Home Blog Page 98

Nagpur city restrictions to remain in place till March 14; Saturday, Sunday completely closed

Nagpur city restrictions to remain in place till March 14; Saturday, Sunday completely closed

Nagpur : Considering the increasing prevalence of covid, Nagpur Municipal Commissioner Radhakrishnan B., ordered the closure of schools, colleges, teaching classes and training institutes, as well as restrictions on wedding arrangements. He has announced in an order that the same restrictions would remain in place till March 14.

According to the order, schools, colleges, universities, teaching classes, training institutes (skill development training institutes) and other similar institutes in Nagpur city are being banned from continuing. These organizations can continue to operate online. Any religious gatherings, political and cultural events are banned within the Nagpur city limits. Wedding ceremonies at the respective halls, mangal karyalaya, lawns in Nagpur city have been banned. Restaurants, hotels, eateries, shops and other establishments can operate up to 50% of the total capacity till 9 pm only. The actual dining facility will continue till 9 pm only. However, the kitchen can be kept open till 11 pm for home delivery. All the libraries and study rooms used for the study of the candidates within the limits of Nagpur Municipal Corporation can be maintained up to the limit of 50% of the total capacity. Swimming pools will be closed. Sports competitions will be closed. However, regular practice will be allowed.

 

The following services and establishments will continue on Saturday and Sunday till March 14                                                                                                          Medical Services, Newspapers, Media Services, Milk Sales & Supplies, Fruits Sales & Supplies, Petrol Pumps, Gas Agency, All Transport Services, Construction, Industries & Factories, Grocery Stores (Stand Alone Only), Chicken, Mutton, Eggs And Meat Shops, Auto Repair Shops / Workshops, Animal Feed Shops / Workshops, Animal Feed Shops, Bank and Post Services.

 

What will be closed on Saturday and Sunday till March 14                                Shops, markets, malls, theatres, cinemas, hotels, restaurants (actual dining facilities will be closed. However, home delivery and kitchens will be open till 11 pm), all private offices, all government offices (excluding essential services offices).

 

Identify responsibility, following closure: Mayor’s appeal                                        Given the growing contagion of covid, it is now the responsibility of the administration as well as the citizens to control it. The administration had ordered closure of the entire market last Saturday and Sunday after announcing restrictions till March 7. Citizens were also urged to stay at home. All the establishments, including the traders, complied with the order, and the citizens also spontaneously responded to the call. Nagpurites deserve congratulations for that. This order is also valid on March 6 and 7 and this order should be followed. The shops will be open on Saturdays and Sundays in view of the request to keep the meat and mutton shops open along with the essentials. Citizens should not leave their homes unless they need to. Mayor Dayashankar Tiwari has appealed to everyone to recognize their responsibility and observe the shutdown voluntarily.

लग्नात जात असतांना झाला दोन मित्रांचा अपघात,जागीच प्राण सोडले

लग्नात जात असतांना झाला दोन मित्रांचा अपघात,जागीच प्राण सोडले

 वर्धा : वर्धा-हिंगणघाट मार्गावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. धोत्रा चौरस्ता शिवारात ही घटना घडली असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

दोन मित्र आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान दुचाकीस्वार लग्नसमारंभाला जात होते. त्यावेळी वाटेत वर्ध्याकडून हिंगणघाटकडे जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या आकाश गजानन पंचभाई आणि तुषार प्रमोद लोणारे या दोन मित्रांनी जागीच प्राण सोडले.

लग्नासाठी निघालेल्या या दोन तरुणांच्या मृत्यूने परिसरात मोठी खळबळ उडाली. तर याबाबतचं वृत्त धडकताच लग्न समारंभात शोककळा पसरली. घरातील तरुणं मुलं गमावल्याने पंचभाई आणि लोणारे कुटुंबाने मोठा आक्रोश केला.

या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी संपर्क केला असता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशभरात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे. वाहन चालवताना चालकांचं गाडीवर नियंत्रण राहत नसल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. परिणामी यामध्ये निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रत ठेवतच प्रवास करण्याची गरज ठळकपणे अधोरेखित होत आहे.

ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर नवरदेवाची वरात; कारण वाचून तुम्हीही पडाल चाट

ना गाडी, ना घोडा चक्क उंटावर नवरदेवाची वरात; कारण वाचून तुम्हीही पडाल चाट

बीड : आजपर्यंत आपण घोड्यावर, गाडीवर, एखाद्या बग्गीत नवरदेवाची काढलेली वरात पाहिली असेल. मात्र कोरोनामुळे काय परिस्थिती उद्भवू शकेल याबाबत काही तर्क लावता येत नाही. असाच एक प्रकार बीडमधून समोर आला आहे. बीडमधील या आगळ्या वेगळ्या वरातीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि एकमेकांना संसर्ग होऊ नये, यासाठी बीडच्या एका पत्रकार नवरदेवाने चक्क उंटावरून आपली वरात काढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या साळेगाव येथील माजी सैनिक महादेव वरपे यांचे चिरंजीव पत्रकार अक्षय वरपे यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडीची कन्या ऐश्वर्या हिच्याशी संपन्न झाला. नवरदेव म्हटला की त्याच्याभोवती सर्वजण गोळा होतात.वरातीच्या वेळेसही नवरदेवाला नाचविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता या बीडमधील नवरदेवाने नवी शक्कल लढवली व त्याने चक्क उंटावरुन वरात काढायचा निर्णय घेतला. त्यामुळे हा नवरा घोड्यावर न बसता थेट उंटावर जाऊन बसला. यामुळे गावातून व तालुक्यातून उंटावरून वरात निघालेले पत्रकार अक्षय वरपे यांची मोठी चर्चा सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या उंटावर स्वार झालेल्या नवरदेवाकडे उपस्थित कुतूहलाने पाहात होते. दरम्यान याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

अक्षय आणि त्याचे वडील यांनी लग्नात राज्य सरकारच्या कोरोना नियमांनुसार एकूण वरातींची संख्या 50 हून कमी ठेवली होती. सोबतच अक्षयने वरातीत घोड्याऐवजी उंटाला पाचारण केलं. त्याचं म्हणणं आहे की, उंचावर असल्या कारणाने कोरोना संक्रमणाचा धोका कमी प्रमाणात राहिल. उंटासाठीच नवरदेवाने तब्बल 12 हजार रुपयांचा खर्च केला आहे.

छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात केली आत्महत्या

छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात केली आत्महत्या

नागपूर : छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात संशयास्पद स्थितीत आत्महत्या केली आहे. राजेश श्रीवास्तव असे त्यांचे नाव असून ते छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी सेलफोस नावाचे विष प्राशन केले आहे नोकरीतील ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

राजेश श्रीवास्तव असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगड सरकारच्या कोषागार आणि निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक म्हणून काम पाहत होते. 1 मार्चला ते रायपूर मधील कोषागार संचालनालयातील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे साडे अकरा वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना सोडले होते. मात्र, राजेश श्रीवास्तव तिथे जास्त वेळ थांबले नाही आणि अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ते कोषागार सांचालनालयातून बाहेर पडले. मात्र, कोषागार संचालनालयात असतानाच्या दहा मिनिटांच्या कालावधीत ते वारंवार इकडे तिकडे फिरताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत आणि मागे वळून वळून कोणाला तरी पाहत आहेत. रायपूरच्या कोषागार संचालनालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे

अकरा वाजून चाळीस मिनिटांनी राजेश श्रीवास्तव कोषागार संचालनालयात बाहेर पडल्यानंतर कुठे गेले हे कोणालाच माहीत नाही. संध्याकाळ पर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी रायपूर पोलिसांकडे त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. इकडे नागपुरात 2 मार्चला राजेश श्रीवास्तव यांनी नागपूरच्या सीताबर्डी भागातील दुय्यम दर्जाच्या पूजा लॉज मध्ये 104 क्रमांकाची खोली घेतली. 2 मार्चला त्यांचे वर्तन सामान्य होते. 3 मार्चला सकाळी दहा वाजता ते लॉजच्या बाहेर ही गेले होते. थोड्याच वेळात परतले आणि नंतर संध्याकाळपर्यंत दार उघडले नाही. लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे पोलिसांना या संदर्भात माहिती दिली.

