Home Blog Page 277

History!! All 5 Indian Kids Win Gold at International Physics Olympiad

International Physics Olympiad

The International Physics Olympiad (IPhO) is an annual competition for secondary school students, which aims to promote physics and the development of international contacts in physics education. It is one of the International Science Olympiads.

The first edition of the International Physics Olympiad took place in Warsaw, Poland, in 1967, with only five participating countries. Since then, IPhO has become a global event, where more than 400 competitors, from 85 countries compete against each other.

India has been participating in the IPhO since 1998, and for the first time in 20 years, all the five participating students from India bagged gold medals in the 49th IPhO this year!

The five boys—Lay Jain and Pawan Goyal from Kota, Bhaskar Gupta from Mumbai, Nishant Abhangi from Rajkot and Siddharth Tiwary from Kolkata—were selected by the Homi Bhabha Centre for Science Education after a rigorous selection process.

As reported, this year’s edition of ( International Physics Olympiad ) IPhO took place in Lisbon, Portugal, and saw the participation of about 396 students from across the world, of which 42 won gold medals.

The IPhO ( International Physics Olympiad ) competition consists of a theoretical and an experimental examination, each of five-hour duration. This year, the theoretical examination had questions based on LIGO detection of gravitational waves, the ATLAS instrument at the Large Hadron Collider (LHC) and the physics of blood flow in living tissues and growth of tumours.

Out of all the participants, the top 8% who scored the highest are awarded by gold medals.

Praveen Pathak, a scientific officer at Homi Bhabha Centre for Science Education, a national centre of the Tata Institute of Fundamental Research (TIFR), which led the International team, said that India performed exceptionally well with this being the best performance yet so far.

ALSO READ : CBFC removes “India controlled Kashmir” from Tom Cruise’s Mission: Impossible – Fallout

New poster of Akshay -Mouni starrer Gold release

Gold Poster

Superstar Akshay Kumar’s Gold will hit the screens on the occasion of Independence Day. The movie is already one of the most awaited releases of the year and its trailer and posters are time and again rousing our patriotic vibes.

The film is based on the life of a sportsman who was a part of the Hockey team that won the Olympic medal for India post independence for the first time at the Games of the XIV Olympiad, London in 1948. Akshay Kumar plays Tapan Das while Mouni essays the role of his wife Monobina Das in the movie.

Akshay Kumar shared a brand new poster of the film. He wrote, ” एक ख़्वाब जिसने पूरे देश को एक साथ जोड़ दिया। #200SaalKaBadla @excelmovies @kagtireema @FarOutAkhtar @ritesh_sid @Roymouni @kapoorkkunal @TheAmitSadh @ItsVineetSingh @SunnyK0 “

Gold, which is produced by Ritesh Sidhwani and Farhan Akhtar‘s Excel Entertainment marks the Bollywood debut of TV actress Mouni Roy, who won a million hearts as Parvati in TV show Devon Ke Dev Mahadev. Later, she left viewers spellbound by essaying Naagin in Ekta Kapoor’s super-natural show that revolves around the revenge saga of a shape-shifting snake woman.

A few days ago, a brand new song titled Ghar Layenge Gold was unveiled. The song, sung by Daler Mehndi is penned and composed Javed Akhtar and Sachin-Jigar respectively.

The film Gold has an ensemble cast that includes actors like Kunal K Kapoor (as Samrat), Vineet Singh (as Imtiaz), Sunny Kaushal (as Himmat Singh) and Amit Sadh (as Raghubir Pratap Singh).

ALSO READ : मोगुल मधून अक्षय कुमार ची माघार

रस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला पालकमंत्री यांचे पोस्टर लावण्याची शहर युवक काँग्रेस ची चेतावनी

नागपुर

नागपुर :- नागपूर शहर युवक काँग्रेस चे अनोखे आंदोलन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी बाबा शेळके व दक्षिण नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष चक्रधर भोयर यांच्या नेतृत्वात महाल येथे आज करण्यात आले. या आंदोलनाचा उद्देश नागपूर शहरात महानगर पालिका,ना.सु.प्र यांच्या अंतर्गत व वाहतुकीला अडथळे येणारे मंदिर,बुद्ध विहार, मज्जीद,चर्च इत्यादी तोडण्याचा जो सपाटा सुरू आहे त्या विरोधात करण्यात आले.

नागपुरनागपुर शहरातील अति प्राचीन व दुर्लभ मंदिराचा, बुद्धविहार, मज्जीद, चर्च यांच्याही समावेश आहे. नागपूर शहरात मा.श्री.नितीन गडकरी यांच्या प्रभागातच कोतवाली पोलीस स्टेशन, मुख्य बाजार चौकात, महानगर पालिकेच्या हाऊस जवळ मधोमध एक विजेचा मोठा खांब आहे. आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ऊर्जा मंत्री आहेत यांच्या निवास नागपुर मधे आहे. स्वतः मुख्यमंत्रीची नगरी स्मार्ट सिटी मध्ये नागपूर चा विकास करीत आहे परंतु यांना मुख्य मार्गावरील येणारे विद्युत पोल दिसत नाही का? की फक्त मंदिरच दिसतात असा प्रश्न शहर युवक काँग्रेस ने सरकार ला विचारला आहे.

नागपुररस्त्याच्या मधोमध असलेल्या पोल ला युवक काँग्रेस कडून “विद्युत बाबा”असे नाव देण्यात आले व युवक काँग्रेस तर्फे आरती ओवाळण्यात आली युवक काँग्रेस ने चेतावणी दिली की 7 दिवसात रस्त्यावरील मधोमध लागलेले पोल जर बाजूला केले नाही तर मा. पालकमंत्री यांचे पोस्टर लावून नागपुर शहरातील इलेक्ट्रिक पोलवर हार घालून त्यांची आरती ओवाळण्यात येईल.

हे अनोखे आंदोलन करतांनी इथेही पोलीसांची दडपशाही सुरूच होती 17 युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात प्रामुख्याने चक्रधर भोयर,स्वप्नील ढोके, अखिलेश राजन, अक्षय घाटोळे, वसीम शेख, मिलिंद धवड, सौरभ शेळके, रोहित खैरवार,फजलूर कुरेशी, बाबू खान,अतुल मेश्राम,प्रफुल्ल इझनकर, राज बोकडे, स्वप्नील बावनकर,सागर चव्हाण, अमेय पराते,जानू खोब्रागडे, आशिष लोणारकर, प्रज्वल ठाकरे, दुर्गेश हिरणेकर, नितीन जुमले, पियुष खडगी, अभिषेख धोटे, वृषभ धुडेव शेकडो युवक काँग्रेसी प्रामुख्याने उपस्थित होते.

अधिक वाचा : उत्तर नागपुरातील विकास कामांना गती द्या : वीरेंद्र कुकरेजा

उत्तर नागपुरातील विकास कामांना गती द्या : वीरेंद्र कुकरेजा

वीरेंद्र कुकरेजा

नागपुर :- उत्तर नागपुरातील प्रस्तावित व प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. सोमवारी स्थायी समिती सभापती यांनी उत्तर नागपुरातील प्रस्तावित व प्रलंबित कामांचा आढावा स्थायी समिती सभापती कक्षात घेतला.

यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक संजय चावरे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना स्थायी समिती सभापती श्री.कुकरेजा म्हणाले, उत्तर नागपुरातील सर्व प्रस्तावित कामांची प्रशासनिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी. प्रलंबित असलेली कामे देखिल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
यावेळी उत्तर नागपुरातील डी.पी.रस्ते, सीमेंट रस्ते, कमाल चौक ते इंदोरा चौक, तथागत चौक ते कामठी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ते राणी दुर्गावती चौक, चंमार नाल्याची संरक्षक भिंत इत्यादी कामांच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. दयानंद पार्कच्या विकास कामाबाबतदेखिल स्थायी समिती सभापतींनी आढावा घेतला.

अधिक वाचा : जर्मनी की KFW की टीम मेट्रो का निरीक्षण करने अचानक शहर में पहुंची

जर्मनी की KFW की टीम मेट्रो का निरीक्षण करने अचानक शहर में पहुंची

जर्मनी की KFW की टीम मेट्रो का निरीक्षण करने अचानक शहर में पहुंची

नागपुर :- राज्य की उपराजधानी में जारी मेट्रो का कार्य इन दिनों विकास के साथ युद्ध स्तर पर चल रहा है। जिसके लिए जर्मनी की KFW की टीम मेट्रो प्रोजेक्ट का निरीक्षण करने सोमवार को नागपुर पहुंची। छह सदस्यीय टीम ने मेट्रो का निरीक्षण किया। इस दौरान एयरपोर्ट साउथ से खापरी तक मेट्रो में बैठकर टीम ने सफर का आनंद उठाया। वर्तमान समय में चल रहे मेट्रो के कार्य पर KFW टीम ने संतोष व्यक्त किया।

बता दे कि शहर में मेट्रो का कार्य पिछले 34 माह से लगातार चल रहा है। शीघ्र ही शहर में “माझी मेट्रो” दौड़ने की उम्मीद भी की जा रही है। इस बड़े प्रोजेक्ट को पूरा करने के लिए जर्मनी की फाइनेंस कंपनी KFW ने 4500 करोड़ रुपए का कर्ज मेट्रो को देने का आश्वासन दिया है। प्रोजेक्ट के विकास कार्य के लिए लगने वाली राशि चरणबद्ध तरीके से प्रदान की जा रही है। बैंक अब तक 15 से 20 प्रतिशत राशि दे चुकी है। बताया जाता है कि इस कंपनी की टीम समय-समय पर अचानक विजिट देकर निर्माणाधीन कार्य की नब्ज टटोलती है। इसी तरह इससे पहले भी टीम नागपुर पहुंची थी। मेट्रो का कार्य नागपुर में चारों दिशाओं में चल रहा है। पहले चरण में सीताबर्डी से हिंगना रोड, खापरी, पारडी व आटोमेटिव चौक तक काम किया जा रहा है।

जिसकी कुल लागत 8 हजार 6 00 करोड़ रुपए से अधिक है। ऐसे में जर्मनी की KFW कंपनी ने मेट्रो को पहले चरण का काम करने के लिए राशि दे चुकी है। पहले चरण के कार्य पर संतोष व्यक्त करते हुए आगे भी लोन देने का विचार करने की बात टीम ने व्यक्त की है। बता दें कि नागपुर मेट्रो रेल प्रोजेक्ट के लिए जर्मनी की KFW बैंक और केंद्र सरकार के बीच करार हुआ है। देश में नागपुर मेट्रो रेल पहली है, जिसे ओडीए प्लस पद्धति से कर्ज मिला है। देश में इस तरह का कर्ज लेने वाली, नागपुर मेट्रो पहली है।

और पडे : डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह का शानदार शुभारंभ

गोंड राजे बख्त बुलंदशहा जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

गोंड राजे बख्त बुलंदशहा जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपुर :- गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांच्या जयंती निमित्त नगरीचे उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी विधान भवन चौक स्थित गोंडराजाच्या प्रतिमेला म.न.पा.च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका आशा नेहरु उईके, रश्मी उईके, माजी उपमहापौर श्री.कृष्णराव परतेकी, सिनेट सदस्य श्री.दिनेश शेराम, भिमराव मडावी, असलभाई अन्सारी, विजय मसराम, रामभाऊ धुर्वे, मनोज उईके, राकेश उईके, सुरेश वरखडे, दिप्ती सय्याम, स्नेहा सय्याम, मनोज उईके, प्रशांत दोरसवार आदि उपस्थित होते.

गोंड राजे बख्त बुलंदशहा उईके यांनी नागपुर ची स्थापना जवळ जवळ 316 वर्षा पूर्वी सन 1702 मध्ये यांनी प्रथम केलि होती. औरंगजेब सोबत भेटल्या नंतर बख्त बुलंद शाह देवगढ़ येथून नागपुर ला आले अणि येथील 12 गांव एकत्र करुन त्यांनी नागपुर नगरी ची स्थापन केली. या 12 गांवा मध्ये त्यावेळी राजापुर, रायपुर, हिवरी, हरिपुर, वानडे, सक्करदरा, आकरी, लेडरा, फुटाला, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी, शामिल होते.कालांतराने या काही गावांचे नाव बदलविण्यात आले. त्यांनी गावांचे मुख्य मार्ग जोडले आणि आवश्यकते अनुसार शहरात बाजार निर्माण केले या प्रकारे नागपुर शहराचा हळु हळु विकास होत गेला

हेही वाचा : डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह का शानदार शुभारंभ

एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी ऑनलाईन वॉरंट- सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी ऑनलाईन वॉरंट- सुषमा स्वराज

नवी दिल्ली: अनिवासी भारतीयांसोबतच्या एनआरआय विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दिली.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे ‘अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी – समस्या आणि उपाययोजना’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.

‘एनआरआय विवाह’ हा विषय आता राज्याचा विषय राहिला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पीडित महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या प्रकरणांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. नवविवाहित युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पावले उचलली आहेत. मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून लोकसभेच्या या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात या विधेयकास मंजुरी मिळेल, यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहित मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे श्रीमती स्वराज यांनी सांगितले.

सध्या अनिवासी भारतीयांसोबतच्या विवाहामध्ये तातडीने करावयाच्या बदलांमध्ये दोषी असलेल्या व्यक्तीची तक्रार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाला केल्यास, संबधित व्यक्तींचे पासपोर्ट रद्द करण्यात येतात. यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्यास मदत होत असल्याचेही श्रीमती स्वराज यांनी सांगितले. याशिवाय एनआरआय व्यक्तीसोबत विवाह करताना संपूर्ण चौकशी करूनच लग्नाचे पाऊल उचलण्याच्या सूचनाही श्रीमती स्वराज यांनी यावेळी केली.

एजंटांची माहिती शासन यंत्रणेला द्या

आपल्या आसपास असणाऱ्या अवैधरित्या काम करणाऱ्या एजंटांची माहिती शासन यंत्रणेला देण्याचे आवाहनही श्रीमती स्वराज यांनी केले. त्या म्हणाल्या, मानवी तस्करी होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण हे अवैध एजंटांच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्यांचे आहे. पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देशभरातील वैध एजंटांची यादी असून आपल्या शहरातील वैध एजंटांशी संपर्क करूनच परदेशात जाणे योग्य असल्याचे श्रीमती स्वराज म्हणाल्या. भविष्यातील कुठल्याही संकटसमयी परदेशातील दूतावास आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. यासह ज्या रोजगारांसाठी परदेशात जायचे आहे, त्याचे योग्य प्रशिक्षण घेऊनच जायचे. यासाठी पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाशी करार केलेला आहे. याचा लाभही परदेशात जाणाऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्रीमती स्वराज यांनी केले.

