७ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यांमध्ये ठेव रक्कम अर्थात फिक्स डिपॉझिट) स्वरूपात जमा करण्यात येईल.

अर्थसहाय्य देतांना यापूर्वी लागू असलेल्या इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.  हा निर्णय ११ जुलै २०१८ पासून लागू राहील.  हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१८०७१२१४२८२१२५१९ असा आहे.

अधिक वाचा : विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

CA is a profession of Commitment, Ethics & Expertise – Dr. Vedprakash Mishra

CA

Nagpur : CA Student Conference was organized by Board of Studies ICAI and hosted by Nagpur Branch of WIRC of ICAI in association with Nagpur Branch of WICASA on 09th & 10th July 2014 at IMA Hall, Nagpur which was attended by more than 750 student delegates from all over country.

Dr. Vedprakash Mishra, Chancellor, Krishna Institute of Medical Sciences and Pro-Chancellor of DMIMS was the Chief Guest & CA. Anil Bhandari, Central Council Member, ICAI was the Guest of Honor in valedictory session of Convention.

On this occasion, in his address, Dr. Vedprakash Mishra emphasized on assessing present & future and said that youth of this country can lead the nation as they have appreciable knowledge. He further highlighted the importance the CA Profession has in the economy and the appealed the students to understand profession more than just a source of earning but a commitment towards providing the best knowledge and expertise for the country to prosper. He said that topics of the convention were very relevant & this type of conference helps in developing overall personality.

He further said that the students should follow ethical values & Moral responsibilities right from the beginning to create a mark for themselves. With lucid examples from life history of successful people, he motivated the students in his own unique style. He appreciated the working of Nagpur Branch & Nagpur WICASA & congratulated the branch for organizing the successful.

CA. Anil Bhandari, Central Council Member, ICAI, also spoke on the occasion and said that this conference truly served its purpose with elaborate deliberations on the current & relevant academic topics as well as achieved the target of overall personality development of CA Students. He congratulated Nagpur WICASA & Nagpur Branch for successful holding of the National Convention in grand manner.

CA Abhijit Kelkar, Regional Council Member, WIRC, threw light on the opportunities available for the Chartered Accountants & the efforts made by the WIRC for betterment of the students & their personality development. He applauded the leadership of CA. Umang Agrawal & CA. Jiten Saglani and congratulated the entire managing committee for successful conduct of the event.

CA Umang V Agrawal, Chairman, Nagpur Branch of WIRC gave the introductory remarks and informed the students present about the benefits of such Conference. He urged the students to enrich the CA profession in return of the goodwill obtained by the word ‘Chartered Accountant’. He informed that over 750 students participated in the convention from different cities of India including 8 paper presenters out of total 14. He expressed his heartfelt gratitude to all the members & students, volunteers for helping in hosting such mega event.

CA Jiten Saglani, Chairman, Nagpur Branch of WICASA welcomed the Guests & Students and said that this conference has helped the students to enhance their knowledge and networking. He acknowledged the dedicated working of more than 150 students and CA members & dedicated the success of convention to them.

ALSO READ : Non- existent Jio institute gets ‘Institution of Eminence’ status

विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

सुनील प्रभू

विनाशकारी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे- सुनील प्रभू

नागपूर – नाणार प्रकल्पाबाबत विधानसभेत शिवसेना आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे 12 गावांतील जमीनधारकांची बनावट कागदपत्रे सादर करून भूमी संपादित करणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, प्रताप सरनाईक, वैभव नाईक, बालाजी किणीकर यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारा गावांतील मूळ मालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करून अधिका-यांच्या माध्यमातून जमिनी बळकावण्याचे काम सरकार करीत आहे. याचा शिवसेनेने निषेध केला आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा व्हावी ही आमची मागणी आहे. या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. हा विषयावर पटलावर यावा व त्याची नोंद केली जावी यासाठी चर्चा करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असाही इशारा प्रभू यांनी दिला.

दरम्यान, केवळ शिवसेनाच नाहीतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे. नाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. तर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केले.

शिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतक-यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गो-हे यांनी यावेळी म्हटले. शिवाय, शिवसेना नाणारवासियांच्या बाजूने असताना फूट पाडण्याचे प्रयत्न करू नये, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

हे वाचा : शहरातील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना शिक़वायला शिक्षक नाहीत

आध्यात्मिक गुरु दादा वासवानी का 99 साल की उम्र में निधन

दादा वासवानी

आध्यात्मिक गुरु दादा वासवानी का निधन हो गया है। वह 99 साल के थे। अगस्त महीने में वह 100 साल के होने वाले थे। वह पशु अधिकारों को बढ़ावा देने के लिए जाने जाते थे। वह अब तक 150 से ज्यादा किताबें लिख चुके हैं।

गुरुवार सुबह 9 बजे उन्होंने अंतिम सांस ली। साधु वासवानी मिशन पुणे में स्थित एनजीओ है जिसके दुनिया भर में कई केंद्र हैं।

