अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर सत्र २०१८-१९ साठी निवडलेली नवी कार्यकारिणी डॉ. हरीश वरभे, लाईफ लाईन रक्तपेढीचे संचालक अध्यक्ष, डॉ. अजय अंबाडे सचिव, व चमू यांचा पदग्रहण सोहळा रविवारी १५ जुलै २०१८ रोजी हॉटेल सेन्टर पॉईंट रामदासपेठ येथे थाटात पार पडला. सल्लागार नेत्ररोग चिकित्सक डॉ. अजय अंबाडे यांनी सचिव पदाची सूत्र स्वीकारले.
अकादमी हि ५२ वर्ष जुनी प्रतिष्ठित वैद्यकीय चिकित्सकांची संगठना असून २००० हुन अधिक विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ यांची सदस्यता असलेली देशातील एकमेवा प्रतिष्ठान आहे. शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण कार्यक्रम व समाजसेवा प्रकल्प संस्थेमार्फत आपल्या मध्य भारतात राबवण्यात येत असतात.
पदग्रहण करणारे अन्य सदस्य या प्रमाणे होते. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद गांधी, माजी मानद सचिव डॉ. राजेश अटल, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र सरनाईक, सहाचिव डॉ. प्रशांत राहते व डॉ. संजय चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. संजय जैन.
कार्यकारी संचालक मंडळावर डॉ. अनुराधा रिधोर्कर, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. दिनेश सिंग, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. मनीष बाहेती, डॉ. मनोज पाहूकर, डॉ मेघना अग्रवाल, डॉ. नयनेश पटेल, डॉ. पंकज हरकुत, डॉ. सचिन देवकर, डॉ. सागर येळणे, डॉ. सुशील मानधनिया, डॉ. स्वप्नील देशपांडे, डॉ. वैशाली खंडाईत.
यंदाचे अकॅडेमी चे घोषवाक्य “सर्वोत्तम कडे वाटचाल” असे ठरविण्यात आले.
पदरोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई चे हॉस्पिटलचे रक्तविकार विभाग प्रमुख प्रख्यात रक्तदोष विशेषज्ञ व मुंबई हिमॅटॉलॉजि ग्रुप चे अध्यक्ष डॉ. एम बी अग्रवाल उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून इंडियन सोसायटी ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन चे अध्यक्ष डॉ. आर एन मकरू उपस्थित होते.
पद्ग्रहणापूर्वी विशेष सत्रात डॉ. निषाद धाकते व डॉ. अवतार किशन गंजू हे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आलेल्या रुग्णांवर चिकित्सा व प्रतिसाद यावर आपले मत मांडले. डॉ. रिया बल्लीकर व डॉ. श्रीराम काणे हे पीठासीन अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
पदरोहण कार्यक्रमोपरांत निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्र भरवण्यात आले. यात डॉ. हरीश वरभे यांनी अध्यक्षीय व्याख्यानात “सुरक्षित रक्तदानाकडे वाटचाल” वर मत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. माकरू व डॉ. शरद देशमुख हे अध्यक्षता केली. यंदा संस्थेच्या ५० वर्षाच्या वेळी झालेल्या सुवर्णजयंती प्रित्यर्थ प्रथमच एक व्याख्यान मला सुरु करण्यात येत आहे.
मुंबई : राज्य सरकार की ओर से किसानों को एक लीटर दूध पर 27 रुपये देने की घोषणा पूरी नहीं होने के विरोध में महाराष्ट्र में दूध उत्पादक किसान आज से [16 जुलाई] से आंदोलन करने वाले हैं|
इस आंदोलन का आह्वान शेतकरी संघटना के सांसद राजू शेट्टी ने की है और ऑल इंडिया किसान सभा और दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिति ने इसको समर्थन दिया है| किसान नेता अजित नवले ने मीडिया से बात करते हुए कहा की इस आंदोलन में हज़ारों किसान शामिल हैं जो 15 जुलाई से ही दूध उत्पादकों को बिक्री के लिए दूध नहीं देंगे|
करीब छह महीनों से सही दाम देने की मांग
किसान नेता अजित नवले ने बताया कि दूध उत्पादक किसान पिछले छह महीनों से राज्य सरकार से दूध के सही दाम देने की मांग कर रहे हैं और मार्च महीने में निकाले गए किसान लॉन्ग मार्च में भी किसानों ने यह मुद्दा उठाया था| इसके अलावा राज्य स्तर पर किसान पहले भी आंदोलन कर चुके हैं और साथ ही उन्होंने जिलाधिकारियों के दफ्तर में मुफ्त में दूध भी बांटा है|
किसानों को हो रहा है नुकसान
आंदोलन कर रहे संगठनों का आरोप है कि राज्य सरकार ने गाय के दूध पर 27 रुपये प्रति लीटर की कीमत देने का ऐलान किया है, लेकिन किसानों को केवल 17 से 20 रुपये ही मिलते हैं, जबकि बाज़ार में यही दूध करीब 40 से 45 रुपये की कीमत पर बेचा जाता है| किसानों का कहना है कि जब शहर में पानी भी 20 रुपये लीटर में बिकता है, तो किसानों को 1 लीटर दूध के लिये 17 रुपये मिलना उनके साथ नाइंसाफी है| एक लीटर दूध पर किसानों को करीब 10 रुपये का नुकसान हो रहा है|
हिंसक नहीं होगा आंदोलन
15 जुलाई को महाराष्ट्र के सांगली में स्वाभिमान शेतकरी संघटना के कार्यकर्ताओं ने दूध की एक टैंकर की तोड़फोड़ की और दूध को सड़क पर बहा दिया| हालांकि किसान नेताओं ने यह आश्वासन दिया है कि 16 जुलाई से होने वाली आंदोलन शांतिपूर्ण तरीके से की जाएगी और पहले केवल दूध को बिक्री के लिए नहीं दिया जाएगा और ज़रूरत पड़ने पर किसान सड़कों पर भी उतरेंगे|
नवी दिल्ली – अमेरिकेचा दबाव झुगारत भारताने रशियासोबत करण्यात येणारा एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेचा व्यवहार होणारच, असे स्पष्टीकरण दिले आहे. भारत रशियासोबत एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत असून अमेरिकेने यावर निर्बंध घालण्याची धमकी दिली आहे.
भारत स्वत:च्या सीमांच्या रक्षणासाठी आणि लष्कराच्या बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर हवाई सुरक्षा यंत्रणेबद्दल दीर्घकाळापासून रशियासोबत चर्चा सुरू आहे. परंतु अमेरिकेने रशियासोबत सैन्यसंबंध ठेवणा-या देशांवर निर्बंध लादण्यासाठी सीएएटीएसए नावाचा कायदा संमत केलेला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधांच्या धमकीनंतरही भारताने रशियासोबत करार होणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
या क्षेपणास्त्र यंत्रणेबद्दल रशियासोबत दीर्घकाळापासून वाटाघाटी सुरू आहेत आणि व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारताने आपल्या या निर्णयाबद्दल अमेरिकेला कळविल्याचे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संसदेचे एक शिष्टमंडळ भारत दौ-यावर आले होते. अमेरिकेचा सीएएटीएसए भारतावर लागू होणार का, असा प्रश्न सीतारामन यांना विचारण्यात आला असता त्यांनी हा कायदा अमेरिकेचा असून संयुक्त राष्ट्राचा नसल्याचे उत्तर दिले.
भारत रशियाकडून जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा एस-४००ची खरेदी करणार आहे. या यंत्रणेची मारक क्षमता ४०० किलोमीटर असून याद्वारे शत्रूचे क्षेपणास्त्र किंवा विमान अचूक नष्ट करता येऊ शकते. अमेरिकेने अलीकडेच भारतासोबत होणारी टू प्लस टू चर्चा लांबणीवर टाकली होती.
Diljit Dosanjh’s wax figure is being readied for Madame Tussauds Delhi, the Soorma actor announced on social media. “Finally, yeh din bhi aa gaya,” read the caption of Diljit Dosanjh’s post.
