Maharashtra

अनुच्छेद ३७० रद्द केल्याने काँग्रेसची पोटदुखी

गृहमंत्री अमित शहा यांची टीका केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे, पण काँग्रेसच्या मात्र पोटात दुखत...

राम मंदिर अयोध्येत नाही, तर काय मक्का मदीना किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये बांधणार?: बाबा रामदेव यांचा सवाल

नागपुर: अयोध्यामधील ऐतिहासिक राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणातील ४० दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही पक्ष...

राज्यातील पहिलाच प्रयोग / नागपुरात दिव्यांग मतदारांसाठी मोबाइल व्हीलचेअर व्हॅनची सोय

नागपूर - लोकसभा निवडणुकीपासून दिव्यांग मतदारांचे मतदान वाढावे यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पसह इतर व्यवस्था करण्यात येतात. तसेच त्यांना...

Open category students will not suffer due to quota, says Fadnavis

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis on Wednesday said his government is committed to the welfare of all sections of the society and referred to...

वीर सावरकर हे राष्ट्रभक्त नव्हते का? कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा सवाल

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. तो देशाचा गौरव आहे. परंतु सावरकर यांना भारतरत्न...

Popular

Subscribe