दादा वासवानी का पूरा नाम जशन पहलराज वासवानी था। उनका जन्म 2 अगस्त 1918 को हैदराबाद में हुआ था। उनके सात भाई-बहन थे। उनकी तीन बहनें और वह चार भाई थे। उनके पिता हैदराबाद में एक स्कूल में टीचर थे।

पिछले साल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए उनके 99वें जन्मदिन समारोह को संबोधित किया था। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दादा के 99वें जन्मदिन पर वीडियो कॉन्‍फ्रेंस के जरिए शुभकामनाएं दी थीं। इस दौरान मोदी ने बताया कि दादा से उनकी पहली मुलाकात संयुक्‍त राष्‍ट्र के विश्‍व धार्मिक सम्‍मेलन में 27 साल पहले हुई थी।

और पढे : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ के डॉ. हंसराज हाथी का निधन

तरुणीला चांगल्या नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार

अत्याचार

नागपुर :- राज्य सुरक्षा दलात नोकरीवर असलेल्या २६ वर्षीय तरुणीला चांगल्या नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षे अत्याचार करणाऱ्या एएसआयविरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अमित कुमार शर्मा हा दिल्ली येथील आयबीमध्ये नेमणुकीस असून तो झारखंडमधील रहिवासी आहे. नागपूर जिल्ह्यातील पीडित २६ वर्षीय तरुणी ही राज्य सुरक्षा दलात कामाला आहे. २०१६ मध्ये धनबाद येथे कार्यरत असताना तिची आरोपी शर्मासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले.

शर्माने तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्यात भेटी-गाठी वाढल्या. दरम्यान, पीडिता आपल्या गावी आली. ५ एप्रिल २०१६ रोजी आरोपी शर्मा तिला भेटायला नागपूरला आला. यावेळी तो सीए रोडवरील हॉटेल राजहंसमध्ये २०२ क्रमांकाच्या खोलीत थांबला. त्याने पीडितेला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले.

पीडिता त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आली असता त्याने खाद्यपदाथार्तून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर तो तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला.

५ एप्रिल २०१६ ते १५ मे २०१८ पर्यंत आरोपी अत्याचार करत होता. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. हळूहळू त्याने तिच्याशी दुरावा करीत बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. प्रेमात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने गणेशपेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यू. एन. मडावी यांनी सखोल चौकशी केली. तक्रार खरी असल्याचे खात्री पटल्यानंतर आरोपी शर्माविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेशपेठ पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा: नागपुर : पथ्थर से कुचलकर 17 वर्षीय युवक की ह्त्या, दो आरोपी गिरफ्तार

Akshay Kumar’s trippy Gold song Chad Gayi Hai out now !

After treating us all with the teaser, trailer and the first romantic song from the film, the makers of Akshay Kumar and Mouni Roy starrer Gold have release the second song Chad Gayi Hai Kya from the film.

The song promises to be a trippy number, as is evident from the way the song name has been announced by Akshay on Twitter.

Akshay Kumar took a twitter to share the song. He tweeted, “Let your feet dance kyunki #ChadGayiHai is out! Watch my moves and then send me yours”.

The first song Naino Ne Baandhi from the movie was released at a mega event for which the actor flew all the way to Mumbai from London. The trailer of Gold has been received well by the audience and now everyone is waiting for its release with bated breath.

Gold marks to be the first association between Akshay Kumar and Excel Entertainment led by Ritesh Sidhwani and Farhan Akhtar. Gold marks the Bollywood debut of actress Mouni Roy opposite Akshay Kumar as well.

Apart from Akshay and Mouni Roy, Gold has an ensemble cast of Kunal Kapoor, Amit Sadh, Vineet Singh, Sunny Kaushal and Nikita Dutta. Gold is about India’s first Olympic medal win as a free nation in the year 1946 at Games of the XIV Olympiad, London. The period film helmed by Reema Kagti has been shot across the UK and India.

Staying true to the genre of the film, the film is to release on Independence Day this year.

ALSO READ : Rajinikanth and Akshay Kumar starrer ‘2.0’ set to release on Nov 29

Telecom Commission approves net neutrality

net neutrality

In a move that will ensure open and free Internet in India, the government has approved the principle of net neutrality.

This means that telecom and Internet service providers must treat all data on the Internet equally, and not discriminate or charge differently by user, content, site, platform, or application. They cannot engage in practices such as blocking, slowing down or granting preferential speeds to any content.

The Telecom Commission (TC) — which is the highest decision-making body in the Department of Telecom, on Wednesday approved the recommendation made by the Telecom Regulatory Authority of India (TRAI) on the subject eight months ago.

“The TC on Wednesday approved net neutrality as recommended by TRAI,” Telecom Secretary Aruna Sundararajan said after the meeting.

She, however, added that certain emerging and critical services will be kept out of the purview of these norms.

A separate committee has been set up under the Department of Telecom (DoT) to examine what these critical services will be. These may include autonomous vehicles, digital healthcare services or disaster management.