Diljit will add stardust to Madame Tussauds Delhi (located in Connaught Place), which already has wax figures of prominent personalities like Amitabh Bachchan, Shah Rukh Khan, Virat Kohli, Justin Bieber and several others. Diljit’s fans appear to be quite elated with the news and comments such as “well deserved. Love everything about your journey” and “Congratulations, looking forward to see it” have been posted. Our favourite – “Bhangra karan da pose banana.”
Diljit Dosanjh’s new film Soorma, a biopic on hockey player Sandeep Singh, releases on Friday. In the film, Diljit plays Sandeep Singh, who was paralysed after being accidentally hit by a gunshot on a train in 2006. However, he did not give up and returned to play.
Soorma has earned over 8 crore at the box office till now and mostly opened to positive reviews. Taapsee Pannu and Angad Bedi co-star with Diljit Dosanjh in Soorma, directed by Shaad Ali.
Diljit , a popular Punjabi singer and actor, debuted in Bollywood with 2016’s Udta Punjab. For the film, he won a Filmfare Award for Best Male Debut. Phillauri with Anushka Sharma and Welcome To New York, opposite Sonakshi Sinha, are some of his other Hindi films.
He has Kaneda, again with Anushka, and Arjun Patiala with Kriti Sanon in the pipeline. Kaneda also stars Arjun Kapoor.
Even as the Maharashtra Government is reeling under severe cash crunch, Union transport minister Nitin Gadkari has stepped in to revive the commercial viability of oranges produced in and around Nagpur. As the state government is suffering from lack of funds, Gadkari is planning to invest Rs 2000 cr Nagpur Orange Growers Association (NOGA), with support from central government and private investors in the ratio 49:51, respectively.
NOGA is a cooperative company that produces jams, sauces, etc. Addressing the Nagpur Rising conclave organized by Maharashtra Times on Sunday, the minister said, “NOGA produces very quality food products but it needs more money. As state government does not have funds, central government and a private party will chip in with the ratio being 49:51.”
The city MP further said that he had held talks with Big Bazaar owner Kishor Biyani and the latter had agreed to set up his company’s central godown here. “The group needs 10 acre and the project will create 10,000 jobs,” he added.
Turning to the multimodal passenger hub at Ajni, Gadkari said that the Central Jail would be shifted to Koradi, where land had been earmarked.
Gadkari further said that the central government had sanctioned Rs1,000 crore for Kanhan tunnel project. “The excess water of Kanhan river will be transported to Totladoh dam. Due to construction of Chaurai dam on Pench river upstream Totladoh is not getting filled up. The tunnel will meet Nagpur’s water need for coming fifty years,” he added.
The minister also said that an international standard garden would be set up in the catchment area of Ambazari Lake. “Nagpur Improvement Trust (NIT) is going to develop multimedia shows in Ambazari and Telangkhedi lakes. I have sanctioned Rs100 crore from Central Road Fund (CRF) for constructing the Telangkhedi tunnel, ” he added.
Fly Nagpur-Tadoba by sea plane soon
Turning to the sea plane project, he said that it would take off in three to four months. “We will connect Nagpur with Tadoba. The sea plane will land in Irai dam near Chandrapur,” he added.
Rs 600 cr for Gorewada zoo
He further said that Rs600 crore would be invested in Gorewada international zoo project to make Nagpur a tourist destination. “We are also developing a Gandhi-Ambedkar tourist circuit in Nagpur and Wardha,” added the CM.
Nagpur to be made medical hub
Commenting on his future plans, Fadnavis said that he wanted to make Nagpur a medical hub and set up a Indo-UK cooperation centre here. On city planning he said, “We have prepared the development plan of Nagpur metro region and now we will prepare a similar plan for the city.”
France defeated Croatia 4-2 in Sunday’s final match, winning the country’s second World Cup title.
The nation’s first World Cup title came in 1998, when France’s squad defeated Brazil 3-0 at home in Paris. France lost a chance at a second title during the 2006 World Cup against Italy in a shootout.
Russian president Vladimir Putin prepared to dish out the World Cup trophy
For Croatia, it’s a boulevard of broken dreams, but they can go home with their heads held high. They dominated this match for long periods, putting France under immense pressure. France enjoyed a bit of luck but were ultimately worthy winners. As Dider Deschamps gets the bumps from his players, Antoine Griezmann stands to one side weeping salty tears of joy.
— Champion Pirlo Wan (@ChampionPirlo17) July 15, 2018
France won the World Cup, with their stars Antoine Griezmann, Paul Pogba and Kylian Mbappé on the scoresheet, but Croatia will feel very hard done-by, thanks to an own goal, and VAR.
Croatia were the better side in the first half but fell behind when Griezmann dived to win a freekick, which the unfortunate Mario Mandzukic headed past his own keeper. A fine goal from Ivan Perisic got Croatia back on terms.
But then the ball hit Perisic on the hand, the referee went over to the side of the pitch to check VAR, and awarded a penalty that was, at best, dubious. Griezmann nervelessly slotted it away.
After half-time, the French pulled away thanks to a strike from Pogba, only for a terrible blunder from Hugo Lloris to let Croatia back into the match. He tried to dribble past Mandzukic and the big striker had the simplest tap-in.
However, Mbappé scored to settle the matter and give France their second World Cup.
नागपुर :- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून बुटीबोरी क्षेत्रात 5 हजार घरे बांधून हा परिसर झोपडपट्टी मुक्त करावा. रेमंड कंपनींच्या आदर्श विदयालयाची (मॉडेल स्कुलची) स्थापना बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात झाल्यास येथील कामगारांच्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळेल. याकरिता जागेच्या उपलब्धतेसाठी राज्यशासनाने प्रयत्न करावेत .ही दोन्ही शहरे आदर्श नगर परिषद म्हणून राज्यात उदयास यावीत’, अशी आशा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एन.एच.ए.आय.) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बुटीबोरी एम.आय.डी.सी. चौकातील ‘टी’- जंक्शनवर बांधल्या जाणा-या उड्डाणपूलाच्या भूमीपूजनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्ययमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तसेच केंद्रीय श्रम व रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. संतोषकुमार गंगवार, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने , राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे व हिंगणा क्षेत्राचे आमदार श्री. समीर मेघे, याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
बुटीबोरी-हिंगणा या औद्योगिक भागाचे नगर परिषदामध्ये रूपांतर झाल्यामूळे या क्षेत्रात अनेक उद्योग येत आहेत. वर्ध्यापासून नागपूर, काटोल, रामटेक या गावांना जोडणारी ब्रॉडग्रेज मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याचा करार हा रेल्वे मंत्र्याच्या उपस्थितीत नागपूरमध्ये 16 जुलै रोजी होणार असून त्या मेट्रोरेल्वेचे कोच बनविण्याचा कारखानाही बुटीबोरी क्षेत्रात स्थापन केला जाणार आहे. यामुळे येथील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होतील. या क्षेत्रात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनची महाविद्यालये उभारून आवश्यक मनुष्यबळ तयार करणे ही प्राथमिकता असली पाहिजे, बुटीबोरी-हिंगणा क्षेत्रातील कामगाराच्या आरोग्यविषयक समस्या, निवास व्यवस्था , पेयजल तसेच महामार्गा जवळच्या अतिक्रमणाच्या समस्या या सर्वांच्या निराकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. राज्य कामगार विमा महामंडळाच्या सुमारे 180 कोटी रूपयांच्या तरतुदीने बांधले जाणारे हॉस्पिटल हे या क्षेत्रासाठी वरदान असून खाजगी हॉस्पिटल सारख्या चांगल्या वैद्यकीय सुविधा येत्या काळात कामगारांना मिळतील. बुटीबोरी उड्डणपूलाचे काम न्यायालयीन स्थगितीमूळे रखडले असतांना स्थानिक आमदार श्री. समीर मेघे यांच्या पाठपुराव्याने आता उड्डाणपूलाच्या कार्यातील सर्व अडचणी दूर झाल्या असून 850 मिटर लांबीच्या उड्डाणपूलाचे सुमारे 45 कोटी रुपयाचे तरतुदीने दिड महिन्यात प्रत्यक्ष बांधकाम कार्याला सुरूवात होईल, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालया अंतर्गत राज्य कर्मचारी महामंडळाच्या वतीने बुटीबोरीतील 5 एकर जागेत सुमारे 30 हजार चौ. मी. वर 200 खाटांची क्षमता असलेले एक सुसज्ज असे हॉस्पिटल सुमारे 175 कोटीच्या तरतुदीने बांधण्यात येणार आहे. यांचे भूमीपूजन श्री. संतोषकुमार गंगवार यांनी रिमोटची कळ दाबून केले .