परदेशात जाणाऱ्यांसाठी राज्य सरकारांनी त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये दृकश्राव्य माध्यमातून प्रचार-प्रसार करावा अशा सूचनाही श्रीमती स्वराज यांनी केली.

हेही वाचा : Prof. Nageshwar Rao joined IGNOU as new Vice Chancellor

आसाम मधले 40 लाख रहिवासी भारताचे नागरिक नाहीत

आसाम

आसाम मध्ये राहणाऱ्या जवळजवळ 40 लाख लोकांची नावं ‘नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप‘च्या (NRC) दुसऱ्या आणि अंतिम मसुद्यात नाही आहेत.

या रजिस्टरनुसार जवळजवळ 2.89 कोटी लोक आसाममध्ये राहतात. हा फक्त एक मसुदा आहे आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी वगळण्यात आलेल्या रहिवाशांना आपलं नागरिकत्व सिद्ध करण्याची 30 ऑगस्टपर्यंत संधी दिली जाणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

आसाम मध्ये बेकायदेशीर स्थलांतरणाला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली ही यादी प्रथम 1951 मध्ये तयार करण्यात आली होती. आताच्या नियमांनुसार मार्च 1971 च्या आधीपासून भारतात राहणारे लोकांना भारताचे कायदेशीर नागरिक मानलं गेलंय तर त्यानंतर आसाममध्ये स्थायिक झालेल्या लोकांच्या अर्जांना संशयित मानलं गेलं आहे.

सुपीक पाणथळ जमिनीमुळे गेल्या शतकभरात कामगारांचा लोंढा आसामच्या दिशेने स्थलांतर करत आहे. मात्र हजारो बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे आसाममध्ये घुसखोरी करत आहेत. अवैधरीत्या भारतात आलेल्या स्थलांतरितांना मतदानाचा अधिकार असता कामा नये तसंच भारतात राहण्याचा त्यांना अधिकारी नाही म्हणून त्यांची रवानगी बाहेर करणं आवश्यक आहे, असं सरकारचा या यादीमागचा उद्देश आहे.

काय आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप?

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (NRC) ही एक अशी यादी आहे, ज्यात आसाममध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची नावं नोंदवण्यात येणार आहेत. 24 मार्च 1971 रोजी किंवा त्या तारखेच्या आधीही आपण आसाममध्ये राहत होतो, याचा पुरावा ज्यांच्याकडे असेल, अशा सगळ्यांची नोंद या रजिस्टरमध्ये करण्यात येईल.

आसाम देशातलं एकमेव असं राज्य आहे, जिथे अशा प्रकारच्या सिटिझनशिप रजिस्टरची व्यवस्था आहे. 1951मध्ये असं पहिलं रजिस्टर तयार करण्यात आलं होतं.

अधिक वाचा  : मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोगुल मधून अक्षय कुमार ची माघार

अक्षय कुमार

संगीत क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या टी-सिरीज कंपनीचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट 2019मध्ये आमिर खान आणि टी-सिरीजद्वारा निर्मित प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुलशन कुमारांची भूमिका अक्षय कुमार साकारणार असल्याचे म्हटले जात होते.

याबाबत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमारने खुलासाही केला होता. पण अक्षयने या चित्रपटाला रामराम ठोकल्याचे गेल्या काही दिवसांपासून म्हटले जात होते. अक्षय आणि निर्मात्यांमध्ये चित्रपटाच्या कथेवरून वाद झाल्याने हा चित्रपट अक्षयने सोडल्याची चर्चा होती. पण या गोष्टीचा खुलासा आता अक्षयने स्वत:च केला आहे.

अक्षयने एका मुलाखतीदरम्यान बोलत असताना आता या चित्रपटाचा मी भाग नसून, चित्रपट स्क्रिप्टवर एकमत न झाल्याने सोडल्याचे सांगितले. या चित्रपटातील अक्षयच्या लूकचे फोटोही काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आले होते. अक्षयने अशात हा चित्रपट सोडून जाणे निर्मात्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

अधिक वाचा : दुनिया के 6 बेहतरीन मार्शल आर्टिस्ट में शामिल हुए विद्युत जामवाल

नागपूर : निवडणुकीत ‘ईव्हीएम’ वरील अाराेपांमुळे अाता ‘एम-३’ ने निवडणूक

नागपूर : निवडणुकीत 'ईव्हीएम' वरील अाराेपांमुळे अाता 'एम-३' ने निवडणूक

नागपूर– निवडणुकीत ईव्हीएम द्वारे गैरप्रकार होत असल्याचे सांगत भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आहेत. निवडणुका परत मतदान पत्रिकांद्वारेच घेण्यात याव्या, अशी मागणी ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एम-३’ या नव्या ईव्हीएमचा उपयोग आगामी लोकसभा निवडणुकीत करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. घुगे यांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एम-३’ या १५,००० ईव्हीएम बंगळुरूहून आणल्या जात आहेत. ‘एम-३’ मध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची सुविधा आहे. ३० जुलैला त्या नागपुरात येत आहे. यात ९,४३६ बॅलेट युनिट व ५,४८६ कंट्रोल मिळून १४,९२२ ईव्हीएम आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडे जुन्या १५ ते १६ हजार ईव्हीएम असून १ हजार बिहारच्या स्थानिक निवडणुकांसाठी पाठवल्या जातील. उर्वरित भंगारात काढण्यात येईल. ईव्हीएमचा उपयोग ३ निवडणुकांपेक्षा जास्त करता येत नाही. सध्या असलेल्या ईव्हीएमचा २००६ पासून वापर होत आहे.

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ईव्हीएमचा वापर केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे इनबिल्ट मेमरीचा उपयोग केला जातो. तथापि राज्यात होणाऱ्या निवडणुकीत मेमरी चिप लावलेली असते.

“एम-३’ मध्ये कोणी छेडछाडीचा प्रयत्न केल्यास मशीन फॅक्टरी मोडमध्ये जाते. त्या नंतर मशीन फॅक्टरीत नेऊनच दुरुस्त होऊ शकते. या ईव्हीएममध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट “एम-३’ चेच लागेल. २०१४ च्या लोकसभा िनवडणुकीपेक्षा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत नवीन ३ लाख ४४४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात २० लाख ७७ हजार ५८३ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ४१ हजार ७३४ मतदार आहेत.

हेही वाचा : व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड

मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सकल मराठा समाजाच्या भावना व सूचना याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असून शासनाच्या महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील मराठा समाजाच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. बैठकीला खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, मराठा समाजाच्या विविध संघटनांचे समन्वयक उपस्थित होते.

मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, तरुणांवरील 307 कलमाखालील गुन्हे मागे घ्यावेत व अटकसत्र थांबवावे, राज्यात शांतता प्रस्थापित करावी, महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांना आरक्षण द्यावे आदी मागण्या संघटनांनी बैठकीत मांडल्या.

यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आश्वस्त केले की, हिंसाचाराच्या आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वगळून अन्य ठिकाणी निरअपराधांवर तसेच चुकीची कलमे लावून कारवाई करण्यात आलेल्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले. समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाला अहवाल शक्य तितक्या लवकर द्यावा, अशी विनंती केली अाहे. आयोगाचे काम वेगाने सुरू असून अहवाल आल्यानंतर एक महिन्याच्या आत वैधानिक बाबी पूर्ण करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येईल.

कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने शांतता प्रस्थापित करावी. सर्व बाबींवर शासन सकारात्मक कारवाई करीत आहे. शैक्षणिक फीबाबत अडवणूक करणाऱ्या कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल. शासनाच्या निर्णयांची व्यवस्थित अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या निधीत भरीव वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह उभारणीस वेग देण्यात आला आहे,त्यामुळे प्रमुख शहरात राहून शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील सहभागी आंदोलकांशी आमचा संबंध नाही- मराठा क्रांती मोर्चा

Mumbai-Nagpur expressway Closer To Fruition With 86 Per Cent Land Acquired At 5x Market Rates

Nagpur-Mumbai Communication Super Expressway

Mumbai-Nagpur expressway Closer To Fruition With 86 Per Cent Land Acquired At 5x Market Rates

The Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) has finished acquiring nearly 86 per cent of the required land for India’s longest expressway – the 700 km-long Mumbai-Nagpur Maharashtra Samruddhi Corridor.

Engaging directly with farmers in ten districts, a total of Rs 5,326 crore had been handed over in lieu of land deals, with a 10,649 sale deeds being written to 20,916 farmers for 6,115.17 hectares of land.

The total land requirement for the expressway is 8,636.09 hectare of which 1345.22 hectare is government owned. MSRDC is in possession of 7,290.87 hectares which includes government land and expects to spend a total of Rs 7,500 crore on land acquisition for the Rs 46,000 crore project.

A notification was issued in November last year under the Maharashtra Highways Act, allowing the corporation acquire land at five times the market rate for those voluntarily handing over their project. Around 300 hectares of land is still under dispute because the land is jointly owned by farmers and their relatives, thus requiring the intervention of the judiciary.

The districts of Nagpur, Amaravati, Washim and Wardha have seen 90 per cent of sale deeds registered while Jana, Nashik and Thane have seen around 75 per cent of them registered.

Funds for the project will come from various banks and financial institutions. State Bank of India has approved Rs 5,000 crore and is expected to commit another Rs 3,000 crore while nine other public-sector banks have given an in-principle approval for Rs 13,000 crore. The Life Insurance Corporation of India (LIC) and India Infrastructure Finance Company (IIFC) are expected to raise Rs 28,000 crore.

Exactly two months ago, the MSRDC had shortlisted 18 contractors to build 13 of the 16 packages that the expressway has been divided into.

Read Also : मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील सहभागी आंदोलकांशी आमचा संबंध नाही- मराठा क्रांती मोर्चा

CBFC removes “India controlled Kashmir” from Tom Cruise’s Mission: Impossible – Fallout

Mission Impossible Fallout tom cruise in kashmir

Tom Cruise’s Mission: Impossible – Fallout has released this Friday in India but thanks to the Central Board of Film Certification (CBFC) – there is no mention of India’s state – Kashmir in the film, The Quint reported.

The climax is set in Kashmir and both director Christopher McQuarrie and star Tom Cruise have gone at length about featuring the region in the film. McQuarrie has said they wanted a “more politically complex” world for the new Mission: Impossible, and that is how Kashmir found a place in the narrative. They couldn’t get permissions to actually shoot in the state, so New Zealand subbed in for Kashmir.

Paramount Pictures transform New Zealand village into Kashmir to shoot Tom cruise starrer Mission Impossible Fallout
Paramount Pictures transform New Zealand village into Kashmir to shoot Tom cruise starrer Mission Impossible Fallout


however, the version of the film released in Indian theatres has no mention of Kashmir – there are noticeable cuts in the final act of the film, and no title card identifies the location, which the film had routinely been doing so far. While providing some exposition, Rebecca Ferguson’s Ilsa Faust makes a passing reference to the Nubra Valley and the Siachen glacier, but never is the word Kashmir mentioned.

“We would have loved to come to India to shoot the film. We couldn’t shoot the aerial sequence (helicopter chase sequence) in India. It was a little too crazy. So, we ended up in New Zealand. But I scouted India extensively and I would love to come to India and shoot a film,” McQuarrie had previously told IANS.

Check out whats replaced and deleted 
Mission Impossible Fallout Deleted ScenesA Quint report previously said that the CBFC had removed references to Kashmir, although the majority of the action remains intact. In fact, the Indian Army gets a mention too.

Earlier in the franchise, 2011’s Mission: Impossible – Ghost Protocol had a sequence set in Mumbai which remained undisturbed in the Indian release.

Mission: Impossible – Fallout has won the box office over in India with as many as 9.50 crores on opening day, reported Box Office India.

The movie is rated 97% on Rotten Tomatoes.

दुनिया के 6 बेहतरीन मार्शल आर्टिस्ट में शामिल हुए विद्युत जामवाल

विद्युत जामवाल

अमेरिका के एक प्रतिष्ठित मंच ने दुनिया के टॉप के मार्शल आर्टिस्टों की लिस्ट जारी की है। विद्युत जामवाल अकेले ऐसे भारतीय हैं जो इस लिस्ट में जगह बना सके।

विद्युत कहते हैं, ‘मेरे लिए यह सम्मान की बात है। ऐसा सम्मान मुझे इस बात के लिए प्रेरित करता है कि मैं और मेहनत करूं। यह पल मुझे भारतीय होने का गर्व महसूस करा रहे हैं।’

जामवाल का सपना है कि कलरिपयट्टु को दुनिया के सामने लाया जाए। फिलहाल उनका सपना पूरा होता दिख रहा है और इससे देश के लोगों को जश्न की वजह मिल गई है। विद्युत ने हाल ही में अपनी अगली एडवेंचर फिल्म ‘जंगली’ की शूटिंग खत्म की है जिसका निर्देशन मशहूर फिल्मकार चक रसल कर रहे हैं, जिन्होंने हॉलिवुड फिल्म ‘द मास्क’, ‘स्कॉर्पियन किंग’ और ‘द इरेजर’ का निर्देशन किया है।

जामवाल की सराहना करते हुए चंक रसल कहते हैं, ‘अच्छा लग रहा है। विद्युत उभरते हुए ऐक्शन स्टार के तौर पर दुनिया में मशहूर हो रहे हैं। विद्युत को कलरिपयट्टु मार्शल आर्ट की गहरी जानकारी है। उन्हें न सिर्फ इसके सिद्धांतों की समझ है जिसमें बचाव और लड़ाई शामिल है बल्कि इसका इस्तेमाल हेल्थ के लिए भी होता है।

रसल ने कहा, ‘विद्युत खूबसूरत चेहरे और कातिलाना चाल का एक दिलचस्प मिश्रण हैं। मैंने उससे बहुत कुछ सीखा और ‘जंगली’ फिल्म का किरदार बनाया है। बस अब इंतजार है कि दर्शक इसे बड़े पर्दे पर देखें।’ चक रसल से तारीफ पाने के बाद विद्युत कहते हैं, ‘चक के ऐसे शब्द मेरे लिए सोने पर सुहागा हैं। ‘जंगली’ में उनके साथ काम करना सपने के सच होने जैसा था। उन्होंने मुझसे अब तक का मेरा सबसे बेहतरीन काम करवाया है। गौरतलब है कि जिस लिस्ट में विद्युत का नाम शामिल हुआ है उसमें अन्य इलरम चोई, स्कॉट एडकिन्स, मार्को जर्रोर, लतीफ क्राउडर, वू जिंग और जॉनी न्यूगेन जैसे मार्शल आर्टिस्ट शामिल हैं।