The regulator, in November 2017, batted in favour of net neutrality – which has been one of the most hotly debated topics in India for over 4 years now.

The regulator had said, “Internet access services should be governed by a principle that restricts any form of discrimination or interference in the treatment of content, including practices like blocking, degrading, slowing down or granting preferential speeds or treatment to any content.”

This principle, it had added, will apply to any discriminatory treatment based on the sender or receiver, the network protocols, or the user equipment, but not to specialised services or other exclusions. It had also said that these will not apply to “reasonable traffic management practices” by the service provider.

India’s decision to uphold Net neutrality assumes greater significance given that in the U.S., the rules on Net neutrality were repealed. The decision, which came into effect in June, paves the way for service providers to block or slow down access to particular content for users.

ALSO READ : Oppo Find X set to launch in India today, Watch live stream

राज्यातील जनतेच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय

नवीन मंत्रालय

आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय :

समाधानी आणि आनंदी लोकांच्या देशाच्या क्रमवारीत जगात भूतान पहिल्या तर भारत ११३व्या क्रमांकावर आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार विकास करीत आहे, मात्र यातून जनतेमध्ये आनंद नाही. अनेक रुग्ण असे आहेत की त्यांची सुश्रुषा करण्यास कोणी नसते, यामुळे त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. रुग्णात आनंद निर्माण करण्यासाठी मनोधारणा महत्त्वाची आहे.

देशासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे, अशी भावना तयार करण्यासाठी राज्य शासन समाजातील दु:ख संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सकारात्मकता बाजारात विकत मिळत नाही, सकारात्मकतेचा प्रयोग महाराष्ट्राच्या विकासाला मदत करणारा ठरणार आहे. यामुळे मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्य़ा पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ‘महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान’ या विषयावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.

भूतानची संकल्पना

  • १९७९ मध्ये भूतानच्या राजाने देशाच्या विकासाचा पर्यायी निर्देशक म्हणून ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली.
  • २००८ मध्ये भूतानच्या राज्यघटनेत या संकल्पनेचा समावेश.
  • भूतानच्या पावलावर पाऊल ठेवत व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांत आनंद मंत्रालयांची स्थापना.
  • भारतात ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना.
  • एप्रिल २०१८ मध्ये आंध्र प्रदेशात आनंद निर्देशांकानुसार विकासाचे मापन सुरू.

अधिक वाचा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट बँक खात्यात : पंकजा मुंडे

नागपुर : पथ्थर से कुचलकर 17 वर्षीय युवक की ह्त्या, दो आरोपी गिरफ्तार

नागपुर : पथ्थर से कुचलकर 17 वर्षीय युवक की ह्त्या,

नागपुर :- शहर के वाडी क्षेत्र में गैंगवार के चलते दो भाइयो ने मिलकर एक युवक का अपहरण कर उसे मौत के घाट उतारा|

प्राप्त जानकारी के अनुसार वाडी के महादेवनगर टेकड़ी क्षेत्र में बुधवार की शाम इस ह्त्या का खुलासा हुवा| मृत युवक का नाम टेलनखेड़ी निवासी कुणाल शालिकराम चचाने है | वाडी पुलिस ने अपहरण कर ह्त्या का मामला दर्ज किया है |

पुलिस के जानकारी के अनुसार मृतक कुणाल चचाने 17 कुछ दिन पूर्व ही प्रणय कावले की ह्त्या के मामले में जेल से बाहर आया था| बीते वर्ष 2016 में अम्बाझरी में हुवे हत्याकांड में संतोष परतेकी और प्रशांत परतेकी का समावेश था|दो दिन पूर्व कुणाल का मित्र जेम्स का कुछ बात को लेकर संतोष व प्रशांत के साथ विवाद हो गया था, जिसके कारण दोनों परतेकी भाइयो ने मिलकर कुणाल और जेम्स की ह्त्या की योजना बनाई|

मंगलवार की शाम कुणाल और उसका भाई विशाल को परतेकी बंधुओ ने रास्ते में रोककर झगड़े को आपसी समझौते के लिए जेम्स को बुलाने का आग्रह किया | कुणाल ने जेम्स को फोन कर बुलाने का प्रयत्न किया किन्तु जेम्स से संपर्क नहीं होने की वजह से परतेकी बंधुओ ने कुणाल व विशाल को लेकर गिट्टीखदान पहुंचे |

कुछ देर के बाद विशाल वहा से चला गया I विशाल के वहा से जाने पर परतेकी बंधुओ ने कुणाल को शराब पिलाई | वहा से तीनो सीताबर्डी पहुंचे तथा फिर से कुणाल को जेम्स को फोन कर बुलाने को कहा किन्तु कुणाल का जेम्स से संपर्क नहीं हो सका जिसके बाद तीनो टेकड़ी क्षेत्र में वापिस पहुंचे | मौका पाकर संतोष और प्रशांत ने कुणाल की पथ्थर से कुचलकर ह्त्या कर फरार हो गए | कुणाल घर नहीं पहुंचने पर भाई विशाल ने अम्बाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई | दोनों आरोपी पुलिस की गिरफ्त में है |

और पढे : शहरातील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना शिक़वायला शिक्षक नाहीत

Oppo Find X set to launch in India today, Watch live stream

Oppo find x

Oppo Find X is all set to be launched in India today, at an event in New Delhi.