या इस्पितळात कर्मचा-यांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेऊन सुमारे 50 बाहय रूग्ण विभागाची सुविधा तसेच चिकित्सा कक्ष, सिटीस्कॅन व एम.आर.आय.ची सुविधा व इतर सुविधा उपलब्ध राहणार आहेत. देशातील सुमारे 40 कोटी कामगार हे असंघटित क्षेत्रातील असून त्यांना ई.एस.आय.सी., ई.पी.एफ. (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) यासारख्या सुविधा मिळत नाहीत. 6 कोटी कामगारानांच वरील सुविधा प्राप्त होतात. ही तफावत दूर करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. ई.एस.आय.सी. च्या वतीने देशभरातील 300 जिल्हयात हॉस्पिटल्स कार्यरत असून त्यातील 16 महाराष्ट्रात आहेत. राज्यशासन व ई.एस.आय.सी. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांतून या हॉस्पिटल्सचा कारभार चालत असतो असे सांगून नागपूरातील रघुजीनगर येथील हॉस्पिटल हे ई.एस.आय.सी. मार्फत चालवले जाणार आहे, अशी घोषणा श्री. गंगवार यांनी यावेळी केली. उद्योजक व मजदूर या दोघांच्या हिताचे श्रम कायदे बनविण्याच्या दिशेने आपले मंत्रालय कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने ई.एस.आय.सी. हॉस्पिटलला रस्त्या लगतच जागा मिळावी यासाठी एम.आय.डी.सी. ला निर्देश दिले आहे यामूळे 1 लाख कामगारांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या भागात महामार्गावरील उड्डाणपूल, कामगारांसाठी आवास व्यवस्था या मागण्या प्रलंबित होत्या त्या आता पूर्णत्वास जात आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मिहान प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेचा कार्गो प्रकल्प तसेच समृद्धी महामार्गामूळे नागपूरशहर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनण्याचा मार्गावर आहे. कामगारांच्या वस्त्या हया गलिच्छ राहु नये यासाठी पंतप्रधान आवास योजना व कामगार कल्याण महामंडळातर्फे भरीव असे सुमारे 4.5 लक्ष रूपयाचे अनुदानही उपलब्ध असून सर्व कामगारांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकार कार्यरत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विदर्भ मराठवाड्यातील एम.आय. डी. सी. ना छत्तीसग़डपेक्षा 10 पैसे कमी प्रति यूनिट दराने वीज उपलब्ध करुन दिल्याने उद्योग या विभागाकडे वळत आहेत. अशी माहिती उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. स्थानिक आमदार श्री. समीर मेघे यांनी बुटीबोरी क्षेत्रात कार्य करणा-या उत्तर भारतीयांची संख्या लक्षात घेता गोरखपूर, बनारसकडे जाणा-या रेल्वे गाडयांना बुटीबोरी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली. केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यासंदर्भात रेल्वे मंत्र्याची चर्चा करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.
बुटीबोरी येथे राज्य परिवहन मंडळातर्फे बांधल्या जाणा-या बसस्थानकाचे भूमीपूजनही याप्रसंगी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. एन.एल.येवतकर यांनी केले. या कार्यक्रमास एन.एच.आय.य. चे क्षेत्रीय अधिकारी श्री. चंद्रशेखर, ई.एस.आय.सी. चे आयुक्त श्री. कटारिया, राज्य परिवहन मंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्री.पंचभाई , जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, रामटेकचे आमदार मल्लिकार्जृन रेड्डी व परिसरातील नागारिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Didier Deschamps’ France look good for second World Cup triumph when they take on Croatia for the World Cup final on Sunday. France, who brought the second youngest squad to Russia along with England, are the lone pre-tournament favourites who have survived the ‘Curse of Russia’.
Croatia, on the other hand, defied all the odds to reach their first World Cup final. Blessed with the best midfield in the competition, the Balkan state had some close encounters in the knockout stages before they found their way.
Though the French side look sorted ahead of the finale but still they have to be wary of the Croatian side and avoid looking over-confident.
Here’s a look at the four factors which may be decisive in the final and also might end up choosing the eventual winner.
Strengths:
France
For Les Bleus both their attack and the defence have impressed throughout the tournament. If Greizmann and Mbappe have scored three goals each then Varane and and Umtiti scored two decisive goals in the quarters and semis respectively. Not only scoring goals, France have also been stingy in their own half with goalie Lloris leading the charge. Hugo Lloris has managed to keep a clean sheet against Uruguay and the Belgians, who could do no wrong in the goal scoring department until last Tuesday when they met the French team in the semis. In fact, Lloris has saved each of the last seven shots on target that he has faced. That said, France’s goal-scoring ability will be their prime strength going into the final. Croatia
Croatia’s midfield might end up being stuff of legend if they go past France on Sunday in the final. Not only in the build-up, the Croatian midfield comprising captain Luka Modric and Ivan Rakitic have netted three goals for the side. Croatian coach Dalic hit the sweet spot with his plan of playing Modric up in a more attacking role. The move has borne dividend for the side. Modric’s ability of being comfortable on the ball with both feet may become a headache for France and adding to that are the different kind passes in his armoury. One of the few in this World Cup who can pass the ball both forward and sideways, Modric’s range is limitless and he being at the centre of the Croatian midfield France might need to be wary of him.
Weaknesses:
France
Going into the final, the French side looks like a well-oiled machinery and have hardly shown any signs of weakness. Whether it be scoring goals, saving goals, making a comeback after going down, Didier Deschamps and his boys have all things sorted. Since the start of the competition, France have trailed in a game for a total of only nine minutes and that speaks volume about the quality of the side.
Croatia
Modric and his side could not manage to win their last three games in regular time. They won their round of 16 match against Denmark as well quarterfinal match host Russia on penalties. In the semi-final, they beat England in extra time. Therefore, fatigue from their previous three matches might end up being a deciding factor. Another thing, which may be a cause of concern, will be the age difference of both the sides. France will surely have an upper hand if the match again goes past regular time.
Opportunities:
France
France will look to cash in on the youth advantage. Croatia, on the other hand, have looked vulnerable at the start and take their own sweet time to get in the groove. France can look to make good use of this anomaly to pump in few goals, making it impossible for the Croats to make a comeback. The French side have conjured up something new in every match, so Croatia are bound to take some time before they get used to the French tactics.
Croatia
The French side have got their game right in every department. It would be difficult for Croatia to contain them as well as score goals against them. So, Croatia have to be really strong and pro-active in their counter attacks.
Threats:
France
Croatian captain Luka Modric will be France’s primary threat. A pocket-sized dynamite, Modric has the ability to anticipate the position of his teammates without even looking up. Not only does he score fantastic goals, he is always a lurking danger as he can put the ball in the net at any moment or set up a dangerous assist. France has to ensure that Modric does not get the time and space to play a perfect ball to his teammates. Apart from Modric, Croatia always depend on Mario Mandzukic for goals. Mandzukic will always wait for the right ball, so the big French defence have to be alert and mark him well all through the match.
Croatia
Croatia have to keep a special eye on Antoine Griezmann and Kylian Mbappe for obvious reasons. If Mbappe is known for his great pace and the electric surge forward, then Griezmann’s accuracy in shooting, especially from outside the box is second to none in the competition. Both will look to score the winner for France. An ageing Croatian defense might have a tough time to slow down Mbappe, so they would need a dedicated marker for him.