पोलिसांनी जाऊन खोलीचे दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत आढळले. पोलिसांना खोलीत सेलफोस नावाचे विषारी औषधाचे पाकीट मिळाले असून तेच प्राशन करून राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केयी असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, राजेश श्रीवास्तव गेले अनेक दिवस ताणतणावात होते. सुमारे एक वर्षांपूर्वी त्यांची अचानक बदली करण्यात आली होती. तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे साहित्य आणि फाईल्स कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून ते आपल्या बदली संदर्भात सरकार आणि प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई लढतच होते. शिवाय त्यांना गेल्या आठ महिन्यांपासून वेतन ही नियमित मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अंतर्मुख स्वभावाचे राजेश श्रीवास्तव आणखी निराश झाले होते. निर्व्यसनी आणि कामाच्या बाबतीत दक्ष अधिकारी अशी त्यांची छत्तीसगड प्रशासनात ओळख होती. मात्र, प्रशासनिक ताणतणाव आणि अपमानास्पद वागणुकीमुळे ते नैराश्यात जाऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते म्हणून वडिलांनीच केली आपल्या मुलीची हत्या

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते म्हणून वडिलांनीच केली आपल्या मुलीची हत्या

जयपूर: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ऑनर किलिंगची (Honour Killing) एक घटना समोर आली आहे. इथे आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहाणाऱ्या एका मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केली आहे. यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. मुख्य बाब म्हणजे मुलीनं याप्रकरणी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयानं पोलिसांना या मुलीला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, असं झालं नाही आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची शिकार झालेली पिंकी सैनी दौसा शहरातील रामकुंड परिसरातील रहिवासी होती. तिचं रोशन महावर नावाच्या एका दलित मुलावर प्रेम होतं. १६ फेब्रुवारीला कुटुंबीयांनी तिचं लग्न जबरदस्ती लालसोट क्षेत्रातील एका गावात करून दिलं होतं. मात्र, लग्नानंतर २१ फेब्रुवारीला पिंकी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आणि तिनं थेट उच्च न्यायलय गाठलं. रोशननं पिंकीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. यासोबतच कुटुंबीयांवर जबरदस्तीनं लग्न लावल्याचा आरोप करण्यात आला.

राजस्थान उच्च न्यायालयानं दौसा आणि जयपूरच्या अशोक नगर पोलिसांना पिंकी सैनी आणि रोशन महावर यांनी सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. १ मार्चला पिंकी झालरा येथील रोशनच्या घरी गेली. याच दरम्यान पिंकीचे कुटुंबीय त्याठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी तोडफोड करत ते पिंकीला आपल्यासोबत घेऊन गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिंकी सैनीचा तपास सुरू केला, मात्र त्यांना ती सापडली नाही. यानंतर बुधवारी रात्री पोलिसांना अशी माहिती मिळाली, की पिंकीची हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलीस पिंकीच्या वडिलांच्या रामकुंड येथील घरी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधिकारीही त्याठिकाणी पोहोचले. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, मात्र पोलिसांच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एकाचवेळी घरातून मायलेकाची अंत्ययात्रा, मुलाला शाळेत घेवून जाताना झाला अपघात

एकाचवेळी घरातून मायलेकाची अंत्ययात्रा, मुलाला शाळेत घेवून जाताना झाला अपघात

एरंडोल (जळगाव) : मुलाला शाळेत घेवून जाताना अपघात झाला आणि क्षणात होत्‍याचे नव्हते झाले. ट्रकच्या चाकाखालून मायलेकांचे मृतदेह बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात दोघांच्या प्रेतांची तपासणी केल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकाची अंत्ययात्रा एकाचवेळी घरातून निघाल्‍याने सारा परिसर नागरिक भावनाविवश झाला होता.

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेने पंपावर जावून दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. येथून निघून अवघ्‍या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात शिक्षिका आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे निष्पाप मायलेकाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या कविता चौधरींनी दुचाकीत पेट्रोल भरले आणि काही क्षणातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पती कनाशी येथे शिक्षक असून ते देखील शाळेत गेले होते. त्यांचे भाऊ ऋषिकेश चौधरी यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.

धाडकन आवाज आला अन्‌
नविन बसस्थानकासमोरील विद्यानगरमधील रहिवासी कविता कृष्णकांत चौधरी (वय 35) ह्या मुलगा लावण्य कृष्णकांत चौधरी (वय 9) यास बरोबर घेवून दुचाकी गाडी (क्र. एमएच 19 डी.बी.8779) चंदनबर्डी (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना त्यांच्या दुचाकीस ट्रक (क्र. जी.जे.26 टी.8264) ने धडक दिल्यामुळे मायलेक महामार्गावर पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत महिला व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समजताच नागरिकांनी अपघातस्‍थळी गर्दी केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार संदीप सातपुते, अनिल पाटील, पंकज पाटील हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने ट्रकच्या चाकाखालून मायलेकांचे मृतदेह बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले.

विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित
मायलेकाची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्यामुळे उपस्थित नागरिक भावनाविवश झाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिका कविता चौधरी विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित होत्या. चंदनपुरी येथील आदिवासी वस्तीत शाळा असल्यामुळे आणि शाळेतील सर्व विद्यार्थी आदिवासी समाजाचे असल्याने विद्यार्थ्याना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासठी त्यांनी स्वखर्चाने शाळेत ॲक्‍वा बसविले होते. तसेच शाळेत विद्यार्थ्यांसाठी हात धुण्यासाठी साबण आणि डोक्याला लावण्यासाठी तेल स्वखर्चाने आणत होत्या. शाळेची इमारत त्यांनी शैक्षणिक उपक्रमांद्वारे बोलकी केली होती.

पोलीस कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातला आरोपी

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी महाराष्ट्र आईस हॉकी संघटनेच्या सचिवाला अटक केली. प्रशांत चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे, तो ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान प्रशांत चव्हाणनं नागपूर विभागात तीन जणांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचं बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिलं असल्याचं समोर आलं. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला ठाणे येथून ताब्यात घेतलं. त्याने आतापर्यंत 103 जणांना प्रमाणपत्र पडताळणी करून दिले असून त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 12 आरोपींपैकी नागपूर, भंडारा, सांगली, औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, नांदेड आणि आता ठाणे येथील आहे. या प्रकरणात आतापर्यंत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारास अंकुश राठोड आणि भाऊसाहेब बांगर औरंगाबाद येथून अटक करण्यात आली होती. ही कारवाई देखील मानकापूर पोलिसांनी केली होती. त्याच्यासोबत त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली. त्याच्या घरून पोलिसांनी स्टीकर लागलेल्या दोन लक्झरी कारही सापडली होती.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र बनवून लोकांना क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला असून अटक सत्र सुरूच आहे. पोलिसांनी या प्रकरणात उपसंचालक अविनाश पुंड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. या घोटाळा प्रकरणात 14 ऑक्टोबर 2020 रोजी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सूभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक करण्यात आली आहे. रेवतकर यांच्या घरून महाराष्ट्र शासन लिहिलेली खासगी कार व लाल दिवे सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्याकडूनच औरंगाबाद येथील रहिवासी अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यात सहभागी असल्याची माहिती मिळाली.

मानकापूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी कृष्णा शिंदे यांनी संतोष राठोड, राजेश वरठी, रघुजी चिनघर, मिलिंद नासरे, आणि हितेश फरकुंडे यांच्या मदतीने दोघांच्या घरी धाड टाकल्या होत्या. आतापर्यंत नागपूर पोलिसांनी क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 12 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रियकराची हत्या करण्यासाठी तरुणीने दिली SEXची ऑफर आणि पैसे; आरोपीचा खुलासा

Nagpur

लग्नाला अडथडा ठरणाऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने (Love Affair) आरोपीला दीड लाख रुपये आणि शरीससुखाच्या बदल्यात हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या (Nagpur Murder) कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सालईमेंढा गावात घडली. प्रेयसीचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील सालईमेंढा परिसरात पाचगावातील एक प्रेत एका खाणीमध्ये पडून आहे अशी माहिती कुही पोलीसांना मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळावर गाठून तपासणी केली असता चंदु महापुरे याचे 25 फुट खाणीत प्रेत संशयास्पद स्थितीत पडून असल्याचे पोलिसांना दिसले.

त्यावरून पोलीसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता मृतकाचे प्रेत असलेल्या ठिकाणापासून 70 मीटर अंतरावर रक्ताचा सडा पडलेला दिसला. त्यावरून कुही पोलिसांना घातपात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ तपास यंत्रे फिरवून व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून अवघ्या 12 तासात संशयित इसम भारत गुजर याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपी भारत गुजर हा उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला होता. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच भारतने गुन्ह्याची कबुली देत स्वत:च्या मोटारसायकलने मृतकास निर्जन स्थळी नेऊन दगडाने डोके ठेचले व चाकूने मृतकाचा गळा कापून हत्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपीला हत्येचे कारण विचारले असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

मृतक चंदू हा विवाहित असून त्यांचे गावातल्या एक मुलीसोबत अनैतिक संबंध होते. त्या मुलीचे लग्न जुळल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मृतकाला तिच्यापासून दूर राहण्याचे सांगितले. मात्र मृतक ऐकाला तयार नव्हता. त्यामुळे प्रेयसीने भारत गुजरला हाताशी पडून दीड लाख रुपये व शरीरसुख देण्याच्या बदल्यात चंदूची हत्या करण्याची सुपारी दिली. त्यांनतर आरोपी भारत गुजरने मृतक चंदू महापूरे याला दारू पाजून त्याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन कुही येथे कलम 302, 201 भादवी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी भारत गुजर , प्रेयसी व तिच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे.

6 Easy Steps to Register online for Covid-19 vaccine on CoWin Portal

6 Easy Steps to Register online for Covid-19 vaccine on CoWin Portal

You don’t have to install the Aarogya Setu app to register yourself for the coronavirus vaccination drive. Anybody can register themselves for Covid-19 vaccine on CoWin Portal in six easy steps. All it takes is a speedy internet connection, a mobile phone, a valid ID Proof and 10 minutes of your time.

1. Log in to http://www.cowin.gov.in (CoWin Portal Link )and click on the ‘Register Yourself’ option on the top-right of the website.

2.Enter your mobile number and click on ‘Get OTP’ (One Time Password). Enter the code received on your mobile phone number and click on the ‘Verify’ button.

3.You will now reach the registration page where you need to enter personal details. An ID proof is required to complete the process (no PDF/.jpg upload required). PAN Card, Driving License, Aadhaar Card are all accepted by the portal and the applicant should enter his/her name exactly as given in the ID used.

4.Along with the details of the registered name, you will see a column named “Action”. Calendar and bin icons are also available under the same. You can add/delete more than one beneficiary using the same mobile number.

5.Once you click on the calendar icon, the website will redirect to “Book Appointment for Vaccination” page. Enter your State/UT, District, Block and Pincode and click on “Search”.

6.You can also manually search for vaccination centres at your locality via ‘Find Your Nearest Vaccination Center’ option on http://www.cowin.gov.in.

WhatsApp Voice Calling Finally Comes to Desktop via Windows, Mac Apps

WhatsApp Voice Calling Finally Comes to Desktop via Windows, Mac Apps

WhatsApp voice calling has been added as a new feature on its desktop app. In December last year, the social messaging platform started rolling out voice and video calls from the desktop app for select users only. Now, the company confirmed via a press release that the voice calling feature has been added to the desktop app. “Answering on a bigger screen makes it easier to work with colleagues, see your family more clearly on a bigger canvas, or free up your hands to move around a room while talking,” the company said in its official statement.

Recently, WhatsApp also announced the roll out of another new security feature for WhatsApp Web and Desktop – face and fingerprint unlock when linking devices. “This adds an additional layer of protection when you want to link your WhatsApp account to your computer,” the company said.

नोएडामध्ये भारतातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात

नोएडामध्ये भारतातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात

नोएडा: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोबोचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. आगामी काळ हा रोबोटिक्सचा काळ असल्याचं सांगण्यात येतंय. अशावेळी देशात रोबोची निर्मिती करणे हे क्रांतीचे लक्षण असल्याचं सांगण्यात येतंय. भारतातही नोएडा या शहरात देशातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी या रोबोट फॅक्टरीचे उद्धाटन केलं आहे.

या कंपनीत तयार करण्यात येणारे रोबोट हे साहित्यावरील कोडचे स्कॅन करु शकते. त्या स्कॅनवरुन साहित्य कोणत्या पत्त्यावर पाठवायचं आहे ती माहिती देते. या रोबोटमध्ये अनेक कामं एकाच वेळी करण्याची क्षमता आहे. हा रोबोट 25 किलो ते 2 टनापर्यंतचे वजन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकतात. यासाठी या रोबोटमध्ये लिडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय.

येत्या काही काळात देशात तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वापर करावा यासाठी निती आयोग प्रयत्नशील आहे. त्यामुळे या अशा प्रकारच्या वर्ल्ड क्लॉस फॅक्टरीच्या निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे नोएडात देशातील सर्वात मोठी रोबोट तयार करणारी एडवर्ब नावाची कंपनी उभा राहत आहे.

नीती आयोगाचे अमिताभ कांत म्हणाले की, देशात जलद तंत्रज्ञानाच्या विकासाची आवश्यकता आहे. यामध्ये रोबोटिक्स आणि जीनोम सिक्वेन्सिंगची गरज आहे. त्यामुळे अशा कंपन्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतात सध्या अनेक कंपन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमांच्या अंतर्गत भारतात तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

रुग्ण

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथील 65 वर्षीय महिलेचा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथील 62 वर्षीय पुरूष व्यक्तीचा जिल्हा कोविड रुग्णालयात, तर अमरावतीच्या अंबापेठेतील 85 वर्षीय पुरुष व्यक्तीचा सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमरावतीतील मांगीलाल प्लॉटमधील 92 वर्षीय पुरूष व्यक्तीचा झेनिथ हॉस्पिटलमध्ये, तर छाया कॉलनीतील 75 वर्षीय पुरुष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला.