To recall, the flagship smartphone was globally unveiled at a Paris event last month, and the Oppo Find X boasted of a novel motorised camera slider mechanism that houses both the front and rear cameras.

The aim behind the design decision was to minimise bezels on the display, a trend that has seen choices like the display notch, a front camera on the bottom panel, and even a pop-up front camera.

Other highlights of the Oppo Find X include 3D facial recognition, AI-based camera features like a front portrait mode, the top-end Snapdragon 845 SoC, 8GB of RAM, 256GB of inbuilt storage, an all-glass body, as well as fast charging. The launch will be live streamed from 12:30pm IST, and you can catch the live stream below.

Oppo Find X specifications

The dual-SIM (Nano) Oppo Find X runs ColorOS 5.1 based on Android 8.1 Oreo, and sports a 6.42-inch (1080×2340 pixels) full-HD+ AMOLED display with 19.5:9 aspect ratio, 93.8 percent screen-to-body ratio, and Corning Gorilla Glass 5 protection. It is powered by an octa-core Snapdragon 845 SoC with Adreno 630 GPU and 8GB of RAM.

As we mentioned, the Oppo Find X sports a motorised camera slider that contains both the front and rear cameras, and rises when needed, including to unlock the smartphone using 3D facial recognition. The company calls its facial scanning tech O-Face Recognition, and like the iPhone X it uses and IR sensor and 15,000 dot projection to better analyse and recognise a face.

The Oppo Find X’s rear dual camera setup features a 16-megapixel primary sensor camera with LED flash, OIS and f/2.0 aperture, and a 20-megapixel secondary camera with f/2.2 aperture. It sports a 25-megapixel front camera with f/2.0 aperture. The smartphone packs a 3730mAh battery with VOOC fast charging. Connectivity options include USB-Type C port, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5 LE, and GPS. The Oppo Find X dimensions measure at 156.7×74.3×9.4mm, and it weighs about 186 grams.

ALSO READ : BSNL launches India’s first internet telephony service Wings

फिफा विश्वचषक २०१८ : क्रोएशिया पहिल्यांदाच फायनल मध्ये

फिफा विश्वचषक २०१८ : क्रोएशिया पहिल्यांदाच फायनल मध्ये

रशिया : फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पाहिलांदाच क्रोएशिया नं फायनल मध्ये धडक मारून नवा इतिहास रचला आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंड चा २-१ असा पराभव करून भल्याभल्यांचा अंदाज खोटा ठरवलाय.

आता १५ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात क्रोएशियाला बलाढ्य फ्रान्स सोबत मुकाबला करावा लागणार आहे.

फिफा विश्वचषक २०१८ : क्रोएशिया पहिल्यांदाच फायनल मध्ये
सामन्याच्या सुरवातीपासून इंग्लंड ने आक्रमक खेळ खेळाला. इंग्लंड च्या किरन ट्रीपियर न फ्री किक वर गोल करून पाचव्या मिनिटाला च इंग्लंड च खातं उघडलं. हा गोल करून त्याने इंग्लंड ला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात क्रोएशियाला एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात मात्र क्रोएशियाने जोरदार आक्रमण केले.

वारलासको च्या क्रॉसवर पेरिसिचने क्रोएशियाला ६८ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. इंग्लंड क्रोएशियातील कोंडी निर्धारित वेळेत फुटू शकली नाही. त्यामुळे सामना १५-१५ मिनिटाच्या जादा वेळेत खेळवण्यात आला.

पेरिसिचने १०९ व्या मिनिटाला हेडर वर दिलेल्या पासवर मारिओ मानझुकीच ने क्रोएशिया चा दुसरा गोल लावला. याच गोल ने क्रोएशिया ला २-१ अशा विजयासह फायनल मध्ये तिकीट मिळवून दिल.

अधिक वाचा : रोहित शर्मा च्या शतकी खेळीने टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

शहरातील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना शिक़वायला शिक्षक नाहीत

मनपा शाळा

नागपुर :- शहरातील मनपा च्या शाळा अगोदरच दुरावस्थापासून बदनाम आहे त्यात आणखी भर पडली ती शाळांमध्ये आता विद्यार्थी असताना शिक्षकच नाही. त्यामुळे सध्या माध्यमिक शाळांमधील शिक्षक केवळ वर्गसंचालन करीत असल्याचा प्रकार शहरात होत आहे.