नागपुर :- मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत व विदर्भाच्या दुर्गम भागातील कॅन्सर पीडितांना नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट दर्जेदार रुग्णसेवेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. आज टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा आपणास आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) यांच्या दरम्यान आज एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ व मध्य भारतातील रुग्णांना माफक दरात, जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 2012 पासून एनसीआय कॅन्सर रूग्णांसाठी कार्य करत असून आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागातील गरजू, गरीब रुग्णांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर तातडीचा उपचार मिळणार आहे. जामठा परिसरामध्ये 25 एकरामध्ये उभारण्यात येत असलेल्या एनसीआयच्या नव्या इमारतीमध्ये आज हा सामंजस्य करार झाला. यावेळी व्यासपीठावर टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त वेंकटरामन, टाटा ट्रस्टचे संचालक कैलाश शर्मा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, टाटा ट्रस्टचे वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, माजी खासदार अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
1 of 4
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये टाटा ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवर दर्जेदार उपचार केले जातात. या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. दुर्गम भागातील नागरिक मुंबईत पोहोचू शकत नाही. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने, त्यांच्या निष्णात डॉक्टरांच्या सल्ल्याने व दर्जेदार उपचार पद्धतीने मध्य भारतातील व विदर्भातील दुर्गम भागातील नागरिकांना मदत करणे शक्य होणार आहे. मुंबईतील ताण कमी करण्यासाठी आजचा करार होत असून या ऐतिहासिक कराराचा साक्षीदार असल्याबद्दल आनंद होत आहे. यावेळी त्यांनी प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्टने अनेक सामाजिक क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख केला. यासोबतच शेती, आरोग्य, ग्राम विकास यामध्ये टाटा ट्रस्टचे उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा ट्रस्टसोबत एनसीआय यांचा हा करार दीर्घ काळ चालेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी टाटा ट्रस्ट व्यवस्थापकीय विश्वस्त श्री वेंकटरामन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज पश्चिम बंगाल (कोलकाता), झारखंड, कर्नाटक, ओडिसा यानंतर एनसीआयच्या मदतीने कॅन्सर पीडितांना जागतिक दर्जाच्या सुविधा नागपूरमधून उपलब्ध करता येत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री महोदयांनी ही संधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. मुंबईमध्ये एकाच ठिकाणी कॅन्सरच्या रुग्णांना सुविधा देणे शक्य नसल्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून देशभर टाटा ट्रस्ट कॅन्सर पीडितांच्या रुग्णसेवेसाठी अनेक करार करत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद पाठक यांनी रुग्णालयच्या संदर्भात माहिती दिली. 2012 मध्ये धरमपेठ येथे सुरू झालेल्या एनसीआय इन्स्टिट्यूटचे मोठे स्वप्न आज अस्तित्वात येत आहे. आतापर्यंत या संस्थेमार्फत ६ हजार रुग्णांना मदत केली. 2017 मध्ये रुग्णालयाचा पहिला टप्पा सुरू झाला. जागतिक दर्जाचे उपचार नागपूरमध्ये सुरू करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष उपचार केंद्र सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त मुलांवर आतापर्यंत या ठिकाणी उपचार करण्यात आले आहे. याशिवाय या इस्पितळामध्ये निष्णात डॉक्टर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असेल, तसेच संशोधन कार्य देखील या केंद्राचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरेल. ग्रामीण भागात कॅन्सर प्रतिबंध मोहिमेसाठी रुग्णालयाचा मोठा हातभार लागेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मंडळाचे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले. सामंजस्य करार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनिर्मित रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका वार्डचाही शुभारंभ केला.
नागपुर :- आपले व्यक्तिमत्व घडत असताना आपले पालक, मित्र मंडळी, नातेवाईक यांचा जेवढा हातभार असतो तेवढाच हातभार समाजाचा देखिल असतो. त्याच समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. नागपूर महानगरपालिका, दृष्टी – स्पर्श आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि सक्षम यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शनिवार रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
1 of 6
यावेळी व्यासपीठावर उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, सक्षमचे विदर्भ प्रांत अध्यक्ष सुधाकर इंगोले, सक्षम नागपूरचे अध्यक्ष उमेश अंधारे, दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्राचे संचालक दीपक खिरवडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अतिशय स्त्युत्य असे प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवत आहे. या सर्व चित्रांमधून कलाकाराची प्रतिभा दिसून येत आहे. ही चित्रे दृष्टीहीन मित्रांनाही अनुभवता येत आहे. चित्राला स्पर्श करून दृष्टीहीन मित्रांना ब्रेल लिपीच्या साह्याने ही चित्र ओळखता येतात. याशिवाय डोळसांसाठी चित्रांच्या सौंदर्यात भरही पडते, असेही महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिपादित केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले. या चित्र प्रदर्शनामागील पार्श्वभूमी त्यांनी विषद केली. त्यांनी साकारलेल्या एका ब्रेल पेन्टींगचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत उद्घाटन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रदर्शनात सुप्रसिद्ध नट अभिताभ बच्चन यांची बॅल्क चित्रपटातील भूमिका साकारलेले चित्र, सुप्रसिद्ध नट दिलीप प्रभावळकर यांच्या आवडत्या दहा व्यक्तीरेखा पेंटीगच्या माध्यामातून साकारण्यात आल्या आहेत. याशिवाय रस्ता सहज ओलांडणारी दृष्टीहीन मुलगी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, कोरलेला प्राचीन शिलालेख, निसर्गचित्र, ललितकला मांडणारी चित्रे या प्रदर्शनात मांडलेली आहे. या प्रदर्शनासाठी नागपूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व अंध शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या बसेसची सोय करण्यात आली आहे. हे चित्रप्रदर्शन अर्थपूर्ण आणि मनमोकळा संवाद साधणारी पर्वणीच नागपूरकरांसाठी आहे. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी आयोजकांच्या वतीने केले आहे.
नागपुर :- राज्यातील शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची माफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी परत केलेल्या नाहीत. अशा सावकारांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात केलेली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही अनेक सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याच ताब्यात ठेवल्या असल्याची बाब विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि विद्या चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहासमोर आणली. यावेळी सुरुवातीला राज्यमंत्री प्रवीण पेाटे यांनी उत्तर दिले. मात्र, विषय गंभीर असल्याचे बघून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत म्हणाले, की या संदर्भात तत्काळ समिती नेमून सरकारने सावकरांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा करुन देखील जर शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या नसतील तर त्यांच्यावर कारवाई करुन त्या जमिनी तात्काळ परत शेतकऱ्यांना दिल्या जातील, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्ल्ूमबर्ग बिलिनियर निर्देशांकानुसार शुक्रवारी अंबानी यांचे नेटवर्थ ४४.३ अब्ज डॉलर (३.०३ लाख कोटी रुपये) झाले आहे. जॅक मा यांचे नेटवर्थ ४४ अब्ज डॉलर (३.०१ लाख कोटी रुपये) चे आहे. जॅक मा यांची कंपनी अमेरिकी शेअर बाजारात लिस्टेड आहे. त्यामुळे त्यांच्या नेटवर्कची आकडेवारी गुरुवारच्या शेअरच्या भावावर आधारित आहे. मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर समूहाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे नेटवर्थ वाढण्यामागे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीचे सर्वात मोठे योगदान आहे. जानेवारी ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झालेली आहे.
मुकेश अंबानी :नेटवर्थ ३.०३ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये २७,५०० कोटी रुपयांनी वाढली)
जॅक मा : नेटवर्थ ३.०१ लाख कोटी रुपये (२०१८ मध्ये ९,५०० कोटी रुपयांनी घटली)
रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्केट कॅप शुक्रवारी पहिल्यांदा ७ लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. दिवसभराच्या व्यवहारात हा ७,०१,४०४ कोटी रुपये (१०२ अब्ज डॉलर) पर्यंत पोहोचला. त्याच वेळी शेअरदेखील ११०७.२५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. व्यवहाराच्या शेवटी शेअर १०९६.७५ या पातळीवर बंद झाला, त्या वेळी मार्केट कॅप कमी होऊन ६,९४,९४४ कोटी रुपयांवर आला. गुरुवारीच कंपनीचा मार्केट कॅप १० वर्षात दुसऱ्यांदा १०० अब्ज डॉलरच्या वर गेला होता, पहिल्यांदा १८ ऑक्टोबर २००७ रोजी कंपनी १०० अब्ज डॉलरची झाली होती. त्यावेळी एका डॉलरची किंमत ३९.५९ रुपये होती आज जी ६८.५३ रुपये आहे.