तळेगाव येथील 53 वर्षीय पुरूष व्यक्तीचा पीडीएमसी रुग्णालयात, अचलपूरच्या बापापुरा परिसरातील 57 वर्षीय पुरूष व्यक्तीचा एक्झॉन रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 540 वर पोहोचली आहे.

पोलार्ड बनला सिक्सर किंग, सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले

अँटिग्वा – विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. त्याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. पोलार्डच्या या कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला ४१ चेंडू आणि चार विकेट्स राखत पराभूत केले.

या लढतीमध्ये श्रीलंकेने दिलेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे चार फलंदाज झटपट माघाती परतले होते. अशा परिस्थितीत कायरन पोलार्डने अखिला धनंजयने (Akila Dananjaya) टाकलेल्या सहाव्या षटकात विस्फोटक फलंदाजी करत सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ विजयासमिप पोहोचला.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ दोनवेळाच सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकण्याची किमया फलंदाजांना करता आली आहे. त्यात २००७ च्या क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्जने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याचवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार ठोकले होते. आता तब्बल १४ वर्षांनंतर पोलार्डने या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

या लढतीत १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे चार फलंदाज झटपट बाद झाले होते. लँडल सिमन्स (२६), एव्हिन लुईस (२८), ख्रिस गेल (०) आणि निकोलस पूरन (०) हे माघारी परतले असताना पोलार्डने मैदानात येताच एकदम टॉप गिअर टाकला आणि अखिला धनंजयच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. ११ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या पोलार्डला समानावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

चोरीसाठी फोडली पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन ,परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल !

चोरीसाठी फोडली पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन ,परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल !

Satara: पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागली आहे. चोरांनीही आता पेट्रोलकडे मोर्चा वळवला असून साताऱ्यात पेट्रोल चोरीसाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. धक्कादायक म्हणजे, पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरातील विहिरीत पेट्रोलच पेट्रोल झाले आहे.

पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडल्याची घटना उजेडात आली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी भगदाड पाडले. लाखो रुपयांचे पेट्रोल चोरट्यांनी चोरून नेले.

पण, पेट्रोल चोरी केल्यानंतर फोडलेली पेट्रोलची पाईपलाईन तशीच ठेवून चोर पसारा झाले. त्यामुळे हजारो लिटर पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला. पेट्रोल जमिनीत मुरल्याने पाईपलाईन असलेल्या परिसरातील दोन विहिरी पेट्रोलने भरल्या आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाहीतर शेतातील उभ्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.

विहिरीत पेट्रोल आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील लोकांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली आहे. पण, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अग्निविरोधक यंत्र विहिरीजवळ ठेवण्यात आले असून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी हजर आहे.

Viral Video : 12 व्या मजल्यावरून कोसळली 2 वर्षांची चिमुकली; सुपरहिरोसारखं डिलीव्हरी बॉयनं केलं कॅच

हनोई : स्पायडरमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन असे टीव्हीवरील सुपरहिरो (superhero) तुम्ही पाहिलेच असतील. पण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे तो रिअल लाइफमधील सुपरहिरोची. ज्याने अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. 12 व्या मजल्यावरून कोसळलेल्या या चिमुकलीला एका डिलीव्हरी बॉयनं एखाद्या सुपरहिरोसारखंच धावत येऊन वाचवलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ही घटना आहे व्हिएतनाममधील (vietnam). जिथं दोन वर्षांची चिमुकली 12 व्या मजल्यावरून कोसळली आहे. सुदैवानं इमारतीजवळ खाली एक डिलीव्हरी बॉय होता, त्याच्या लक्षात हे येताच त्याने धावत येत चिमुकलीला कॅच केलं आहे.

व्हिडीओत पाहू शकता इमारतीच्या बाराव्या मजल्यावर गॅलरीला ही चिमुकलीला लटकताना दिसते आहे. सुरुवातीचा काही वेळ ती अशीच लटकते. ती मोठमोठ्याने रडू लागते. तिला वाचवण्यासाठी लोकांचा आरडाओरडाही सुरू होतो. त्याच बिल्डिंगच्या खाली एक डिलीव्हरी बॉयही उभा होता. त्याला हा आवाज ऐकू येताच तो आपल्या आजूबाजूला पाहतो.

बिल्डिंगवर पाहतो तर त्याला चिमुकली तिथं बाराव्या मजल्यावर लटकताना दिसते. क्षणाचाही विलंब न करता तो तिथं धावत सुटतो. मुलीला वाचवण्यासाठी धडपड करतो. जिथं ती मुलगी लटकत असते बरोबर त्याच ठिकाणी तो खाली येऊन उभा राहतो. काही वेळात चिमुकलीचा हात सुटतो आणि ती वेगानं खाली कोसळलेत. सुदैवानं तोपर्यंत डिलीव्हरी बॉय तिथं पोहोचलेला असतो तो तिला अलगद पकडतो.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चिमुकलीला वाचवण्यासाठी डिलीव्हरी बॉय अगदी देवदूतासारखा धावून आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

“पत्नी पतीची जंगम मालमत्ता नाही, तिच्यासोबत राहण्यासाठी पती बळजबरी करू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

10% Quota For Poor (EWS) Cleared By Supreme Court
10% Quota For Poor (EWS) Cleared By Supreme Court

पत्नी ही काही पतीची जंगम मालमत्ता नाही. तिची इच्छा नसेल तर, आपल्या सोबत राहण्याची बळजबरी करू शकत नाही किंवा तिच्यावर कोणताही दबाव टाकू शकत नाही, असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केलेली होती, त्यात असं म्हटलं होतं की, माझ्या पत्नीने पुन्हा माझ्यासोबत राहावे आणि दोघांनी एकत्र संसार करावा, अशी मागणी केलेली होती. त्यावेळी वरील महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

न्यायमूर्ती संजय किशन कौल, हेमंत गुप्ता या दोन सदस्यीय खंडपीठाने याचिके दरम्यान न्यायालयात याचिकाकर्त्याला सुनावलं. “तुम्हाला काय वाटतं? पत्नी ही काय एखादी वस्तू आहे का? आम्ही तिला अशाप्रकाराचा आदेश देऊ. पत्नी ही काही जगंम मालमत्ता आहे का? तुमच्या पत्नीला तुमच्या बरोबर जाण्याचा आदेश कसा काय देऊ शकतो”, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकर्त्याला विचारला.

गोरखपुरमधील कौटुंबिक न्यायालयाने हा आदेश दुसऱ्यांदा काम ठेवला म्हणून पतीने अलाहाबाद उच्च न्यायालयानेदेखील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला म्हणून याचिकाकर्त्याने थेट सर्वोच्च न्यायालयाने गाठले. पत्नीने आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, पोटगीची रक्कम द्यावी लागू नये म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पतीने याचिकेमध्ये मांडलेले मुद्दे फेटाळून लावले.

पत्नीने पती परत जावं आणि त्याच्यबरोबर संसार करावा, अशी बाजू पतीच्या वकिलाने मांडली. यावर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, “तुम्ही इतके बेजाबदार कसे असू शकता? ते महिलेसोबत एखादी जंगम मालमत्ता असल्याप्रमाणे वागत आहे. ती काही वस्तू नाही, अशा शब्दात याचिकाकर्त्याच्या वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं.

कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीमालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल

जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार
जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार

नागपूर : हिंगणा मार्गावरील निलडोह येथील रामसन्स कॉस्टिंग प्रा. लि. कंपनीतील दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कंपनीमालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेश सारडा यांच्या मालकीची ही कंपनी आहे.