या शाळांमध्ये गेल्या एक तपापासून कार्यरत असलेल्या घड्यायाळी तासिका शिक्षकांना अचानक कामावरून कमी केल्याने हा प्रकार सामोरा आला आहे. दरम्यान, यासंदर्भात जाहिरात दिलेल्या कंत्राटी घड्याळी तासिका शिक्षकांच्या मुलाखती आज गुरुवारपासून सुरू होत असून, सोमवारपासून कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग नियमितपणे भरतील, असा दावा मनपा कडून करण्यात आला आहे. तर, शिक्षण समिती सभापतींनी यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्व ४२ घड्याळी तासिका शिक्षकांना रूजू करून घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

मागील दहा वर्षांपासून नाममात्र पगारावर कार्यरत असलेल्या ४४ घड्याळी तासिका शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना कंत्राटीपद्धतीवर परत रूजू होण्यासाठी जाहिरात काढून अर्ज करण्यास सांगण्यात आले.

या जाहिरातीत कंत्राटीपद्धतीवर नियुक्तीसाठी ६५ वर्षे वयापर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे सेवानिवृत्त झालेल्यांना परत सेवेत रूजू होता येणार आहे, तर मनपात घड्याळी तासिका पद्धतीवर कार्यरत शिक्षकांनाही अर्ज केल्यानंतर रूजू होता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे काही दिवस मनपात या शिक्षकांनी ठाण मांडून आपली व्यथा मांडली होती.

मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन शाळांची धुरा या सर्व घड्याळी तासिका शिक्षकांवर होती. मनपाच्या आसीनगर येथील एमएके आझाद शाळेत इयत्ता १२ वी ३०० विद्यार्थी आहेत. इयत्ता ११ वीत आतापर्यंत ८० प्रवेश झाले आहेत. या शाळेत १५ शिक्षकांची गरज असून, हे सर्व घड्याळी तासिकांवर काम करीत होते. ताजाबाद येथील कनिष्ठ महाविद्यालयातही इयत्ता १२ वीत ३२ विद्यार्थी आहेत.इयत्ता ११ वीचे प्रवेशसुरू आहेत. येथेही घडयाळी तासिकांचे शिक्षकच कार्यरत होते. उंटखाना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातही इयत्ता १२वी व ११वीचे प्रवेश झाले आहेत. या शाळेत काहीच शिक्षकांची गरज आहे.

महालातील साने गुरुजी उर्दू शाळेत ४० विद्यार्थी असून,येथे केवळ उर्दू माध्यम आहे. येथेही शिक्षक नाही. त्यामुळे मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा चांगला निकाल आणून देणाऱ्या घड्याळी तासिका शिक्षकांना कामावरून कमी केल्याने या चारही शाळांमध्ये विद्यार्थी असताना, शिक्षकच नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थी पळून जावू नये वा अडचण येऊ नयेत म्हणून माध्यमिक शाळांमधील शिक्षक केवळ वर्गाचे संचालन करीत आहे.

यावरून मनपातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल सुरू असलेल्या अनास्थेचा परिचय होतो. आधीच मनपा शाळेतील विद्यार्थी खासगी शाळा पळवून नेत असल्याचा वा पालकवर्ग आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी नाव काढून घेत आहेत. असे असताना इयत्ता ११ वी व १२ वीत चांगल्या संख्येत विद्यार्थी असताना शिक्षकच नाहीत, असे चित्र आहे.

अधिक वाचा : त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगताप यांची टीका

माहिती तंत्रज्ञान विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले जाईल : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुर :- सामान्य आणि प्रशासन विभागाअंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या मंत्रालयाला अर्थ आणि सांख्यिकी विभाग आणि एमआरएसएससी विभाग जोडण्यावर निर्णय घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यात सध्या आयटीचा स्वतंत्र विभाग नाही, त्यामुळे त्याची सर्व काम ही सध्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या अंतर्गत चालविली जातात. मात्र, आता त्यासाठी एक स्वतंत्र विभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आयटी विभागाचेच काम करणाऱ्या अर्थ आणि सांख्यिकी विभागातील काही भाग आणि त्यासोबतच एमआरएसएससी विभाग या नवीन आयटी विभागाला जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

राज्यात स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान मंत्रालय निर्माण करण्याबाबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या की, इंटरनेटचा चुकीचा वापर करून अर्निंबंध वापर सुरू आहे. यावर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, या अर्निंबंधासाठी अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

यासंदर्भातील अटक करण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात तरतूद करण्याचा विचार करत आहे, महाराष्ट्र सरकारने तशी मागणीही केंद्र सरकारकड़े केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा : मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही! : आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले

फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था सहाव्या स्थानावर.