पाच जुलै रोजी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत (एजीएम) मुकेश अंबानी सांगितले होते की, २०२५ पर्यंत कंपनीचा आकार दुपटीने वाढणार आहे. त्यानंतर केवळ सहा सत्रांत रिलायन्सच्या शेअरमध्ये १३.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रोकिंग संस्था के. आर. चौकसेचे एमडी देवेन चौकसे यांनी सांगितले की, काही वर्षांत नफा दुपटीने वाढल्यास शेअरची किंमतही दुपटीने वाढणार आहे.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू ने थायलंड ओपन वर्ल्ड सुपर 500 स्पर्धेत मलेशियाच्या सोनिया चिहला सरळ गेममध्ये नमवित महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
दुसर्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या सोनियाचा 21-17, 21-13 असा अवघ्या 36 मिनिटांमध्ये पराभव करत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानी असलेल्या सिंधूचा सामना पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या जॉर्जिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीला सिंधूला म्हणावा तसा सूर गवसला नाही व गेमच्या मध्यंतरापर्यंत सोनियाकडे 11-7 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने आपला खेळ उंचावत 13-12 अशी आघाडी घेतली. पहिला गेम 21-17 असा जिंकत सिंधूने बाजी मारली.
सिंधूने दुसर्या गेममध्ये 6-3 अशी आघाडी घेतली. पण, सोनियाने खेळ उंचवत सामना 8-8 असा बरोबरीत आणला. दुसर्या गेमच्या मध्यंतरापर्यंत सिंधूकडे 11-9 अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने सोनियाला कोणतीच संधी न देता विजय मिळवला.
इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला तीन वर्षे लागणार असून २०२० पर्यंत हे स्मारक पूर्ण होईल. स्मारकासाठीची संपूर्ण साडेबारा एकर जागा ताब्यात आली असून बांधकामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
इंदूमिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा राज्य सरकारच्या ताब्यात आली असून प्रॉपर्टी कार्डवर नावही लागले आहे. सर्व नकाशे मंजूर झाले असून जोत्यापर्यंतच्या बांधकामाची परवानगी मिळाली आहे. सीआरझेड क्षेत्राबाहेरील जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी एमएमआरडीएने १५० कोटी रुपये दिले आहेत. पैशाची कमकरता भासणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राजकुमार बडोले यांच्या समितीने या स्मारकासाठी आंदोलन केलेल्या प्रत्येक संघटनेशी, नेत्यांशी भेटून आराखडय़ाची चर्चा केली आहे. सर्व आमदारांनी ही याचे सादरीकरण केले जाईल. हे काम पूर्ण करण्यास तीन वर्षांची मुदत आहे. २०२० पर्यंत काम पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व अडचणी दूर करणार
सरकार मंद गतीने काम सुरू आहे असा आरोप संजय दत्त यांनी केला, तर प्रकाश गजभिये यांनी नकाशे मंजूर नसताना काम करत नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप फेटाळून लावत, जर तुम्ही आरोप करणार असाल तर तुम्ही १५ वर्षे सत्तेत असताना जागा ताब्यात न घेता आराखडय़ासाठी कॉम्पिटेशन केली. यात राजकीय अभिनिवेश नाही. तुम्ही जेवढे बाबासाहेबांना मानता, तेवढा मी ही मानतो. जेथे अडचनी येतील, त्या दूर केल्या जातील असे सांगितले.
Devendra Fadnavis, Chief Minister, will perform bhoomipujan of a Rs 200 crore project by Japanese company Horiba in Butibori industrial estate on July 15. The company is starting the project in Nagpur district in response to an appeal made by Fadnavis to Atsushi Horiba, Founder of Horiba Group, two years ago when he had gone to Chakan in Pune district for a project’s inauguration.
Horiba’s investment in Butibori industrial estate in Nagpur district will house medical factory and central warehouse spread across 12 acres. Nitin Gadkari, Union Minister for Road Transport and Highways, Shipping, and Water Resources; Chandrashekhar Bawankule, Guardian Minister of Nagpur district; Krupal Tumane, Ramtek MP; Sameer Meghe, MLA; will be the guests on this occasion. Dr Jai Hakhu, Chairman of Horiba India; Dr Rajeev Gautam, President of Horiba India, also will grace the occasion.
Horiba India is setting up the facility to manufacture cell counter machine and chemicals required thereof. Besides, it will have a world-class central warehouse. The investment in the first phase is pegged at Rs 200 crore. The first phase work is likely to be completed by December 2019. In the second phase, the investment size is expected to be bigger. The project is expected to generate around 1,000 opportunities of direct and indirect employment.
As per the company’s website, Horiba Group has worldwide presence. Its companies provide an ‘extensive array of instruments and systems for application ranging from automotive R&D, process and environmental monitoring, in-vitro medical diagnostics, semi-conductor manufacturing and metrology, to a broad range of scientific R&D and QC measurements.’
Horiba India is a subsidiary of Horiba Japan, with a workforce of over 380 employees. It started its operations in India in 2006 with five business verticals including automotive test systems, process & environment, medical, semi-conductor and scientific.
There are multiple motivational stories we all are familiar with, but there are some which despite being little-known can touch the deepest part of our soul. The story of hockey player Sandeep Singh – which might be new to many – will encourage you to keep going when faced with never-ending formidable obstacles.
It is an incredible story of an equally incredible individual who came into hard times, but was firm about making a different set of choices in his life. It is a story about a hockey legend who rather than losing hope and giving up, decided to pick himself up, brush himself off, and continue moving with the hope to achieve his goals.
However, it is sad that the cinematic treatment of Singh’s story – which is both captivating and impactful – comes across as a classic example of how much Bollywood loves its cliché ridden films.
Directed by Shaad Ali, the film recounts the life story of Sandeep, who garnered huge popularity not as the fastest drag-flicker, but also as a penalty corner specialist and the real ‘Soorma’ of Indian Hockey. The 131-minute tale works like a typical sports drama. It reflects the life of the protagonist at his highest and lowest, which is perhaps the reason why you can’t help but fall for it.
Even though you know what would happen next, you’d watch it because you can’t say no to the high of feeling great and having your heart ripped out.
Soorma makes for a stimulating drama with a complete focus on all key elements – the ecstasy of victory, the anguish of defeat, conquest over adversity and comfort in the face of tragedy, but it is propelled primarily by Diljit Dosanjh’s sincere performance.
Diljit is convincing in putting forth the anguish and pain of Singh after he was injured by a gunshot fired accidentally in 2006. He conveys his character’s emotions often without saying a word. The sequence wherein he hits himself after realising his inability to live an independent life show his incredible ability to capture a sportsperson that the public only thought they knew.
While Taapsee exudes an impressive confidence and vulnerability, it is disappointing that the director preferred to focus more on her as Singh’s muse rather than a proficient hockey player. The supporting performances are praiseworthy, particularly Bedi as the supportive brother, Satish Kaushik as the concerned father and Vijay Raaz as the high-spirited coach.
सेंट पीटर्सबर्ग: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना व पोर्तुगाल यांसारखे संघ विश्वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र स्पर्धा जसजशी मध्याकडे वाटचाल करत होती, तसतसे इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाऊ लागले. मात्र विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात हे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत बाहेर पडले आणि आता या दोन दावेदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वपूर्ण लढत आज (शनिवार) रंगणार आहे.
इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही संघ याआधी गटसाखळीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत गटातील अव्वल स्थान काबीज केले होते. उद्याच्या सामन्यातही इंग्लंडपेक्षा बेल्जियमचे पारडे अधिक जड मानले जात आहे. कारण बेल्जियमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केलेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंनी संघासाठी बहुमोल कामगिरी नोंदवली आहे.
एडन हॅझार्ड, केव्हिन डी ब्रुयने, ड्राइज मेर्टेन्स, रोमेलू लुकाकू आणि ऍक्सेल वित्सेल या मातब्बर खेळाडूंच्या उपस्थितीत बेल्जियमने चांगली कामगिीर केली असली, तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये गोल करण्यात येत असलेल्या अपयशामुळे त्यांना या कमकुवत बाजूचा फटका बसताना दिसून येत आहे. तर युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडच्या संघाने विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये गोल करण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांची बचावफळी काहीशी कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच उपान्त्य सामन्यात आघाडीवर असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले होते.