और पडे : Manmarziyan will now release on September 14

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतील सहभागी आंदोलकांशी आमचा संबंध नाही- मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा : ‘सरकारला सर्व मागण्या माहिती अाहेत. त्यामुळे अाता अाम्ही चर्चेस येणार नाही, सरकारनेच तातडीने निर्णय घ्यावा,’ अशी अाक्रमक भूमिका एकीकडे ‘सकल मराठा समाज’ संघटनेने घेतलेली असताना रविवारी खासदार नारायण राणे, अामदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून मराठा अांदाेलनातील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

या शिष्टमंडळातील अाठ सदस्यांची नावे ना सरकारने जाहीर केली ना राणेंनी. सुरक्षेच्या कारणास्तव ती गाेपनीय ठेवली जात असल्याचेही सांगण्यात अाले. मात्र साेशल मीडियातून जेव्हा ही नावे बाहेर अाली तेव्हा मराठा समाजातून त्यांच्यावर माेठ्या प्रमाणावर राेष व्यक्त केला जाऊ लागला.

दरम्यान, शनिवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत जी अाश्वासने दिली हाेती तीच अाश्वासने फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला दिली.

अाम्ही राणेंकडे गेलाे हाेताे, त्यांनीच मुख्यमंत्र्यांकडे नेले
‘खरे तर अाम्ही राणेंनाच भेटायला गेलाे. अांदाेलकांचे अटकसत्र थांबावे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घालावे अशी अपेक्षा हाेती. मात्र राणेंनी अाम्हाला थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाच नेले,’ असे उस्मानाबादचे बलराज रणदिवे यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

  • मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांची लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली.
  • मुंबईत मुख्यमंत्री आणि राणेंबरोबर बैठकीला उपस्थित असलेल्या समन्वयकांशी संबध नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
  • यापुढे संपूर्ण राज्यामध्ये कशा प्रकारचे आंदोलन करायचे याची दिशा मराठा क्रांती मोर्चा ठरवणार असल्याचे यावेळी समन्वयक म्हणाले.
  • 9 ऑगस्टला क्रांतीदिनापासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

अधिक वाचा : आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह का शानदार शुभारंभ

डॉ. वसंतराव देशपांडे

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर द्वारा प्रतिवर्ष के भाती इस वर्ष भी सुप्रसिद्ध गायक एवं नट स्व. डॉ. वसंतराव देशपांडे इनकी स्मृती मे दि. २८ से ३० जुलाई, २०१८ तीन दिन की संगीत समारोह का आयोजन किया गया है ।

इस संगीत समारोह का विधिवत उदघाटन  दि. २८ जुलाई २०१८ को संध्या ६:३० बजे मा. श्री अनिल सोले, विधानपरिषद आमदार तथा मा. श्री राजीव रानडे, नागपूर इनके शुभहस्ते दीप प्रज्वलित कर संपन्न हुआ|

इस शुभ अवसर पर दमक्षेसां केन्द्र के निदेशक मा. दीपक खिरवडकर उपस्थित थे| साथ मे श्री दीपक कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी, श्री पी. एस. तिवारी, श्री शशांक दंडे एवं श्री दीपक पाटील एवं कर्मचारी उपस्थित थे| इन मान्यवरो का स्वागत दमक्षेसां केन्द्र  के निदेशक मा. दीपक खिरवडकर इनके शुभहस्ते पुष्पगुच्छ देकर किया गया। इसके उपरांत नागपूर नगरी के विख्यात जेष्ठ तबलावादक श्री राजू गुजर तथा वरिष्ठ संगीतज्ञ श्री चंद्रहास जोशी इनका गौरव शाल, श्रीफल एवं  पुष्पगुच्छ देकर श्री अनिल सोले तथा मा. श्री राजीव रानडे इन्होने किया|

कार्यक्रम का आरंभ किशोर नृत्य निकेतनकि गुरु डॉ. किशोरी हम्पीहोळी, उनकी कन्या कामाक्षी हम्पीहोळी तथा शिष्य सोनाक्षी डोंगरे इनके भरतनाट्यम शैली मे गणेशवंदना एवं शारदा स्तवन के प्रस्तुती से हुआ। इसके पश्चात आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर एवं साथी कलाकार ने “सामवेदातून संगीत ” यह अभिनव कार्यक्रम प्रस्तुत किया ।

श्री पलसकर एवं शिष्योद्वारा सामवेद के रुचा गायन का पठन के माध्यम से जिसमे से संगीत कि उत्पत्ती का कटाक्ष किया गया| उपस्थित कला रसिको ने इसे खूब सराहा । कलाकार पंजीयन के आवेदन कि सुविधा इस महोत्सव के दरम्यान उपलब्ध कि गयी है । ज्यादा से ज्यादा संख्या मे आवेदन भरकर इस सुवर्णसंधी का भी लाभ उठाये, ऐसा आवाहन केंद्र निदेशक श्री दीपक खिरवाडकर इन्होने किया है|

और पढे : व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड

Nitin Gadkari performs Bhoomipujan for FDA’s new building

Nitin Gadkari

Nagpur : Minister for Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation Nitin Gadkari along with Maharashtra Food and Civil Supplies and Consumer Protection, Food and Drugs Administration, Parliamentary Affairs Minister Girish Bapat and Minister of state Madan Yerawar performs Bhoomipujan for Food Drugs Administration (FDA)s new building and Labs in Nagpur on July 29, 2018.

See Pics :

ALSO READ : Nagpur : City Celebrated ‘International Tiger day’

Nagpur : City Celebrated ‘International Tiger day’

Nagpur : City Celebrated ‘International Tiger day'

Nagpur : 29TH July is universally celebrated as Tiger day. People and Organisations all world over frantically celebrate this occasion with various ethics. Rotary Club of Nagpur Elite and Vanarai Foundation celebrated this day by taking up responsibility of handing over utility kits to people who are actively involved in the process of Tiger conservation.

Nagpur has a large Forest area attached near it and has always been recalled as the TIGER CAPITAL of India. The Tiger population in our forests is increasing and the overall awareness for their conservation is also becoming popular. This is helping in securing the future of the Forests along with Tigers and Wild animals at a large.

Many enthusiasts came together to celebrate this moment today. On this occasion Shri. Ajay Patil quoted the importance of Tigers and also gave the details about the Tiger population spread in various pockets throughout our country. He also pressed upon the need to put in more and more efforts for the protection and conservation of our Tiger population.

Mrs. Pragati Patil President, Rotary Club of Nagpur Elite and Chairperson of Women & Child Development Committee , Municipal Corporation Nagpur said that Rotary Club has always been active in Social and Community Building humanitarian activities and also taken up the task of conservation of forests and the Tigers which is the base of Eco-Tourism in our area responsible for the economical betterment of our area and provides employment for youth in the surrounding areas.

On this ocassion Dr.Pinak Dande, Shri. Nilesh Khandekar, Shri.Abhishek Mahure, Sachin deshmukh, Gauri Patil, Vishal Gupta, Harjyot Mulla, Harpritkaur Mulla,Sana Pandit, Vidyasagar Fulzele, Manish Dhote, Dr.Anubha Dande, , Sanskruti Patil and Nitin Jatkar, Mr anu kale Chabrani of Swacch Nagpur were present on this ocassion.