कंपनीत कामगार पुरविण्याचे कंत्राट प्रेमसिंग नेमसिंग राठोड यास देण्यात आले आहे. प्रेमसिंगने देवनाला (ता. पांढुर्णा) येथील सुभाष किसनलाल ताडाम (32) आणि इतर कामगारांना कामाला लावले होते. 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 च्या सुमारास मृतक सुभाष ताडाम, हरेंद्रसिंग बिरसासिंग (52) राजीवनगर, अजय वर्मा आणि दिनेश कुंभरे हे कंपनीतील एक क्रमांकाच्या भट्टीत काम करीत होते. चारही कामगार क्रेनला लोहचुंबक बांधून त्यास जुना लोहा चिपकवून तो लोहा वितळविण्यासाठी लोखंडाच्या भट्टीत टाकत होते. अचानक लोहाचुंबकला चिकटलेले लोखंड लोखंडी भट्टीतील गरम द्रावणात पडून त्या द्रावणाचे पाणी चारही कामगारांच्या अंगावर उडून ते गंभीररित्या भाजल्या गेले.

हरेंद्रसिंगचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर सुभाष, अजय आणि दिनेश हे गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान सुभाषचा देखील मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपासात कंपनीमालक राजेश सारडा, व्यवस्थापक एस. माणिक नंदन सौंदर्य राजन आणि ठेकेदार प्रेमसिंग राठोड यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना न केल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले. त्यावरून कंपनीमालकासह तिघांवर 304(अ), 337, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वडिलानेच केली आपल्या 2 वर्षीय चिमुकलीची गळा चिरून हत्या

Nagpur

बुटीबोरी : पती-पती पत्नीच्या आपसी वादातून जन्मदात्या पित्यानेच दोन वर्षांच्या चिमुकलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केली. यासोबतच त्याने स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुटीबोरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशपूर येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. राधिका किशोर सयाम (२) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. किशोर सयाम (४०) असे आरोपी नराधम पित्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, किशोर हा पत्नी पूजा (३०)आणि दोन वर्षांची मुलगी राधिकासह गणेशपूर येथे दास यांच्याकडे किरायाने राहत होते. ते मूळचे उमरवाही, ता. सिंदेवाही, जि.चंद्रपूर येथील राहणारे आहेत. काही दिवसापासून किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दारू पिऊन मारहाण करायचा. नेहमी सोडचिठ्ठीची मागणी करायचा. सोमवारी तो सकाळपासून दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. याची तक्रार देण्यासाठी पूजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली तेव्हा राधिका आणि आरोपी किशोर घरीच होते.

पत्नी जेव्हा पोलिसांना घेऊन घरी गेली तेव्हा मुलगी राधिका ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. किशोरदेखील जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी तत्काळ मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आरोपी किशोरला नागपूर येथील रुग्णालयात रवाना करून घटनेची नोंद करण्यात आली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

सिकलसेल असोसिएशन नागपूर: सिकल सेल जनजागृती सप्ताह सुरु

Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan
Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan

नागपूर: अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख जाणार्‍या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी सिकलसेल असोसिएशन नागपूरच्यावतीने 28 फेब्रुवारी ते 6 मार्चंपर्यंत जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे.

सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढर्‍या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक-ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावे. सिकलसेल वाहक-पीडित व्यक्तीने एकमेकांशी विवाह करू नये, असा हितोपदेश सिकलसेल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ. डॉ. मिलिंद माने यांनी दिला.

सिकलसेल जनजागृती सप्ताहानिमित्त आजपासून पाच दिवसाचे आभासी वेबिनार आयोजित करण्यात आले. या वेबिनारचे उद्घाटन डॉ. मोहंती यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिथी म्हणून पद्मश्री एस. एल. काटे उपस्थित होते. 1 मार्च रोजी होणार्‍या चर्चासत्रात गुजरातचे डॉ. जे. पटेल, डॉ. डी. जैन, छत्तीसगडचे डॉ. नरलावार सहभागी होणार आहेत. 3 मार्चला डॉ. एन. धकाते, डॉ. ए. पुगलिया, डॉ. अनुराधा श्रीखंडे मार्गदर्शन करतील.5 मार्चला डॉ. ए. खांडेकर, डॉ. एन. निंबाळकर हे मार्गदर्शन करतील. 6 मार्चला डॉ. एम. बी. अग्रवाल यांचे मार्गदर्शन होईल. 7 मार्चला आरोग्य शिबिर होईल.

विशेष म्हणजे नागपूरच महापौर दयाशंकर तिवारी हे 1 मार्च रोजी दुपारी 4 वाजता अधिवेशनात उपस्थिती दर्शविणार आहेत. त्यांनी डे केअरचा विकास करण्यास उत्सुकता दर्शविली असल्याचे आयोजन सचिव डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी सांगितले आहे.

नितीन गडकरी यांचे 6 मार्चला उद्बोधन
या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 6 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता सहभागी होणार आहेत. सिकलसेल रूग्णांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते उद्बोधन करणार आहेत.

विविध विषयावर चर्चा
सिकलसेल रुग्णांचे हळूहळू वय वाढत गेल्यानंतर त्यांचा परिणाम शरीरातील अवयवाला होत असतो. विशेषतः मूत्रपिंड, फुफ्फुसे, मेंदू, डोळे, मोठे सांध्यावर होत असतो. भविष्यात अवयवाचे नुकसान कसे टाळावे, यावर वेबीनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

Nagpur news : Wedding venue turns into Covid-19 testing centre

नागपूर: हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लान्ट ठरणार वरदान

NAGPUR: A routine wedding on Saturday at Sawargaon in Narkhed taluka of Nagpur district turned special as officials of Primary Health Centre (PHC) descended on the venue Krishita Sabhagruha and conducted Rapid Antigen Test on everyone present including bride and groom. The priest, the cook and the drivers too were tested.

The action won praise from district collector Ravindra Thakare who said it was a good ‘local innovation’ that can be held as a role model and replicated elsewhere to check spread of Covid.

Dr. Vidyanand Gaikwad, taluka health official of the Narkhed, had the idea of conducting the tests at wedding venues. He said marriage events had become super spreaders in the ongoing second wave of corona in the district.

“We conducted 26 antigen tests at the venue and fortunately everyone was negative. The idea was to immediately isolate anyone found positive and take further precautions,” Gaikwad said.

“The visit to the wedding venue was planned with a dual purpose. First to check whether the Covid norms like wearing of masks, maintaining social distancing and using sanitizers were being followed. Also, there should not be more than 50 persons at the wedding venue,” he said. “The second aim was to conduct antigen tests as there is mass mingling at weddings. The bride and groom especially are greeted by all. We wanted to ensure this marriage did not turn into a super spreader event,” he said.

The team, comprising Dr. Devendra Barai, Satish Mowade, Kumre, Jaybhaye and Dhurve first counselled the guests at the wedding venue then conducted the tests, said Dr. Gaikwad. He also followed rules strictly. “Apart from conducting tests, we also slapped a fine of Rs 6,000 on the parties as many of the guests were found without masks,” he said.

Last year, a health team under Dr Gaikwad had sanitized an entire wedding venue with sodium hypochlorite at Agra village.