Indian Economy

फ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. बलाढ्य अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून मागोमाग चीन, जपान, जर्मनी व ब्रिटनहे देश आहेत.या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराश्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज आहे. वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (2018 मध्ये 6.6 टक्के व 2019 मध्ये 6.4 टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.चीनमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची अपेक्षा असून भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगाने वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. 2017 मध्ये भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढला मात्र याच कालावधीत चीनचा जीडीपी 6.8 टक्क्यांनी वाढला. त्या वर्षी विकसनशील देशांमध्ये सगळ्यात जास्त गतीनं वाढणारा देश अशी चीनची ओळख झाली. मात्र नंतरच्या दोन वर्षांमध्ये चीनला भारत मागे टाकेल असा अंदाज आहे. त्यातही विशेष म्हणजे आधी भारताची अर्थव्यवस्था 7.1 टक्क्यांच्या गतीने वाढली होती, मात्र नोटाबंदीमुळे 2017 मध्ये ही वाढ मंदावत 6.7 टक्क्यांवर आली.

मनपाच्या परवानगीशिवाय यापुढे कुठलेही खोदकाम नाही! : आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले

नागपुर :- नागपूर शहरात ज्या विविध एजंसी किंवा सरकारी विभाग काम करतात, ते शहरात खोदकाम करताना कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे असे चालणार नाही. कुठल्याही खोदकामासाठी नागपूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी. ही प्रक्रिया न करता खोदकाम केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, या शब्दात मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी बजावले.
नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता. १०) विविध शासकीय/निमशासकीय विभागांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह मनपाच्या वतीने प्रभारी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके तसेच नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशन लि., राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर पोलिस, नगर भूमापन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., रेल्वे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह पुढे म्हणाले, रस्ता खोदकाम करण्यापूर्वी अनामत रक्कम आवश्यक राहील. कार्य पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे पुनर्भरण करणे आवश्यक आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्भरणास नाहरकत दिल्यानंतर अनामत रक्कम परत दिल्या जाईल. बऱ्याचदा खोदकाम करताना पूर्वीच असलेल्या केबल, जलवाहिनी आदींचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक विभाग, एजंसीला यापुढे खोदकाम करण्यापूर्वी जीपीआर सर्वेक्षण करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.
यापुढे कुठल्याही प्रकारचे शहराचे विद्रुपीकरण खपवून घेणार नसल्याचेही आयुक्त वीरेंद्र सिंह म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, शहरातील कुठल्याही शासकीय इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर, कार्यालयाच्या भिंतीवर कुठल्याही प्रकारच्या जाहिराती रंगविल्या असेल, स्टीकर लावले असेल तर संबंधित कार्यालयाने संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई करावी. पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. कार्यालयासमोरील फुटपाथ मोकळे राहील, याची काळजी घ्यावी. अतिक्रमण होणार नाही, ही त्या-त्या कार्यालयाची जबाबदारी आहे. अतिक्रमण आढळल्यास मनपा कायदेशीर कारवाई करेल आणि त्याचा भुर्दंड शासकीय कार्यालयांना भरावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेत ज्या प्रकल्पांना ज्या विभागाकडून अडचण आहे, त्या विभागांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. यासाठी कालमर्यादाही ठरवून दिली. यामध्ये मेट्रोतर्फे बांधण्यात येणारे तीन मीटर रुंदीचे फुटपाथ, ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या जमीन डिमार्केशनबाबतचा नगर भूमापन कार्यालयाला पाठविलेला प्रस्ताव, जरिपटका मार्केटच्या जागेची मोजणी, लकडगंज फायर स्टेशन, पाचपावली फायर स्टेशन, गंजीपेठ फायर स्टेशन जागा मोजणी, सीमेंट रस्त्यावरील विद्युत पोल हटविणे आदींचा आढावा घेत जेथे अडचण आहे ती पुढील सात दिवसांत दूर करण्याचे निर्देश दिले.
प्रलंबित कर भरा!
विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे ३३ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे तर १० कोटींचा पाणी कर थकीत आहे. हा कर तातडीने भरावा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मागील करामध्ये काही अडचण असेल तर त्या तातडीने सोडवाव्या. किमान नवीन कर भरण्यासंदर्भात यंदाच्या आर्थिक वर्षात त्याबाबतचे नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनही आता थेट बँक खात्यात : पंकजा मुंडे

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली विधानभवनात भेट

नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज ना. पंकजाताई मुंडे यांची नागपूर येथील त्यांच्या विधान भवनातील दालनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली.

मंत्री मुंडे म्हणाल्या की,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन मिळत होते. ते आता आँनलाइन करुन थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांना आता वेळेत वेतन मिळणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचा-यांना त्यांच्या पात्रतेनुसार वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचा-यांइतके वेतन देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा आहवाल लवकरच मागविण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही करण्याचे तसेच
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पेन्शन, राहणीमान भत्ता ,भविष्य निर्वाह निधीचा नियमित भरणा,आकृतीबंधात सुधारणा अशा विविध मागण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

PepsiCo India to enable collection and recycling infrastructure in Maharashtra to support recycling of PET plastic waste

Partnership with Gem Enviro to set up reverse vending machines, collection centres and recycling for PET plastic bottles in the state.