ALSO READ : कृषि प्रदर्शनी का उद्घाटन करने नागपुर आएंगे मोदी, योगी – नितीन गडकरी

व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड

नागपुर :- नागपूर महानगर पालिका आणि लकी म्यूझिकल इवेंट्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्हाइस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून २३ स्पर्धकांची निवड आज करण्यात आली. ४ ऑगस्ट रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात विजेत्याची निवड करण्यात येईल.
विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित सेमीफाइनलसाठी प्राथमिक फेरीतून निवड करण्यात आलेल्या १२७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आजच्या स्पर्धेत १४ वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४ वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३ स्पर्धकांची निवड करण्यात आली. मनपाचे क्रीड़ा सभापती नागेश सहारे, हर्षल हिवरखेड़कर,  समीर सराफ, डॉ. रिचा जैन यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. परीक्षक म्हणून पद्माकर तंत्रपाळे, योगेश ठक्कर, राजेश भुरभुरे, प्रवीण लिहितकर, अंकिता टकले, विजय चिवंडे यांनी काम बघितले. लकी खान यांनी आभार मानले.
विजयी स्पर्धक
१४ वर्षावरील गट :  प्राची वैद्य, स्वास्तिका ठाकूर, उजमा शेख, श्रीकांत टकले, वैष्णवी निम्बुलकर, गौरव हजारे, पौर्णिमा, श्रेया मेंढे, विजय खडसे, प्रज्योत देशमुख, स्नेहल चव्हाण, शशांक मोरेकर, जगदीश डोंगरे.
१४ वर्षाखालील गट : ज्ञाननंदा भोंडे, सुमिधा बालपांडे, आयुष मानकर, सिया जेम्स, स्वप्नमय चौधरी, मिताली कोहड़, विश पारलकर, सानवी पाठक, श्रावणी खंडाले, मुकुंद कुथे.
४ ऑगस्टला फायनल
‘व्हाईस ऑफ विदर्भ’ची अंतिम फेरी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेसाठी श्रोत्याना प्रवेश निःशुल्क राहील.

कृषि प्रदर्शनी का उद्घाटन करने नागपुर आएंगे मोदी, योगी – नितीन गडकरी

नागपुर :- विदर्भ में कृषि विकास की दृष्टि से आयोजित होने वाली एग्रोविजन कृषि प्रदर्शनी के शुभारंभ के लिए इस बार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आएंगे। राज्य के मुख्यमंत्री देेवेंद्र फड़णवीस के अलावा आसाम व त्रिपुरा के मुख्यमंत्री, केंद्रीय कृषि मंत्री भी प्रमुखता से उपस्थित रहेंगे। प्रदर्शनी का आयोजन 23 नवंबर से 26 नवंबर तक रेशमबाग मैदान में होगा। 10 वें वर्ष के कारण इस बार इस कृषि प्रदर्शनी का दायरा व्यापक होगा । लिहाजा प्रदर्शनी का आयोजन रेशमबाग मैदान के बजाय अमरावती मार्ग स्थिति कृषि विश्वविद्यालय की जगह पर भी हो सकता है। भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी ने शनिवार को लक्ष्मीनगर स्थित होटल अशोका में आयोजित पत्रकार वार्ता में जानकारी दी। एग्रोविजन कृषि प्रदर्शनी के मुख्य प्रवर्तक श्री गडकरी ही है। अब तक इस कृषि प्रदर्शनी में देश भर के कृषि विशेषज्ञ व मंत्री शामिल होते रहे हैं। 2017 में उपराष्ट्रपति वेंकैया नायडू प्रमुख अतिथि थे। श्री गडकरी के अनुसार एग्रोविजन कृषि प्रदर्शनी के माध्यम से विदर्भ के किसानों को कृषि विकास के लिए शिक्षित किया जाता है। उन्नत व लाभकारी खेती की प्रायोगिक जानकारी दी जाती है। विविध चर्चा सत्र के आयोजन के माध्यम से विदर्भ में कृषि विकास को बढ़ावा देने का प्रयास किया जाता है। इस बार पशु प्रदर्शनी , एग्रोथान के अलावा किसानों का गौरव एग्रोविजन अवार्ड प्रमुख आकर्षण रहेगा। 25 से अधिक विषयों पर प्रशिक्षण कार्य होगा। 5 विषयों पर विस्तृत कार्यशाला होगी। विदर्भ में कृषि विकास के लिए दुग्ग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कुक्कुट पालन, बांस की खेती व व्यवसाय के अवसरों के विषयों पर एक दिवसीय परिषद का आयोजन किया जाएगा। एग्रोविजन कृषि मंथन का आयोजन भी होगा। कृषि प्रदर्शनी की आयोजक संस्थाओं में एग्रोविजन फाउंडेशन सायटेक कम्युनिकेशन, पूर्ति उद्योग समूह, विदर्भ आर्थिक विकास परिषद व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद का समावेश है। 400 से अधिक कृषि संसाधन से संबंिधत कंपनियां शामिल रहेगी। पत्रकार वार्ता में एग्रोविजन सलाहकार समिति के अध्यक्ष डा.सी डी मायी, सचिव रवि बोरटकर, रमेश मानकर, सांसद कृपाल तुमाने, विधायक मलिकार्जुन रेड्डी, विधायक डा.मिलिंद माने, पूर्व विधायक आशीष जैस्वाल, जिला परिषद अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित थे।

Children of Nutan Bharat High School prepared huge rakhi for Defence Personnel

Nagpur :- The children of the Nutan Bharat High School, have prepared a 15×15 ft. Huge rakhi for the upcoming Raksha Bandhan festival, in Nagpur on July 28, 2018.

Igniting Patriotism in Small Kids & Celebrate Raksha-Bandhan , 150 Rakhi’s were made & sent to Defence Personnel by Students of Nutan Bharat High School, Nagpur.

सिमेंट, टीव्ही, एसी आणखी होणार स्वस्त, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले कपातीचे संकेत

अरुण जेटली

मुंबई : मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंटच्या किंमती येत्या काही दिवसांत कमी होतील, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. जीएसटीच्या माध्यमातून होणाऱ्या करसंकलनामध्ये अपेक्षित वाढ झाल्यानंतर या वस्तू जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) सर्वोच्च म्हणजे २८ टक्क्यांच्या स्तरामध्ये असून त्यांना या स्तरातून बाद करण्यात येतील, अशी शक्यता जेटली यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘देशात जीएसटी लागू होण्यापूर्वी अनेक गृहोपयोगी वस्तूंवर व उपकरणांवर तब्बल ३१ टक्के कर आकारला जात होता. या प्रकाराला आपण काँग्रेस लीगसी टॅक्स असे म्हणू शकतो. मात्र जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर वर्षभरात ३८४ वस्तूंवरील कर कमी झाला आहे. २८ टक्क्यांच्या स्तरांतील अनेक वस्तूंवरील कर टप्प्याटप्प्याने कमी केले जात आहेत. यात उरलेल्या वस्तूंमध्ये चैनीच्या वस्तू तसेच अहितकारी वस्तूंचे (सिन गूड्स) प्रमाण अधिक आहे. करसंकलनात वाढ झाल्यानंतर यातील मोठ्या आकाराचे टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा आणि सीमेंट या वस्तूंचा १८ टक्क्यांच्या स्तरात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या किंमती कमी होतील.’