Bhumi Pednekar and UNESCO Join Whisper®’s mission to KeepGirlsInSchool

Mumbai: Whisper®, India’s leading feminine care brand has come together with UNESCO in a breakthrough partnership to raise awareness and educate girls on Menstrual Hygiene Management under its flagship program #KeepGirlsInSchool. In an effort to help young girls achieve their full potential, the movement begins with shedding light on the impact of 2.3 Crore girls dropping out of school – leading to 2.3 Crore unfulfilled dreams – due to lack of period education and protection. Bhumi Pednekar, a strong believer in empowering young girls, continues to be a part of the movement, championing the cause of making menstrual hygiene a priority in India.

Studies have shown that even today, 71% of adolescent girls in India remain unaware of menstruation till they get their first period. This affects their confidence and self-esteem adversely, leading to 2.3 crore adolescent girls dropping out of school every year, at the onset of the puberty. In addition to this, the ongoing pandemic has led to the closure of schools and lack of structured learning process, making these girls even more vulnerable to dropping out. According to the UNESCO, the global pandemic has impacted 74 crore* schoolgirls, and could severely affect their return to school. Whisper®️ and UNESCO believe that when supported with education, these young girls are empowered to reach their full potential, achieve their dreams and make a positive difference in the world as strong women.

Last year, Whisper®️ launched the #KeepGirlsInSchool movement, mobilizing support across touchpoints which impacted over 40 Lakh school girls and drove awareness among 2.5 Crore people in India.

To bring to light the struggles of young girls as they reach puberty, Whisper®️ and UNESCO released a heartwarming film that illustrates the journey of the playful innocence of a schoolgirl with boundless dreams coming to a grinding halt due to the lack of period education and protection. The film underscores the importance of empowering young girls to achieve their full potential and not let periods get in the way of 2.3 Crore dreams. The campaign seeks to drive a positive change through the collective efforts of multi-stakeholder initiatives and influential voices to ensure that every girl can complete her school education and fulfill her dreams. It urges people to be the agents of change and join the movement by making a mindful choice as every purchase* of Whisper®️ pads helps #KeepGirlsInSchool.

Continuing to share her support for the cause, Bhumi Pednekar said, “For the past one year I have been working closely with Whisper to drive awareness on the importance of menstrual hygiene education and protection. This gave me an understanding of the on-ground reality of crores of girls who drop out of school and unfortunately give up on their dreams of becoming a pilot, doctor, teacher, designer, etc. Every girl in India should be able to complete her education like I did and not have to drop out just because of periods. I strongly believe that empowering young girls with menstrual education and protection will give them wings to transform into leaders of tomorrow. It is great to see that Whisper and UNESCO are enabling this change at a ground level, which will not only accelerate the cause but also encourage wider participation. I urge everyone to come forward and be part of the #KeepGirlsInSchool movement.”

Emphasizing UNESCO’s commitment to right to Education, Eric Falt, Director and UNESCO Representative to Bhutan, India, Maldives and Sri Lanka, said, During puberty and the start of menstruation, a girl’s confidence and self-esteem can be affected in many different ways, sometimes even leading to her dropping out of school. UNESCO and Whisper are on a mission to change that. The #KeepGirlsInSchool initiative builds on our strong commitment to ensuring everyone’s fundamental right to education. Investing in girls’ education is an investment for society as a whole.”

Sharing her thoughts on the movement, Chetna Soni, Senior Director & Category Head, P&G Indian Subcontinent, Feminine Care, said, Whisper believes in empowering girls and women to unleash their confidence and ensure that nothing comes in the way of achieving their dreams. With this mission, we continue to challenge the barriers surrounding menstrual hygiene through education and multi-stakeholder engagement to advocate for change. To widen the impact, we are delighted to be joining hands with UNESCO to further our force for female good movement #KeepGirlsInSchool. We strongly believe that we all have a role to play in breaking menstrual stigma and normalizing periods so nothing can come in the way of girls fulfilling their dreams and achieving their full potential.”

Chetna further added, Since the past 30 years Whisper has worked at the grassroots level to raise awareness about menstrual hygiene. We’ve educated more than 4 Crore girls on periods and their hygienic management through our Mother Daughter menstrual hygiene awareness program. We are committed to empowering girls with puberty education and quality protection and pledge to impact another 2.5 Crore girls over the next three years.”

Whisper®️, hand-in-hand with UNESCO, stands strong as a force for female good to improve the lives of young girls and achieve 100% menstrual hygiene adoption in India. To raise awareness on the importance of period education, Whisper is also rallying a nationwide movement to include menstrual hygiene education as part of school curriculum. Every girl in school is a step towards empowering her to achieve her dreams.

Disclaimer: *1 out of 5 girls drop out of school forever due to lack of period products & education. **For every 1 pack of Whisper®️ Ultra Clean, Ultra Soft Airfresh, Bindazzz Nights sold in the month of 1st Feb- 8th Mar’2021, Whisper®️ will provide menstrual hygiene education and pads to 1 girl. For more details visit https://whisper.co.in/en-in/school-education

राज्य शिक्षण मंडळाने केले दहावी, बारावी परीक्षाचे वेळापत्रक जाहीर,जाणुन घ्या तारखा ..

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावरच परीक्षा द्यावी लागणार

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत असताना राज्य शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते.

या संभाव्य वेळापत्रकावर संघटना, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना मागवआल्या होत्या. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून मंडळाने संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी जाहीर केले.

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भौतिक तपासणी आणि तक्रार निवारणाच्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र्र शासनाच्या कृषी विभागाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही प्रथम क्रमांकाचा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने केंद्रीय कृषी व कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील पुसा कॉम्प्लेक्स परिसरातील ए. पी. शिंदे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारी राज्ये व निवडक जिल्ह्यांना केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्रीय कृषी व कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्यासह उत्तरप्रदेश, हरयाणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री यावेळी उपस्थित होते तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरजकुमार यावेळी उपस्थित होते.

या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 5 टक्के लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्रात 4 लाख, 68 हजार 784, शेतकर्‍यांची जिल्हा, तालुका व गावनिहाय यादी प्राप्त झाली होती, त्यातील 99.54 टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य केले. राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास 38,991 तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या, त्यापैकी 23 हजार 632 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. या दोन्ही उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून महाराष्ट्राला या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांचाही सन्मान                                                                                  या योजनेंतर्गत तक्रार निवारणात उत्कृष्ट कार्य करत देशातील उत्कृष्ट जिल्हा ठरलेल्या पुणे जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुरस्कार स्वीकारला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त 2,278 तक्रारींपैकी 2062 तक्रारीचा निपटारा करून देशात प्रथम क्रमांक पटकाविला या योजनेंतर्गत लाभार्थी भौतिक तपासणीच्या कामात देशात सर्वोत्कृष्ट जिल्हयाचा मान पटकाविणार्‍या अहमदनगर जिल्ह्याला यावेळी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणीअंतर्गत 28,802 लाभार्थ्यांपैकी 100 टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय कार्य केले.

Not Making Tea No Provocation For Husband To Assault Wife: High Court

Not Making Tea No Provocation For Husband To Assault Wife: High Court

Mumbai: Upholding a 35-year-old man’s conviction for assaulting his wife, the Bombay High Court has said the wife’s refusal to make tea for husband could not be accepted as provocation for him to assault her, and observed that wife is “not a chattel or an object”.

In an order passed earlier this month, Justice Revati Mohite Dere said “marriage, ideally, is a partnership based on equality”.

But, notions of patriarchy and the idea that the woman is a man’s property still prevail in society, leading a man to think that his wife is his “chattel”, the court observed.

The high court also said the testimony of the couple’s 6-year-old daughter inspires confidence and cannot be disbelieved.