Nagpur : PepsiCo India, today, announced its intent to support the implementation of extended producer responsibility for PET plastic waste bottles in Maharashtra. PepsiCo India’sPresident and CEO, Mr. Ahmed ElSheikh met the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Shri DevendraFadnavis in Nagpur today to express the company’s commitment to support plastic waste management in the state. The company has partnered with Gem Enviro to set up infrastructure for collection and recycling of PET plastic bottles in the state in line with the state’s plastic waste management rules.

Statement  from Mr. Ahmed ElSheikh, President and CEO, PepsiCo India “As a responsible leader in the food and beverage industry, we are continually working to reduce the impact of our packaging on the environment and increase recycling of plastic waste. PepsiCo is committed to the government’s vision and focus on addressing the issue of plastic waste in a sustainable manner. We recognize the need and value of the Extended Producer Responsibility initiative of the government, and we are happy to support efforts in this direction. Today, we pledge to work towards collection and recycling of the PET plastic waste generated in Maharashtra through our products. To this end, we are delighted to announce our partnership with Gem Enviro to enable the collection and recycling infrastructure for PET in the state. As part of this partnership, Gem will set up Reverse Vending Machines, collection points and collection centres for PET waste bottles at several locations across the state. The program will also ensure effective recycling of the PET waste collected. In addition, through the Indian Beverage Association (IBA), we are also setting up a consortium for industry players to come together and work towards enhancing the plastic waste management infrastructure in the state.”On PepsiCo’s initiatives to address plastic waste: “Our Performance with Purpose 2025 goal is to design all packaging to be recoverable or recyclable, and support increased recycling of plastic waste. As part of this, we work with partners to support and leverage new technologies for sustainable packaging solutions. We will be piloting the first ever 100% compostable, plant-based packaging for our popular snacks products – Lay’s and Kurkure, this year. In addition, we have resized the packaging for our snacks master brands Lay’s and Kurkure, while also reducing paper consumption in the value chain. For our beverage business, we believe that non-returnable glass is an opportunity for the on-the-go consumption occasion. We launched Pepsi Black in non- returnable glass packaging, and we are planning to scale up this format. PepsiCo has also been working with the government and other partners to enhance plastic waste management and to increase recycling in the country. We worked closely with the Central Pollution Control Board to develop and successfully implement two pilot projects for collection, segregation, and recycling of post-consumer multi-layered packaging waste. As part of our efforts to increase recycling, we have also successfully piloted a ‘Film to Fuel’ project at our Pune plant to convert all the packaging film waste from the plant, into fuel, ensuring 100% recycling of packaging waste at the plant.”

BSNL launches India’s first internet telephony service Wings

BSNL

New Delhi: State-run telecom firm BSNL on Wednesday unveiled first internet telephony service in the country that will allow users to dial any telephone number in India through its mobile app Wings’.

Now  customers will be able to make calls using the company’s mobile app Wings to any phone number in the country. Before this, phone calls on mobile apps was possible within users of a particular app and not on telephone numbers.

“In present competitive environment, increase in market share by BSNL is laudable. I congratulate management for internet telephony which will enable consumers to make call without SIM,” Telecom Minister Manoj Sinha said, after inaugurating the BSNL service.

Using this service, BSNL customers will be able to make calls on any network in the country even by using Wi-Fi or any other service provider. Telecom Commission, highest-decision making body of the Department of Telecom, had allowed companies who hold valid telecom licence, to provide app-based calling service even by using WiFi connection.

The telecom service provider will be required to comply with all the interception and monitoring related requirements and calls will be charged by telecom operators and all rules related to normal calls will be applicable on them.

The registration for this service will start this week and the services will be activated from July 25 onwards.

ALSO READ : Moto E5 plus launched in India : Price & Specification

त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगताप यांची टीका

त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता : भाई जगतापांची यांची टीका

नागपुर :- नागपुररात सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेमध्ये काँग्रेस चे आमदार भाई जगताप यांनी भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष अमित शाह यांचा तडीपार असा उल्लेख करत त्यांचावर टीका केली. जगताप यांनी केलेल्या आरोपामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. धुळ्यातील राईनपाडा येथील डवरी गोसावी समाजाच्या चार जणांच्या हत्येप्रकरणावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान हा गोंधळ उडाला.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात भारतीय संविधानामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, असे वक्तव्य केले होते. या एका वक्तव्याचा आधार घेत भाजप आमदार भाई गिरकर यांनी काँग्रेसच्या संविधानात दुसऱ्यांना अध्यक्ष करण्याची तरतूद नसल्याचे वक्तव्य केले. त्यावर काँग्रेसचे भाई जगताप यांनी हरकत घेतली.

