नागपुर :- रूग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी, सर्व सुविधा मिळण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेच्या एन.एच.यु.एम च्या साहय्याने सुरू असलेल्या सर्व दवाखान्यांना भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त भूषण शिंगणे, कर आकारणी समिती सभापती संदीप जाधव, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
1 of 2
नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने एनएचयुएमचे दवाखाने अद्ययावत करणार आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा आणण्याकरिता टाटा ट्रस्ट अर्थसाहाय्य करणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी महापौरांनी झिंगाबाई टाकळी, बेझनबाग, नंदनवन, कपिल नगर, शेंडे नगर येथील एनएचयूएमच्या दवाखान्यांना भेट दिली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
दवाखान्यातील स्टाफ रूम, डॉक्टर्स रूम, लेबॉरटरी, ओपीडी, औषधालयात जाऊन पाहणी केली. दवाखान्यात उपस्थित असलेल्या रूग्णांची आस्थेने चौकशी केली. सर्व दवाखान्यातील कामकाज बघून महापौर नंदा जिचकार यांनी समाधान व्यक्त केले.
नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयात पॅथॉलॉजी आणि बाळाचे लसीकरण उत्तमरीत्या सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
झिंगाबाई टाकळी येथील दवाखान्यात डॉक्टर्सची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर येते. त्या ठिकाणी डॉक्टर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Chennai: DMK chief M Karunanidhi – five-time Chief Minister of Tamil Nadu who dominated the state’s politics for six decades along with arch-rivals MG Ramachandran and later, J Jayalalithaa – died at a hospital in Chennai this evening. The 94-year-old leader was admitted to Kauvery Hospital on July 28 after he contracted urinary tract infection and developed a high fever.
He died at 6.10 pm. “Despite the best possible efforts by our team of doctors and nurses to resuscitate him, he failed to respond,” the hospital said in a statement.
On July 29, Mr Karunanidhi’s vital signs had weakened triggering huge concern, but the crisis passed within hours. The hospital later called it a “transient setback” and the doctors advised a longer stay, citing “age related overall decline, altered liver function and haematological parameters”.
On Monday evening, his health took a downturn again. In a bulletin, the hospital said maintaining his vital organ functions remains “a challenge” in view of his age-related ailments and the next 24 hours would be crucial.
The body of the DMK president has been taken to his home in Gopalapuram in Chennai and will later be taken to Rajaji Hall for people to pay their last respects. Karunanidhi’s mortal remains will be laid to rest tomorrow.
Prime Minister Narendra Modi tweeted his condolence for the death of Mr Karunanidhi, calling him a deep-rooted mass leader, prolific thinker, accomplished writer and a stalwart devoted to the welfare of the poor. In a series of tweets, he said:
Deeply saddened by the passing away of Kalaignar Karunanidhi. He was one of the senior most leaders of India.
We have lost a deep-rooted mass leader, prolific thinker, accomplished writer and a stalwart whose life was devoted to the welfare of the poor and the marginalised. pic.twitter.com/jOZ3BOIZMj
For more than a year, Mr Karunanaidhi has been in and out of hospital while recovering from a long ailment. He lived a secluded life – making no public appearance except occasional visits to his party office.
During the last stretch of his illness, President Ram Nath Kovind, Vice President Venkiah Naidu and a number of political leaders across party lines visited him — initially at his home and then at the hospital. Among them were Congress chief Rahul Gandhi, union minister Nitin Gadkari, Trinamool Congress leader Derek O’Brien, actor-politicians Kamal Haasan and Rajinikanth.
Like MG Ramachandran and J Jayalalithaa, Mr Karunanidhi quit a flourishing career in movies to devote himself to politics and the Dravidian movement led by Periyar EVR — which he joined soon after it started in 1949. The “Kalaignar” (artiste) was known for his film scripts – a skill that greatly helped him in his political career. His powers of oratory bestowed on him a cult status much similar to Jayalalithaa.
In 1969, Mr Karunanidhi became a Chief Minister after DMK ideologue CN Annadurai died in office. Three years later, he fell out with MG Ramachandran and shunted him out of the party – leading to the formation of life-long rival All India Anna Dravida Munnetra Kazhagamor AIADMK.
The AIADMK came to power in 1977 and MGR ensured that Mr Karunanidhi’s party stayed out of power as long as he was alive. Mr Karunanidhi regained to power in power in 1989 after MGR’s death. But in the emotional aftermath of Rajiv Gandhi’s assassination, he was shunted out as he was seen to be close to the Lankan outfit LTTE, responsible for the bomb attack on the former Prime Minister.
He returned to power again in 1996, after corruption charges caused a major loss of face for Jayalalithaa. Since then, the two parties have been voted in alternately – a tradition that was broken in 2016, when Jayalalithaa was elected for a second straight term.
Eesha Malkani captured the highly regarded crown of Deepali Mishra and Honda Activa-i present ‘Miss Maharashtra Queen 2018’ beauty pageant cum personality contest, in association with Rotary Club of Nagpur North. A jam-packed Naivedhyam Eastoria was the witness for the popularity of the Grand Finale and a nail-biting finish made it more compelling.
Along with the coveted crown, Eesha pocketed a brand new ‘Honda Activa-i’ Two Wheeler as the winning prize. Riyanka Jaiswal bagged the first runner-up award while Jasmine Kaur was termed as the second runner-up in the competition. The 1st runner-up bagged a 32-inch LED TV and the 2nd runner-up took for herself a Music System.
All the 16 girls who had been selected for the finale of the contest had applied from all over Maharashtra. The grand show was distributed in 3 rounds, viz. Traditional wear round (Introduction), Western garments round (Question-Answer) and the Evening Gown round (Common question for finalists). The 16 finalists faced unique questions thrown by the jury panel and they had to answer them with wit and élan.