The court upheld the conviction and 10 years’ imprisonment awarded to Santosh Atkar, 35, a resident of Pandharpur in Solapur district, by a local court in 2016.

He was found guilty on the charge of culpable homicide not amounting to murder.

As per the order, Atkar and his wife had been having disputes since some time. On the day of the incident in December 2013, his wife insisted on going out without making a cup of tea for him. The man then struck her with a hammer, injuring her grievously.

As per the case details and testimony of the couple’s daughter, Atkar then cleaned the spot of the crime, gave his wife a bath and took her to hospital.

She succumbed to her injuries after being in the hospital for about a week.

The defence argued that Atkar had been provoked into committing the crime because his wife refused to make tea.

The high court, however, rejected the argument and held that there existed adequate evidence, including testimony of the man’s daughter, to prove the charges against him.

“The deceased, by refusing to make tea for the appellant (Atkar), by no stretch of imagination, can be said to have offered grave and sudden provocation for the appellant to assault her, much less, such a brutal assault,” it said.

“It would not be out of place to observe that a wife is not a chattel or an object,” the high court said.

Such cases reflect the imbalance of gender and skewed patriarchy, the socio-cultural milieu one has grown up in, which often seeps into a marital relationship, it said.

The court said an imbalance of gender roles exists in society, where the wife is expected to do all the household chores.

“Emotional labour in a marriage is also expected to be done by the wife. Coupled with these imbalances in the equation, is the imbalance of expectation and subjugation,” Justice Mohite Dere said.

Social conditions of women also make them handover themselves to their spouses, she said.

“Thus, men, in such cases, consider themselves as primary partners and their wives, chattel,” the judge said.

She said it is unfortunate that such “medieval notion” of wife being the husband’s property still exists, and the wife is expected to do what her husband wished her to do.

“Thus, the submission of the learned counsel for the appellant that the deceased by refusing to make tea for the appellant offered grave and sudden provocation, is ludicrous, clearly untenable and unsustainable and as such deserves to be rejected,” the high court said while dismissing the man’s appeal against his conviction and sentence.

The defence also raised questions on the testimony of the couple’s daughter, saying it was recorded after a delay of some days and it could not be believed.

But, the high court rejected the argument and said, “Her testimony inspires confidence and cannot be disbelieved. There is nothing in the cross-examination of this witness to disbelieve her presence in the house at the relevant time.”

She (the daughter) is a natural witness, who woke up on hearing the quarrel between her parents and witnessed the assault on her mother by her father, and saw her father clean the spot soon thereafter, the court added.

अखेर आपली बस महामेट्रोकडे जाणार

NMC Raises Star Bus Costs In The City | Our Nagpur
NMC Raises Star Bus Costs In The City | Our Nagpur
नागपूर : राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा बंद करून महानगरपालिकेने आपली बस सेवा सुरू केली. मात्र, तोट्यात असलेली ही बससेवा चालविणे मनपाला डोईजड जात असून, महामेट्रोकडून कुठलाही प्रस्ताव नसताना मनपाने ही बससेवा महामेट्रोकडे देण्याबाबतचा ठराव आज झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांनी विरोध केला. नाशिक, पुण्यासह इतर शहरात अशी बससेवा महानगरपालिकेच आहे. पुण्यातही मेट्रो सुरू असून तिथे ही बससेवा महामेट्रोकडे सोपविण्यात आलेली नाही, याकडे त्यांनी बैठकीत लक्ष वेधले.
महानगरपालिकेतर्फे आपली बस शहरात सुरू आहे. यासाठी मनपात परिवहन समिती कार्यरत आहे. या समितीतर्फे बसचे संचलन केले जाते. ही बससेवा चालविण्यासाठी मनपाने तीन ऑपरेटरसोबत करार केला. या समितीचे अनेक सभापती होऊन गेले. या सभापतींनी आपल्या बसचे उत्पन्न वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, अपयशाशिवाय काहीच पदरी पडले नाही. आपली बसला दरमहा सुमारे 12 कोटीचा तर वर्षाला साधारणत: 100 कोटीचा तोटा सहन करावा लागतो. कोरोनामुळे मनपाच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली असून, या बससेवेचा खर्च पेलणे मनपाला अवघड होत आहे. त्यामुळे परिवहन समितीने 478 बसेस महामेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव परिवहन समितीने आज झालेल्या समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्या प्रस्ताव समितीने मंजुरी प्रदान केल्याचे समिती सभापती बाल्या बोरकर यांनी सांगितले.
वर्षाला 99.54 कोटींचा तोटा
महानगरपालिकेकडे 438 बसेस उपलब्ध आहे. केंद्र शासनाने 40 इलेक्ट्रीक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी 20 कोटींचा खर्च येणार आहे. 360 लाल बसेस मनपा कोविड संसर्गापूर्वी संचालित करीत होती. शहरात मुख्य मार्गावर मेट्रो रेल्वेकडून परिवहन सेवा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावर मनपाचीही बससेवा सुरू आहे. त्यामुळे बससेवेत तोटा होऊ नये म्हणून समितीने मनपाची बससेवा महामेट्रोकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार व केंद्र सरकारची मंजुरी मिळाली तरच बससेवा हस्तांतरित करणे शक्य होईल, बाल्या बोरकर यांनी सांगितले.
 
फिडर बससेवेसाठी 18 बस
महामेट्रोने फिडर बससेेवेसाठी 18 बसेसची मागणी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार मनपाच्या परिवहन विभागातर्फे हा प्रस्ताव या बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावाला बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली. 3500 रुपये प्रति बस याप्रमाणे मोबदला देण्याला महामेट्राची तयारी आहे. दुसरीकडे मनपा बस ऑपरेटरला प्रति दिन 9 हजार रुपये देत आहे. वास्तविक यापूर्वी 4500 रुपये प्रति दिनच्या आधारावर एक इलेक्ट्रिक बस महामेट्रोला देण्यात आली आहे. या प्रस्तावालाही परिवहन समितीने मंजुरी दिली आहे.
12 पैकी 6 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात
मनपा परिवहन समितीत एकूण 12 सदस्य आहे. त्यापैकी सभापती बाल्या बोरकर यांच्यासह भाजपाचे नगरसेवक अर्चना पाठक, मनीषा धावडे, वैशाली रोहणकर, काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी, नितीन साठवणे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यांच्या जागी 6 सदस्यांची निवड आगामी मनपाच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

3rd hike of LPG cylinder prices, results in total increase of Rs.100 in Feb

3rd hike of LPG cylinder prices, results in total increase of Rs.100 in Feb

THE oil marketing companies (OMCs) have hiked the liquefied petroleum gas (LPG) price by Rs 25 per cylinder of 14.2 kilogram on Thursday. In the city, LPG cylinder will now cost Rs 846. This has been the third hike of LPG prices in the month of February. On February 4, OMCs increased the cooking gas price by Rs 25 per cylinder. On February 15, there was an augment of Rs 50 per cylinder.

The third hike of Rs 25 has resulted in total increase of Rs 100 this month so far, sources said. The Government is currently providing subsidy on the sale of domestic LPG cylinders to the consumers. The subsidy amount is directly credited to the individual’s bank account after the purchase of the cylinder. The subsidy of Rs 40.10 will be deposited in the bank account of consumers which have not exhausted their quota of 12 cylinders in the year.