फिफा विश्वचषक आजची लढत-
दि. 14-07-2018 तिसऱ्या स्थानासाठी सामना –
1) इंग्लंड (13) – प्रमुख खेळाडू- हॅरी केन, हॅरी मॅग्वायर, कायरॉन ट्रिपियर, जेस्सी लिनगार्ड, डेले अली व ऍश्ले यंग.
विरुद्ध बेल्जियम (3) – प्रमुख खेळाडू- एडेन हॅझार्ड, मरोने फेलैनी, केविन डी ब्रुईन, रोमेलू लुकाकू व नासर चॅडली.
ठिकाण- क्रेस्टोव्हस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग
वेळ – सायंकाळी 7-30
नागपुर :- उपराजधानित सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून सुमारे 4 हजार 800 पोलिस बन्दोबस्तासाठी नागपूर शहरात आलेले आहेत. त्या पोलिस बांधवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुकवारी प्रादेशिक पोलिस प्रशिक्षण केंद्रात भेट घेवून त्यांच्यासमवेत मुक्त संवाद साधला.
मुख्यमंत्री येताच धुळे जिल्ह्यातील पोलिस शिपाई योगेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी साधेपणाने पोलिसांसोबत रांगेत उभे राहून स्वत: भोजन घेतले. तसेच पोलिसांसोबत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रत्येकाच्या जवळ जावून मुख्यमंत्री त्यांची राहण्याची, जेवण्याची, वैद्यकीय सुविधांची माहिती घेत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांकडुन झालेल्या या आस्थेवाईक चौकशीने सर्व पोलिसही भारावून गेले.
राज्याच्या विविध भागातून राज्य राखीव पोलिस दल, महामार्ग सुरक्षा पथक, ग्रामीण पोलिस, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे 4 हजार 800 पोलिस सध्या नागपूरात अधिवेशन कर्तव्यावर तैनात आहेत.
पोलिस आयुक्तालयामार्फंत शहरातील 56 ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्यासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी 10 वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली.
पोलिसांसमवेत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठया कालावधीनंतर नागपूरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्या समोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच आर्दशवत होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांच्या हितासाठी राज्य शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या सर्व भागात पोलिसांसाठी 50 हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तीक घर खरेदी करिता आतापर्यंत 208 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल. महाराष्ट्र पोलिस दल हे देशातील अग्रगण्य पोलिस दल आहे. आपण सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलिस दल बनविण्यासाठी कार्य करु, असे ते म्हणाले.
नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलिस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंन्ट्रोल रुम, पोलिस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजीटल चार्जशीट, ट्राफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. एका खाजगी सर्वेक्षणानुसार जनताही पोलिस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी समाधान व्यक्त करित असून त्यात 135 ते 157 टक्के सुधारणा झाल्याचे नमूद केले आहे, असे ते म्हणाले.
The lecture will be delivered by the Chief Guest Dr. T. Srinivasu, Professor & Head, Department of Botany, RTM Nagpur University. He will speak on the topic ‘Electronic Herbarium and Digital Database of Nagpur’.
Dr. Rakesh Kumar, Director, CSIR-NEERI said that the Institute organizes Dr. Ashok S. Juwarkar Memorial Lecture every year as a tribute to Late Dr. Ashok S. Juwarkar who was Former Head of Land Environment and Management Division at NEERI.
Several wastelands, belonging to Manganese Ore India Limited in Maharashtra, Western Coalfields Limited in Madhya Pradesh and Kudremukh Iron Ore Company Limited in Karnataka, were rejuvenated under the supervision of late Dr. Ashok S. Juwarkar.
नागपुर :- सीताबर्डी येथील मुंजे चौकातील महात्मा फुले मार्केट (नेताजी फुले मार्केट) हे मौजा बाबुलखेडा येथील मनपाच्या विस्तारीत जागेमध्ये स्थानांतरणासाठी नागपूर महानगरपालिका पुढाकार घेत आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आमदार सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमणे, धंतोली झोन सहायक आयुक्त स्मिता काळे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
नेताजी फुले मार्केट हे सीताबर्डी मुंजे चौकात स्थित आहे. मुंजे चौकात मेट्रो रेल्वेच्या विस्तारीत कामामध्ये नेताजी मार्केट हलविण्यात येत आहे. हे मार्केट मौजा बाबुलखेडा मनपाच्या मालकीच्या विस्तारीत जागेत स्थानांतरण करण्याचा विषयावर बैठकीत चर्चा झाली. मार्केटकरिता राखीव असलेली दोन एकर जागा फूल विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना ९९ वर्षांकरिता लीजवर उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोढे, उपअभियंता शकील नियाजी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपुर :- राज्यात कुठेही विजेच्या धक्का लागून जखमी झाल्यास राज्य सरकारकडून उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. खेड-आळंदीचे आमदार सुरेश गोरे यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
खेड मतदारसंघातील रोहकल या गावी दुचाकीवर जाणाऱ्या आई व मुलाच्या अंगावर वीजवाहक तार पडल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी महावितरणच्या भोंगळ कारभारासंदर्भात गोरे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बावनकुळे यांनी सांगितले, की या घटनेनंतर तार जोडणीच्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच जखमींना महावितरणने तातडीची मदत दिल्ली आहे. विजेच्या धक्क्याने जे व्यक्ती मृत्यूमुखी पडतात, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्यात येते. ही भरपाई देण्यात पूर्वी उशीर लागत होता. पण आता मदत मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया केली आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, की कधी-कधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांची पिके जळून खाक होण्याच्या घटनाही घडतात. त्याची भरपाईही लवकर देण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत. राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्याकरिता राज्य सरकारकड़े ७ हजार ३०० कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल अशी त्यानी ग्वाही दिली.
नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपुर :- नाणार प्रकल्पाशी संबंधित सगळ्यांशी आमची चर्चा करण्याची तयारी आहे. नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. विरोध डावलून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळास संबोधित करताना स्पष्ट केले आहे. या विरोधकांशीही चर्चा करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, की नाणारमधील वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्पावरुन सभागृहात सातत्याने चर्चा, गोंधळ आणि सभात्यागदेखील झाला आहे. पण स्थानिकांचा विरोध डावलत या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार नाही. जमिनीचे बळजबरी अधिग्रहण करण्यात येणार नाही, अशी ग्वाही आज त्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, की भारताच्या ऑईल सेक्युरिटी करता वेस्ट कोस्टवर एक रिफायनरी तयार करावी असे ठरले. विविध आखाती देशांसोबत आपले चांगले संबंध निर्माण झाले असून त्यांच्याशी आपण विविध करार केले आहेत. त्यातून देशाची ऑईल सेक्युरिटी आणि त्या माध्यमातून निर्यातदेखील करण्यात यावी या संकल्पनेमुळे वेस्ट कोस्ट रिफायनरी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सिंगापूरला अशाच प्रकारचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांसाठी समुद्र किनारा आवश्यक असतो. ज्यामुळे किमती कमी राहतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. केवळ याच कारणासाठी नाणारची निवड करण्यात आली, असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले, की पश्चिमी किनार पट्ट्यावर ही रिफायनरी तयार करायची होती. गुजरात, आंध्रा प्रदेशनेही या प्रकल्पाची मागणी केली होती. हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळावा, अशी मी मागणी केली होती. पण आंध्रातील मार्ग योग्य नसल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला. साधारणपणे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाला विरोधकांनी, स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. याप्रकल्पामुळे नैसर्गिकदृष्ट्या महत्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार, अशी भीती विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आंब्याच्या झाडांवर परिणाम होणार अशी भीती नागरिकांत आहे. मात्र आम्ही आयआयटी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम दिले आहे. विरोधकांशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत.
गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नागपूर मनपाला निमंत्रण : छत्रपती ते विधानभवन पर्यंत केला ग्रीन बसने प्रवास
नागपुर :- स्मार्ट नागपूरची सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट आहे. पणजी शहरातही अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था तयार झाल्यास रस्त्यांवरील इतर वाहनांचा भार कमी होईल. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने येथील ‘ग्रीन बस’चे सादरीकरण पणजी महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि सदस्यांसमोर करावे, असे निमंत्रण गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात परिवहन विभागाच्या संचालित ग्रीन बसमधून गुरुवारी (ता. १२) गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी छत्रपती चौक ते विधान भवन असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सदर निमंत्रण दिले. ग्रीन बसच्या या प्रवासात उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आमदार संजयप्रताप जयस्वाल, परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नागपूर शहर उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, भाजप अनुसूचिजत जाती मोर्चाचे महामंत्री मनीष मेश्राम, भाजपचे तेजप्रताप सिंग, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे आदी उपस्थित होते.