जीएसटीच्या रचनेत सध्या ०, ५,१२,१८,२८ असे पाच प्रकारचे कर आहेत. २८ टक्क्यांच्या सर्वोच्च स्तरात चैनीच्या वस्तू तसेच सिगारेट, तंबाखू याचा समावेश आहे. २८ टक्क्यांच्या स्तरातील अनेक वस्तूंवरील कर सरकारने यापूर्वीच कमी केले आहेत.

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर राज्य सरकारना महसुली फटका बसू नये या हेतूने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना दरवर्षी १४ टक्के महसूलवाढीची हमी दिली आहे. यामुळे तसेच, अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने केंद्र सरकारवर ७० हजार कोटी रुपयांचा बोजा पडला आहे, असेही जेटली यांनी नमूद केले.

हेही वाचा : Sukanya Samriddhi Yojana : Modi govt reduces minimum deposits to Rs 250

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मराठा आरक्षण: आज विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू झाले असतानाच, आता राज्य सरकारने हा प्रश्‍न सोडवण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी विधिमंडळातील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक विधान भवनात होणार असून, या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून या गटनेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकार आणि मराठा मोर्चाचे संयोजक यांच्यात मध्यस्थी सुरू केली असून, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याची तयारी दाखवली आहे.

राज्यभर सुरू झालेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमधील मंत्री कामाला लागले आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडक सहकार्‍यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही मंत्र्यांची ही बैठक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झाली. रात्री एक वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. याच बैठकीत विधिमंडळातील सर्वपक्षीय गटनेत्यांना एकत्र आणून त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडण्याचा निर्णय घेतला गेला. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल, न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका आणि अन्य मुद्द्यांमुळे आरक्षण देण्यास विलंब लागणार असून, त्याबाबत या गटनेत्यांपुढे परिस्थिती मांडली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे या बैठकीस संबोधित करणार आहेत.

मराठा आरक्षणाची मागणी आणि त्यावरून राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, याबाबत सर्व पक्षांशी चर्चा होणार असून, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हेही वाचा : AIMTC call off their strike after meeting government

“मिशन सेव्ह टायगर” के लिए उपराजधानी में गायक “जावेद अली”

जावेद अली

नागपुर :- फिल्म जगत के जानेमाने गायक “जावेद अली” का शुकवार को उपराजधानी में आगमन हुवा I शहर में आने के बाद उन्होंने दोपहर पत्रकारों से बातचीत की जिसके बाद शाम को रामदासपेठ स्थित सेंटर पॉइंट होटल में साइनपोस्ट इंडिया की ओर से आयोजित “मिशन सेव्ह टायगर” अंतर्गत संगीत संध्या में अपने दिलकश आवाज़ से समा बांधा I साइनपोस्ट इंडिया की ओर से इस संगीत संध्या के माध्यम से “बाघ बचाओ” सन्देश अभियान की शुरुआत की गई है

और पडे : द म क्षे सां.केंद्राद्वारे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह चे आयोजन

AIMTC call off their strike after meeting government

AIMTC

Truckers associated with the All India Motor Transport Congress ( AIMTC ) called off their nationwide strike at the end of the eighth day of their protest on Friday. The All India Motor Transport Congress said the government had promised to consider their demands. Road Transport Secretary YS Malik thanked the stakeholders for suspending their protest.

The transporters demanded a reduction in central and state levies on diesel by bringing it under the ambit of the Goods and Services Tax, a reduction in third-party premiums and oppose the toll collection system, which they claim causes a loss of Rs 1.5 lakh crore annually.

“Their role in keeping the economy on track is integral,” Malik said. “We will try our best to solve their problems at the earliest.”

Earlier on Friday, the All India Motor Transport Congress ( AIMTC ) said that its core committee held an emergency meeting on Thursday, and resolved to “suspend all operations voluntarily”F. “With every passing day it [the strike] is getting stronger and all this has been possible because of the resolve that this time it is a ‘do or die’ situation,” Core Committee Chairperson Bal Malkit Singh said.

He claimed that transporters had lost Rs 28,000 crore in seven days, and demanded government intervention to address their demands.

The strike has affected the automobile industry. “The transport strike is affecting domestic movement of both parts and vehicles,” Ford India President Anurag Mehrotra said. “We expect it to soon impact exports too.”

ALSO READ : आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

आज देश के पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम की पुण्यतिथि

पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम
पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम

आज देश के पूर्व राष्ट्रपति स्वर्गीय डॉ.एपीजे अब्दुल कलाम की तीसरी पुण्यतिथि है। पूरा देश अपने चहेते कलाम चाचा को भावभीनी श्रद्धांजलि दे रहा है। ऐसे में हम भी आपके लिए उनके जीवन से जुड़े कई ऐसे किस्से लेकर आए हैं जो बेहद रोचक हैं और कम लोगों को ही पता हैं। वह अपने काम और विचारों से हमेशा ही सबको प्रेरणा देते रहे हैं ऐसे में उनके जीवन के ये अनमोल किस्से भी हमें बहुत प्रेरित करते हैं।

– डॉ. एपीजे अब्दुल कलाम एक वैज्ञानिक होने के साथ मनोवैज्ञानिक भी थी। उनको चेहरा पढ़ना भी आता था। वो किसका भी चेहरा पढ़कर उसके बारे में बता देते थे।

– पूर्व राष्ट्रपति डॉ.एपीजे अब्दुल कलाम, उस शख्सियत का नाम है,जो जीवनभर ज्ञान के भूखे रहे और जिसमें दूसरों के भीतर भी ज्ञान की भूख जगाने की अद्भुत क्षमता थी। जिसने हमेशा विकास की बात की। फिर वह डेवलेपमेंट समाज का हो या फिर व्यक्ति का।

– इतना ही नहीं डॉ. कलाम जब भी लखनऊ आए तो एक ओर उन्होंने बच्चों को सवाल पूछने का संकल्प दिलाया वहीं दूसरी ओर युवाओं और बुजुर्गों को घर में लाइब्रेरी बनाने का।

और पढे : पंतप्रधान मोदींच्या बालपणावर सिनेमा २९ जुलैला रिलीज

Ayurvedic treatment for Cancer focus on Nutrient Energy that corrects cell metabolism

Ayurvedic treatment for Cancer focus on Nutrient Energy

Nagpur :- Number of cancer patients world wide are increasing at alarming speed. Over 2.5 million people are estimated to be living with this disease, Over 7 lakhs new cancer patients are registered every year and cancer related deaths account to 5.5 lakhs per year (1) in India itself. Diagnosis of cancer plays an important role in this as various therapies are dependent upon the stage of cancer.

Ancient Ayurveda has got thousands of years of history in which medicinal herbs, natural ingredients has been the base of treatment. There have been over 3500 studies that have researched over Turmeric and other herbs usage to treat cancer. Ancient Ayurveda treats the ‘Dosha’. Any imbalance in body is due to over or under expression of ‘Dosha’. Cancer cells are always present in the body, but when the functioning of body is balanced and Dosha are in control it would not affect adversely. According to Ancient Ayurved unbalanced physiology leads to malfunctioning of genes and disturbed gene behavior leads to disease like cancer.