Similarly, the LPG commercial cylinder of 19 kg has been lowered by Rs 4.50. It now costs Rs 1,636.50 per cylinder in the city. On February 4, the commercial LPG cylinder price was raised by Rs 6 to Rs 1,680.50 per cylinder. On February 15 there was a reduction of Rs 8.50 to Rs 1,641 per cylinder, sources in the industry said. OMCs revise prices of LPG cylinders, which is primarily dependent on the international benchmark rate of LPG, and the US dollar and rupee exchange rate, sources added.

A Housewife wins Rs. 1 crore from a Lottery ticket that cost her Rs.100

A Housewife wins ₹ 1 crore from a Lottery ticket that cost her ₹100

A housewife from Amritsar has won the first prize in a lottery worth ₹ 1 crore from a ticket that cost her ₹ 100.

As per a statement from the state government, the lucky winner, Renu Chauhan, on Thursday submitted the ticket and required documents to the State Lotteries Department for encashment of her prize.

Expressing elation for the godsend amount, Ms. Chauhan said that the blessing has come as a huge relief to her middle-class family.

“My husband runs a cloth shop in Amritsar and this bumper prize money will be a great help so that our family can lead a smooth life,” she said.

The results of the Punjab State Dear 100 + monthly lottery were announced in a draw on February 11, an official spokesperson from the Punjab State Lotteries Department informed.

“Renu, the winner of Ticket D-12228, has submitted the documents and the prize money will be credited to the winner’s account soon,” the official said.

NMC imposed a fine of Rs. 2.32 lakhs on marriage halls for not following Covid-19 SOP’s

NMC imposed a fine of Rs. 2.32 lakhs on marriage halls for not following Covid-19 SOP's Site title Title Primary category Separator

Nagpur : On the backdrop of Corona, Nagpur Municipal Corporation (NMC) has intensified action against those violating the rules. On February February 24, NMC imposed a fine of around Rs. 2,32,000 on various marriage halls in the city for not following the Covid-19 SOP’s despite several reminders and actions from time to time.

It is noteworthy that a fine of Rs 50,000 has been imposed on a marriage hall for the third time in the Ashinagar zone.

In the action taken on February 24, in all zone, the NDS took strict action and imposed heavy fines on the violators so that they do not ignore the guidelines.

In the Ashinagar zone fine of Rs 75000 was recovered. A total of 94 marriage halls in all the ten zones under NMC were inspected. Of these, 10 are from the Laxmi nagar zone, eight from Dharampeth, and 11 from Hanuman agar. The Corporation’s Nuisance Detection Squad (NDS) inspected 10 marriage halls in Dhantoli, nine in Nehru Nagar, 12 in Gandhibagh, 10 in Sataranjipura, 10 in Lakdaganj, 9 in Asinagar, and 5 in Mangalwari zone.

NMC’s NDS apart from marriage halls also inspected health clubs, hotels, and other establishments. A fine of Rs 5,000 was imposed on a hotel in Bhagwaghar in the Dharampeth zone.

A fine of Rs 25,000 was imposed on the Health Immunity Club at Sharda Chowk in the Hanuman Nagar zone for violating the rules. Punitive action was taken at 10 places in the Dhantoli zone. These include Gabru Tea Stall, Ganesh Peth, Jyoti Cosmetic, Meera Wine Shop. Trend Show Room in Empress Mall, Kachore Lawn, Manish nagar, Tulsi Hotel Vanjari Nagar. Reliance Fresh Manish nagar. Time zone in Trillium Mall. Book trunk at Trillium Mall. SME Wine Shop at Medical Chowk.

Ideal Academy Ashirwad Nagar under Nehru Nagar Zone. Chanakya Academy at Bhande Plot, Haldiram’s Abhinandan Restaurant near Nanga Putla under Gandhibagh zone. Radhakrishnan Celebration, Mangal Mandap Lawn at Kadbe Chowk, and others.

“Apart from the administration it is the equal responsibility of the citizens too,” said Radhakrishnan B, NMC Commissioner through a communiqué. He reminded the citizens to strictly follow the SOP’s to bring down the pandemic or face strict action.

Couple donates blood on Wedding day to save the life of a young girl

Couple donates blood on Wedding day to save the life of a young girl

A couple in Uttar Pradesh took time out on their wedding day for a praise-worthy act – they donated blood to save the life of a young girl. Details of the incident were shared on Twitter by Uttar Pradesh Police cop Ashish Mishra, whose ‘Police Mitra’ initiative to connect blood donors with people in need made the act possible.

Mr. Mishra lauded the couple in a post shared on Twitter. He shared a picture of the newlyweds, still dressed in their wedding finery, while donating blood. The picture shows the man donating blood while his wife stands next to him, dressed in her wedding lehenga.

“My India is great,” the cop wrote in Hindi. He explained that a young girl was in need of a blood donor, but nobody stepped up to help her “because she was someone else’s child.”

Getting to know about this, the unnamed couple helped save the girl’s life by donating blood. “On their own wedding day, the couple donated blood to save the girl’s life,” Mr. Mishra wrote on Twitter.

 

 

ही दुसरी लाट तर नाही ना? नागपूर जिल्ह्यात ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ७७.६० टक्यांवर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढली आहे. बुधवारी एकाच दिवशी ११८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे.  आढळलेल्या रुग्णांची संख्या पाहता ही दुसरी लाट तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. प्रशासनातर्फे अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत तरीही लोकांचा निष्काळजीपणा कायम आहे.

२९ सप्टेंबरला नागपुरात १२१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तर ३४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यादरम्यान १३,४४३ इतके सक्रिय रुग्ण होते. १ ऑक्टोबरला एका दिवशी १०३१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते तर ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत विचार केला तर मृत्यूंची संख्या कमी आहे. परंतु नागरिकांनी कोविड नियमांचे सक्तीने पालन न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्यास जास्त वेळ लागणार नाही.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ९५५, ग्रामीणमधील २२४ आणि २ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ आणि २ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत एकूण १,४५,७१५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४,३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील १,१६,३७५ आणि ग्रामीणमधील २८,४०८ जण आहेत तर जिल्ह्याबाहेरचे ९३२ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील २,७८३, ग्रामीणमधील ७६८ आणि जिल्ह्याबाहेरचे ७५० आहेत.

रिकव्हरी रेट ९२.१२ वर

नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण घसरले आहे. एक वेळ रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला होता. तो आता खाली घसरून ९२.१२ टक्क्यांवर आला आहे. बुधवारी ४५५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण १,३४,२३० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या झाली ७,१८४

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या ७,१८४ इतकी झाली. यात शहरातील ५,८३२ व ग्रामीणमधील १,३५२ आहे.

१०,५८४ नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात बुधवारी एकूण १०,५८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा अधिक नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत ११ लाख ९७ हजार ७८९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. बुधवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील ६,४७४ आणि ग्रामीणमधील ४,११० आहेत.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्यासाठी प्रशासनातर्फे आरटीपीसीआरसोबतच अँटीजेन टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. आज ३१६२ अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यात ५६ पॉझिटिव्ह आढळले तर खासगी प्रयोगशाळेत २,७०४ नमुने तपासण्यात आले. त्यात सर्वाधिक ६०८ पॉझिटिव्ह आलेत. मेयोमध्ये ११९८ पैकी १४६, मेडिकलमध्ये १०८८ पैकी १३९ पॉझिटिव्ह आलेत. एम्समध्ये ६८३ नमुन्यांपैकी ७४ पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेत ६१ व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ९७ जण पॉझिटिव्ह आले.

Nagpur Weather

Nagpur
haze
32 ° C
32 °
32 °
25 %
0.5kmh
0 %
Fri
32 °
Sat
39 °
Sun
41 °
Mon
42 °
Tue
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...