प्रारंभी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि आमदार संजयप्रताप जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर बस प्रवासादरम्यान सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी ग्रीन बस आणि मनपाच्या परिवहन विभागांतर्गत संचालित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. नागपूर शहरात सुरू असलेल्या ग्रीन बस इथेनॉलवर चालत असून ग्रीन बस आणि आपली बस शहरात दररोज ८४ हजार कि.मी.चा प्रवास करतात. सुमारे दोन हजार चालक आणि दोन हजार वाहकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी, बॅटरीवर चालणारे ई-रिक्षानंतर आता इलेक्ट्रिक बसचा प्रयोगही नागपुरात होऊ घातला आहे. भविष्यात नागपुरात येणाऱ्या सर्व खासगी बसेस शहराच्या बाहेर थांबविण्यात येतील. तेथून शहरात येण्यासाठी ग्रीन बस आणि आपली बस सेवा देतील. यामुळे उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती श्री. कुकडे यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ग्रीन बस आणि वाहतूक व्यवस्थेची प्रशंसा करीत विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी अशी वाहतूक व्यवस्था सर्वच शहरात असेल तर प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे म्हटले. वॉटस् ॲप तक्रार क्रमांक, टोल फ्री क्रमांक, येणाऱ्या तक्रारींचे केलेले निरसन ह्या सर्वच बाबी प्रशंसनीय आहेत. पणजीमध्येही अशी व्यवस्था व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मराठी माध्यमातील पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. या प्रकारावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची जोरदार झोड उठवली आहे. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. आज विधान परिषदेमध्ये मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करण्यात येणार होता. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
सरकारने जाहीर माफी मागावी –
तटकरे यांनी गुजराती भाषेचे हे प्रकरण समोर आणताच राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावेळी केला. गुजराती भाषेचा वापर करून मराठी भाषेचा अपमान केला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी, अशी मागणी तटकरे यांनी सभागृहात केली. गुजरातीवरून सुरू झालेल्या या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले होते.
राज्यातील शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जातात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्याकडून या पुस्तकांचे वितरण केले जाते. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील शाळेतही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील इयत्ता सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकामधील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केला असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच ही पुस्तके अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी येथे छापली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येत असल्याचे तटकरे म्हणाले.
तर याच सभागृहात मी विष घेऊन आत्महत्या करेन – तटकरे
त्या पुस्तकात एकही शब्द आणि पान गुजराती नाही. बाइंडिंगवाल्यांनी ती चूक केली असल्याची शक्यता असल्याचे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी ‘गुजराती पाने असलेले पुस्तक आणि त्यातील पाने तुम्हीच जोडून आणली असल्याचा आरोप तटकरे यांच्यावर केला.
चंद्रकांत पाटलांच्या या आरोपाला उत्तर देताना तटकरे म्हणाले.. आयुष्यभरात असे काम कधी केले नाही, आम्ही छापून आणले आहे, असे जर सिद्ध झाले, तर याच सभागृहात मी विष घेऊन आत्महत्या करेन असा संतप्त पवित्रा तटकरे यांनी घेतला. त्यावर सभापतींनी असे काही बोलू नका, असा सल्ला तटकरेंना दिला. त्यावर ही चेष्टा नाही..माझे हे शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे सांगत तटकरेंनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर विरोधीपक्षाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
नागपूर : मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांच्या आवाजावी किंमतींना चाप बसावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 13) घेतला. आता प्रेक्षक बाहेरील खाद्य पदार्थही मल्टिप्लेक्समध्ये घेऊन जाऊ शकतात. बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास आता बंदी नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला फटकारल्यानंतर आज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती विधान परिषदेत दिली.
राज्यातील कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील पदार्थ घेऊन जाण्यास मनाई केली, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
तसेच 1 ऑगस्ट पासून एकाच वस्तूची एमआरपी ही दोन ठिकाणी वेगवेगळी नसेल. सर्व ठिकाणी एमआरपी ही सारखीच असायला हवी, जागा बदलली म्हणून वस्तूची ‘एमआरपी’ बदलू शकत नाही, अशीही माहिती चव्हाण यांनी दिली.
मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.
राज्यातील विविध महानगरांमधील मल्टीप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर त्यावर कारवाई होणार आहे, तसेच 1 ऑगस्ट पासुन खाद्यपदार्थांच्या किंमतीची एकच एमआरपी राहणार आहे. याबाबत मी आज #नागपूर_अधिवेशन मध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती pic.twitter.com/uAVmgJXJsL
मल्टिप्लेक्समधील महागाईच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हेही मागे घेतले जातील, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले. तसेच, खाद्यपदार्थांच्या किंमतींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी अधिवेशनानंतर बैठक घेतली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
Ajay Devgn to Play Legendary Football Coach Syed Abdul Rahim Biopic
It’s raining biopics in Bollywood these days. The success of ‘Chak De’, ‘Dangal’, ‘Sanju’ has inspired many filmmakers to foray into the genre. Today on the release day of ‘Soorma’, a biopic on India’s legendary hockey player Sandeep Singh, Ajay Devgn announced that he too will be doing a sports biopic. Shah Rukh Khan (Chak De), Salman Khan (Sultan), Aamir Khan (Dangal) and Akshay Kumar (Gold) have already tried their hands at the sports biopic genre and now it’s Ajay’s turn. He will play football coach Syed Abdul Rahim in the film which will be directed by ad film director Amit Sharma.
There couldn’t have been a better time for the makers to announce the film than now when the FIFA World Cup 2018 fever has taken over the entire world.
Making the official announcement about the yet untitled-movie, Zee Studios took to Twitter and wrote, “Elated and proud to announce a story never told as @ZeeStudios_ #BoneyKapoor & @freshlimefilms come together for a biopic on India’s legendary #Football coach, Syed Abdul Rahim, starring @ajaydevgn, directed by @CinemaPuraDesi, screenplay by @SaiwynQ, and dialogues by @writish.”
Syed Abdul Rahim served the Indian Football team as its coach and manager from 1950-1963. It was under his guidance that the Indian team won Gold at the 1962 Asian Games and also reached the semi-finals of the 1956 Melbourne Olympics. He died of cancer at a relatively younger age of 54.
Talking about Devgn playing the lead role in the sports biopic, Boney Kapoor told Indian Express, “An actor like Ajay is most apt for essaying this character. We hope that the film inspires millions of youngsters and soon India plays in the World Cup and becomes a potent force in World Football.” Adding more about the film, he continued, “It’s amazing to see football, world’s biggest game, having such a fever in India, and yet our team is not being sent to important tournaments. When my partners Akash Chawla and Joy Sengupta brought me the true story of Syed Abdul Rahim, I was amazed that not many are even aware of this unsung hero and the achievements of that great team which had heroes like Chunni Goswami, P.K. Banerjee, Balaram, Franco, Arun Ghosh among others. With the momentum of Khelo India getting pace, it’s time to push India.”
Just two days ago, Ajay had announced that he will be playing Chanakya in his next. The next two years are going to be super hectic for Ajay with films like Total Dhamaal, Sons of Sardaar: The Battle of Saragarhi and Luv Ranjan’s untitled film with Ranbir Kapoor.
Sprinter Hima Das scripted history by becoming the first Indian woman athlete to win a gold at the world level as she clinched the top spot in the women’s 400m final race in the IAAF World Under-20 Athletics Championships here.
The 18 year-old Das, a pre-tournament favourite, clocked 51.46s to win the gold, which triggered a wild celebration at the Indian camp. This was though not her personal best as she had clocked 51.13 last month in Guwahti at the National Inter State Championships.
No woman before Das has won a gold medal in a World Championship at any level, be it youth, junior or senior. She is also the first Indian, men or women, to have won a gold in a track event at the world level.