Though Allopathy is considered to be the most prominent option in cancer treatment, Ayurvedic treatments too are seen as an alternative healing therapy. Ayurvedic treatment is science based and has proven to be beneficial if followed. Most important feature about Ayurvedic treatment is that it could be started at any stage of cancer.

DS Research Center today on 27th July 2018 that is observed as Head and Neck Cancer Day, would like to aware on Ayurvedic treatment as possible healing option for cancer. Diagnosis of Cancer is a moment wherein patient breaks down mentally more than physically. Ayurveda is a holistic treatment that try to heal body and mind by practicing good lifestyle that inculcates consuming medicinal herbs, Panchkarm, Cleansing of toxins from body etc. We at DS Reserach center use Nutrient Energy in the form of Sarvapisti to correct cell metabolism and treat cancer.

The Parthenogenesis of Cancer begins with abnormal cell division followed by formation of tumor. It could be mentioned that many patients who were denied treatments due to being in advanced stage of cancer are doing well after taking Ayurvedic treatment. The success rate found is 60 – 70% in terminally ill cases.DS Research center is planning to bring mass awareness on Ayurvedic treatment over cancer by conducting camps in association with the local entities here in Nagpur. The city being located in the center of India is considered an important medical hub for various treatments.

Read Also : 5 Immunity Boosting Foods To Include In Your Diet This Monsoon

आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार- नारायण राणे

नारायण राणे
नारायण राणे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंबंधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच मी मराठा समाजाच्या नेत्यांनाही भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, आता उद्या पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडेन.

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे नुकसान होते आहे. हे थांबले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसात मराठा नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट मी घडवून आणेन आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मदत करेन असेही नारायण राणेंनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडले आहे.

हे सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे. राणे समितीच्या अहवालात यासंबंधीची तरतूद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी मी याच संदर्भात आज चर्चा केली. मुख्यमंत्री यासाठी अनुकूल आहेत, उग्र आंदोलने आणि हिंसक आंदोलने थांबली तर चर्चा सुरू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर प्रतिक्रिया नाही

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना विचारण्यात आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे का? त्यावर राणे यांनी स्पष्ट केले की मी इथे आरक्षण आणि आंदोलन या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलो आहे. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. इतकेच नाही तर सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी चर्चेसाठी तयार व्हावे असे त्यांना वाटते आहे असेही राणेंनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : नागपुर बस स्टैंड से भी मिलेंगी यात्रियों को प्री-पेड ऑटो की सेवा

Manmarziyan will now release on September 14

Manmarziyan

After Mukkabaaz, Anurag Kashyap is once again collaborating with Aanand L Rai for his next movie Manmarziyan. The film stars Taapsee Pannu, Vicky Kaushal and Abhishek Bachchan. With Manmarziyan, Abhishek Bachchan will make a comeback on the big screen after almost two years.

Earlier, the film was to hit the screens on September 21 and now it will release on September 14. Manmarziyan is co-produced by Aanand L Rai.

Taapsee in an interview said the film “is a beautiful mix of the different worlds of filmmakers Aanand L Rai and Anurag Kashyap.” This will be the first time that Abhishek will be collaborating with Taapsee and Vicky for a project.

In the film Manmarziyan, Junior B will be romancing actress Taapsee Pannu. For the film, Abhishek and Taapsee will be shooting a romantic scene in the snowfall in Kashmir. As reported by a leading tabloid, a source stated, “There’s a snowfall sequence that needs to be shot. Some portions will also be shot in Delhi.”

The project Manmarziyan has been going on for a long time. The initial cast of the film included Ayushmann Khurrana and Bhumi Pednekar in the lead and was being helmed by Sameer Arya. Later on, Ashwiny Iyer Tiwari was made the director of the film. Post her exit, the film will now be an Anurag Kashyap directorial and will be produced by Aanand L. Rai.

The source also said, “Abhishek has signed on the dotted line. Once Anurag is done with Sacred Games, he will start filming Manmariyan.”

ALSO READ : Priyanka Chopra out of Salman Khan’s film Bharat

नागपूर : मेयो रुग्णालयात प्रथमच महाअवयवदान !!

नागपूर

नागपूर : उपराजधानीत गुरुवारी प्रथमच मेयोतील मेंदूमृत रुग्णाच्या फुफ्फुसाचे न्यू ईरा रुग्णालयातील एका रुग्णावर तर दोन मूत्रपिंडाचे इतर दोन खासगी रुग्णालयांतील रुग्णांमध्ये यशस्वी प्रत्यारोपण करून तिघांना जीवदान मिळाले. दोन बुब्बुळ नेत्रपेढीला मिळाले असून त्यातून दोघांना दृष्टी मिळाली.

राम काकुमल खिलनानी (४६) रा. जरीपटका, नागपूर असे अवयवदात्याचे नाव आहे. किराणा व्यवसायिक राम यांना पत्नी सिमरनसह हार्दिक (६) आणि भूमिका (१२) ही मुले आहेत. राम यांचा २० जुलैला गिट्टीखदान येथे अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी मेयोत दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मंगळवारी त्यांचा मेंदूमृत असल्याचे निदान झाले. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया आणि डॉ. वैशाली शेलगावकर यांनी खिलनानी यांच्या पत्नी सिमरन यांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्यांनी तयारी दर्शवताच विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. रवि वानखेडे यांनी गरजूंचा शोध सुरू केला.

यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तर इन्सेटमध्ये राम काकुमल खिलनानी

न्यू ईरा येथे या रुग्णाच्या गुणसूत्राशी जुडणारा एक रुग्ण यकृताच्या प्रतिक्षेत तर ऑरेंजसिटी आणि केअर रुग्णालयात मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील रुग्ण असल्याचे निदर्शनात आले. तातडीने ग्रीन कॅरिडोरच्या मदतीने अवयव पोहोचवून संबंधित रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले. यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या सर्व रुग्णांना जीवदान मिळाले.

दरम्यान, हे अवयव विविध रुग्णालयांत पोहोचवण्यासाठी शहरात तीन ग्रीन कॅरिडोर केले गेले होते. पहिल्या कॅरिडोरच्या मदतीने २.३० मिनटांत मेयो ते न्यू ईरा रुग्णालयात यकृत पोहोचले.

मेयोतून केअर रुग्णालयात आणि येथून ऑरेंजसिटी रुग्णालयातही प्रत्येकी तीन मिनिटांमध्ये अवयव पोहोचवले गेले. त्यासाठी तिन्ही रुग्णालयातीन वैद्यकीय पथक मेयोत गेले होते.

न्यू ईरात आठवे यकृत प्रत्यारोपण

मध्य भारतात यकृत प्रत्यारोपणासाठी न्यू ईरा आणि इतर एक अशा दोनच ठिकाणी प्रत्यारोपण केंद्र मंजूर आहे. न्यू ईरामध्ये अल्प कालावधीत आजपर्यंत नऊ यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गुरुवारच्या यशस्वी प्रत्यारोपणासाठी न्यू ईराच्या यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद संचेती, डॉ. अग्रवाल यांच्यासह न्यू ईराच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

अधिक वाचा : भारतात सापडला जगातील सर्वात दुर्मीळ रक्तगट !

Nagpur Weather

Nagpur
haze
20 ° C
20 °
20 °
60 %
0kmh
1 %
Sat
32 °
Sun
35 °
Mon
35 °
Tue
34 °
Wed
33 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...