काँग्रेसचे आत्तापर्यंत ७२ अध्यक्ष झाले, त्यात केवळ चार गांधी घराण्याचे सोडले तर बाकी सर्व विविध जाती धर्म आणि पंथांचे होते. पण त्यात भाजपसारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता, असे खणखणीत प्रतिउत्तर भाई जगताप यांनी सभागृहात यावेळी दिले.जगताप यांच्या या आरोपावर भाजपच्या अनेक सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र उपसभापतींनी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. तर काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल वक्तव्य करणारे भाजपाचे सदस्य भाई गिरकरही पुढे जगताप यांच्या विधानावर उत्तर देऊ शकले नाहीत.

अधिक वाचा : राज्यात दारूबंदी करणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

अजय देवगण चाणक्यची भूमिका करणार

अजय देवगण चाणक्यची भूमिका करणार

अभिनेता अजय देवगण हा नीरज पांडे यांच्या आगामी चित्रपटात चाणक्यची भूमिका करणार आहे. अजय देवगणनेच ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. हा चित्रपट हिंदुस्थानाच्या इतिहासातील अत्यंत विद्वान विचारवंतावर आधारीत असल्याचं अजयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटलंय की ‘मी या चित्रपटाबाबत बऱ्याच महिन्यापासून विचार करीत होतो. या चित्रपटात अजय देवगणची भूमिका सगळ्यांना आवडेल अशी मला खात्री आहे’

इसापूर्व चौथ्या शतकात चाणक्यची किर्ती फक्त हिंदुस्थानातच नाही तर सर्वदूर पसरली होती. साहसी योद्धा, शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय सल्लागार अशा विविध भूमिका चाणक्याने बजावल्या होत्या. राजा चंद्रगुप्त मौर्यच्या काळात चाणक्याला आदराचे स्थान होते, स्वत: चंद्रगुप्त मौर्य हा चाणक्याला गुरूस्थानी मानत होता. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदुस्थानी प्रेक्षकांसमोर बऱ्याच काळानंतर एक भव्य इतिहासपट येणार आहे.

अधिक वाचा : प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये ‘संजू’बाबा !

Rajinikanth and Akshay Kumar starrer ‘2.0’ set to release on Nov 29

Akshay Kumar starrer '2.0'
Rajnikanth & Akshay Kumar starrer '2.0' poster

Rajinikanth – Akshay Kumar starrer 2.0 is all set to release on November 29, 2018 as tweeted by the film’s director Shankar.

Shankar tweeted last night, confirming the date of this much delayed, big budget movie. He wrote, “Hi everyone.. atlast the vfx companies promised the final delivery date of the vfx shots. The movie will release on nov 29th 2018.”

The movie stars Rajinikanth in a lead role and Akshay Kumar is set to play a villain in the film. The new poster has a large bird as its central feature, which is in fact Akshay’s character. The plot of the film will revolve around the classic Good triumphs over Evil, as suggested by the poster.

The film’s production house Lyka Production tweeted, “With Great Pride and Immense Excitement announcing the release date of our #MagnumOpus #2Point0 – November 29Th, 2018. Gear up to view the Ultimate Clash.”

For those who don’t know, 2.0 is a sequel to Rajini’s hit Enthiran/ Robot which came out in 2010. 2.0 is made on a huge budget and fancy VFX and great content is promised by the makers.

The project was delayed and the production cost kept increasing but it is a relief that the makers have finalised the release date. While Rajinikanth will return as Dr Vaseegaran and Chitti, Akshay Kumar will play the evil bird-man. It is one of his most challenging roles till date and according to him, he spent five hours in make room getting ready everyday, to get the look right.

ALSO READ : Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

फिफा विश्वचषक २०१८ : बेल्जियमला नमवत फ्रान्स अंतीम सामन्यात

फिफा विश्वचषक २०१८ च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात फ्रान्सनं बेल्जियमला १-० नं नमवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. फ्रान्सकडून सॅम्युअल उम्मिटीनं ५१व्या मिनिटाला हेडरनं गोल डागला. सॅम्युअलनं अँटनी ग्रीजमॅनच्या कॉर्नरचे अचूकपणे गोलमध्ये रुपांतर करत स्पर्धेतील पहिला गोल केला. फ्रान्सचा संघ गेल्या २० वर्षांमध्ये तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात पोहोचला आहे.

सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या बेल्जियमला पाचव्या मिनिटाला कॉर्नर किक मिळाली. मात्र याचा फायदा नासेर चाडलीच्या दिशाहीन शॉटमुळं संघाला घेता आला नाही. फ्रान्सनं देखील १०व्या मिनिटाला चांगला मूव्ह तयार केला. मात्र, पेनल्टी बॉक्समध्ये सावध असणाऱ्या बेल्जियमच्या बचावफळीनं फ्रान्सचे प्रयत्न निष्फळ ठरवले. पुढे दोनच मिनिटांनंतर फ्रान्सनं बेल्जियमचा मूव्ह निष्प्रभ करत पलटवार केला, मात्र एमबापे पासपर्यंत पोहोचण्यापूर्वीच गोलकीपर थिबाउट कॉर्टोइसनं चेंडूवर कब्जा केला.

 

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
50 %
2.6kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
41 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...