.@Adille1 -History Created.First ever Gold Medal at World Athletics Championships.Very proud of Hima,her Coaches Galina & Basant. Thank U Hon Minister @Ra_THORe ,SAI & Govt of India for ur support to AFI and belief. One of the proudest moments of my life. @NeelamKapur@Onkarkediapic.twitter.com/N7shWdENUO
— Athletics Federation of India (@afiindia) July 12, 2018
Running in lane number 4, Hima Das was behind Romania’s Andrea Miklos at the final bend but produced a stunning burst during the final stretch to cross the finishing line well ahead of the field. She produced her trademark burst at the final 50m. Miklos took the silver in 52.07 while Taylor Manson of USA was third in 52.28.
“I am very happy to win the gold in the World Junior championships. I want to thank all the Indians back home and also those, who were here cheering me. It was very encouraging to have this kind of support,” she said after the race.
Hima Das, from Dhing village in Assam’s Nagaon distrist, now joins the illustrious company of star javelin thrower Neeraj Chopra, who won a gold in Poland in the last edition in 2016 in a world record effort. In fact, Das is the first Indian track athlete to have won a medal in the history of this competition.
बॉलिवूडमध्ये आपल्या खट्याळ स्वभावामुळे प्रत्येक चित्रपट गाजविणारी अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चंदेरी दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. काजोलने गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र ती लवकरच आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
काजोल ‘हेलिकॉप्टर इला’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाचं पोस्टर काजोलने तिच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केलं आहे.विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अजय देवगणने केली आहे.
गायिका होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलेच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून गायिका होण्यासाठी या महिलेला जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये रिद्धी सेन काजोलच्या भूमिकेत झळकणार आहे.
दरम्यान, अजय देवगणबरोबरच जयंतीलाल गडा हेदेखील या चित्रपटाची निर्मितीमध्ये हातभार लावणार असून प्रदीप सरकार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘हेलिकॉप्टर इला’ येत्या १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
New poster of #HelicopterEela, featuring Kajol and Riddhi Sen… Directed by Pradeep Sarkar… Ajay Devgn and Jayantilal Gada [PEN] presentation… 14 Sept 2018 release… The film will be distributed internationally by Eros. pic.twitter.com/nXRKS8YlOy
देशातील खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी फी निश्चित करण्यासाठी पहिल्यांदाच नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये विशिष्ट बाबींच्या आणि निकषांच्या आधारे खासगी शाळांची फी निश्चित करता येणार आहे.
या नियमावलीचा मसुदा मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. देशातील बाल हक्कांबाबतची सर्वोच्च संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स यांनी ही नियमावली तयार केली आहे. तसेच ही नियमावली ऑक्टोबर महिन्यांपर्यंत लागू करण्याची शिफारिशही सरकारकडे केली आहे. तसेच मुलांच्या हितासाठी राज्य सरकारे ही नियमावली लागू करतील अशी आशाही या आयोगाने व्यक्त केली आहे.
या आयोगाच्या सदस्य प्रियांका कानूनगो यांनी सांगितले की, यामुळे फीमध्ये एकसारखेपणा येईल तसेच यामुळे मुलांचे शाळांकडून होणारे शोषण संपुष्टात येईल. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, राज्य सरकारे ही नियमावली लवकरात लवकर लागू करतील. या मसुद्यात फी निश्चित करण्याची प्रक्रिया काय असेल तसेच त्याचे निकष काय असतील याची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये काही स्थिरतर काही अस्थिर बाबींचा समावेश आहे.यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठीचे नियम वेगवेगळे असतील. ज्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची फी त्यानुसार निश्चित केली जाईल. यातील स्थिर गोष्टींमध्ये जिल्ह्यातील दरडोई खर्च, महागाईचा दर इत्यादी तर अस्थिर बाबींमध्ये शाळेतील सुविधा,कर्मचाऱ्यांची योग्यता, त्यांचा पगार, शाळेत घेतल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रम तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सुविधा यांसारख्या बाबींचा समावेश असेल. त्यानंतर जिल्हास्तरावर बनवण्यात आलेल्या नियमावली समितीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल त्यानंतर ते फी निश्चिती करतील.
यासाठी राज्य स्तरावर एक सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्यात येईल. कारण, या सर्व निकषांच्या बाबी त्यात टाकल्यानंतर साधारण फी किती असेल हे कळू शकेल. प्रत्येक तीन वर्षात या फीची पुन्हा तपासणी होईल. जर कुठल्या शाळेला असे वाटले की, आपल्या शाळेतील फीचे पुनर्वालोकन व्हावे तर ते तशी मागणी अथॉरिटीकडे करु शकतील.
कोणत्याही खासगी शाळेची ही फी ६ स्तरांवर विभागलेली असेल. यामध्ये पहिल्यांदा नर्सरी आणि केजी, दुसऱ्यांदा पहिली ते दुसरी, तिसऱ्यांदा तिसरी-चौथी-पाचवी इयत्ता, चौथ्यांदा सहावी-सातवी-आठवी इयत्ता, पाचव्यांदा नववी-दहावी इयत्ता तर सहाव्यांदा अकरावी आणि बारावी इयत्ता यांप्रमाणे या फीचे विविध टप्पे असतील.
या नियमावलीला कायद्याप्रमाणे बनवण्यात आले आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, राज्य सरकारे याला कायद्या प्रमाणे मंजुरी देऊन लागू करु शकतात. यामध्ये पालक-शिक्षक संघटनेलाही अधिकार देण्यात आले आहेत.जर हा कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शाळेने चूक केली तर त्या शाळेवर जितक्या वेळा याचे उल्लंघन केले तितक्या वेळा दंडात्मक कारवाई होईल.यामध्ये अनुक्रमे १, ३ आणि ५ टक्के दंड भरावा लागेल. तसेच चौथ्यावेळी उल्लंघन केल्यास त्या शाळेला नो अॅडमिशन कॅटेगिरीत टाकले जाईल. जोपर्यंत सर्व मुले पास होत नाहीत तोपर्यंत ही शाळा सुरु राहिल त्यानंतर या शाळेची नोंदणीच रद्द करण्यात येईल, अशी तरतुद या नव्या नियमावलीच्या मसुद्यात करण्यात आली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील आश्वासनाची पूर्तता, शासन निर्णय निर्गमित
नागपूर – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी, पशुधन मृत अथवा जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात (२ रे) केली होती. त्याअनुषंगाने वन विभागाने दि. ११ जुलै २०१८ रोजी शासननिर्णय निर्गमित केला आहे.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी झाल्यास तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारे अर्थसहाय्य
वन्यजीव हल्ल्यात व्यक्तीस मिळणारे अर्थसहाय्य
व्यक्ती मृत झाल्यास-. १० लाख रुपये
व्यक्ती कायम अपंग झाल्यास- ५ लाख रुपये
व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास – १ लाख २५ हजार रुपये
व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास- औषोधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषोधोपचार करणे अगत्याचे झाल्यास त्याची मर्यादा प्रति व्यक्ती २० हजार रुपये अशी राहील. शक्यतो उपचार शासकीय/ जिल्हा परिषद रुग्णालयात करावा अशाही यात सूचना आहेत.
वन्यजीव हल्ल्यात पशुधन मृत्यू पावल्यास/ अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई
गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास- बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
मेंढी,बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास (वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील कलम २ (१८-अ) प्रमाणे- बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास- बाजारभाव किंमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती.
गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास-
औषोधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. औषोधोपचार शासकीय/जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात यावा. देय रक्कम मर्यादा बाजारभावाच्या २५ टक्के किंवा ४ हजार रुपये प्रती जनावर यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे देण्यात येईल. ही नुकसानभरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येईल.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ धनादेशाद्वारे देण्यात येईल. उर्वरित ७ लाख रुपयांची रक्कम त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यांमध्ये ठेव रक्कम अर्थात फिक्स डिपॉझिट) स्वरूपात जमा करण्यात येईल.
अर्थसहाय्य देतांना यापूर्वी लागू असलेल्या इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. हा निर्णय ११ जुलै २०१८ पासून लागू राहील. हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१८०७१२१४२८२१२५१९ असा आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...