The designing of all the glamorous outfits for the contestants was done by known fashion designer Anish Ray while the pageant crown was designed by Dr Rupinder Chhatwal from Pal Creations Unique Boutique.
Similarly, sub-contests titles like ‘Miss Beautiful Skin’, ‘Miss Beautiful Smile’, ‘Miss Catwalk’ and ‘Miss Popular’ were bestowed on Jasmin Morayya, Riyanka Jaiswal, Eesha Malkani and Aishwarya Chauhan respectively. Noted singer from Nagpur, Shruti Jain rocked the atmosphere with her melodious and soulful performance. Biji George and Reecha Sugandh were the emcees of the mega show. A couple of mind-blowing Salsa dance acts by Eshan & Preeti (‘India’s Got Talent – season 5’ fame) kept the audience entertained throughout.
Mrs Neepa Singh (Mrs. United Nations Classic 2017), Mrs Prachi Agrawal (Mrs. Asia International 2017), Rtn. Ajay Kapoor (President of Rotary Club of Nagpur North), TV actress Shweta Sinha ( ‘Sasural Simar Ka’ fame), Dr. Harsha Jharia (National Assessor for National Skill Development Cooperation, Delhi), Sarvesh Agrawal (Centre Director, INIFD Nagpur), Mr. Akhil Sharma (Zonal In charge, Honda Motorcycle & Scooter India Pvt. Ltd.) and Gwen Athaide (Actress-cum-singer) were the distinguished jury panel of the contest.
Air Marshal Hemant Sharma (34th Air Officer Commanding-in-Chief of Headquarters Maintenance Command, Indian Air Force), Mrs. Kusum Sharma (Wife of Air Marshal Hemant Sharma and President of Air Force Wives Welfare Association Regional, Nagpur), Mr. Satish Goyal (Commissioner, Income Tax Department), Mr. Jaiprakash Gupta (Well-known politician & Senior BJP Leader), Mr. Dilip Kamdar (Owner, Naivedhyam Group), Jyoti Kapoor (Co-Founder of Infinite Space Games and Services firm) were invited as the guests of honour. Many other who’s who of the beauty, fashion and entrepreneurs sector remained prominently present.
Acclaimed international choreographer, Shakir Shaikh was the Show Director. Mohd Meraj (Fashion Stylist) remained the backbone of the show and the official Public Relations Head was Tushar Mahajan. The show was conceived and coordinated by eminent event manager Dinesh Mishra.
“Pageant is not always concerned with ‘beauty’ only, but much more than that. It’s a roller-coaster ride of emotions, experience, hard work and all the efforts that the contestants put into it. The victory belonged to those who believed in their dreams and dared to achieve them”, said Dinesh, who has been successfully organising this show from more than a decade now. Powered by Enrico Heights, Vedom’s, New Era Sports and G H Raisoni University, Chic Beauty Parlour was their style partner while Pepsi was their beverage partner.
मुंबई – राज्य सरकारी कामगार संघटनांनी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासंपात जवळपास १७ लाख कर्मचारी सहभागी होण्याचा अंदाज आहे. पण हा संप बेकायदा आहे, त्यामुळे संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली (मेस्मा) कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रक काढलं.
शासनाच्या ज्या सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्गत घोषित करण्यात आलेल्या आहेत. यात आरोग्य सेवा, परिवहन, पाणी वितरण सेवा त्याचप्रमाणे शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत सेवा देणारे कर्मचारी अशांना याबाबत अवगत करण्यात येत आहे. तरीही जे कर्मचारी संपावर जातील त्यांच्या विरुद्ध सदर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
The trailer of Imtiaz Ali’s upcoming film Laila Majnu is finally here after a number of rescheduling. It’s the first time that filmmaker Imtiaz Ali collaborated with producer Ekta Kapoor for a film. Laila Majnu is the rehashed version of class love story of two lovers which we’ve been listening throughout our life. The makers finally dropped Laila Majnu trailer on Tuesday.
Sharing the trailer on her Twitter account, Ekta Kapoor wrote, “He was mad. She was crazy. Togetherness was the eternity they lived for! Meet them in #LailaMajnuTrailer. Releasing 7th Sept’18. #PyaarMeinPagal”
This Sajid Ali-directorial will also mark the debut of Tripti Dimri, Mir Sarwar and Avinash Tiwary in Bollywood.
Talking about his debut, director Sajid Ali, who is also the younger brother of Imtiaz Ali, told , “Honestly, I was under-confident about making a romantic film, but I thought I should attempt it. I knew I had his (Imtiaz) backing and even if I went wrong, he would be there to guide me. I was very nervous about making a film on a man-woman relationship; something I have no clue about, while he excels in it. Also, setting the story amidst the youth of Kashmir is what interested me.”
India-Pakistan relations have been hostile in recent times specifically over the Kashmir issue. The relations further took a back seat after the attack on the Pathankot Airbase for which India held Pakistan responsible. Now as Imran Khan rises to power in Pakistan, the future course of India-Pakistan relations remains to be seen. Imran Khan so far has expressed a friendly intent towards holding relations with New Delhi.
On 13th August, Pakistan will release 30 Indian prisoners most of which are fishermen through the Wagah border in Punjab. The oath-taking ceremony of Imran Khan was earlier scheduled for August 11 but it was deferred to 14th August which marks the Independence Day of Pakistan.
Imran Khan’s PTI emerged as the single largest party in general elections held in Pakistan on July 25. Pakistan-Tehreeke-Insaf won 116 seats to emerge as the largest political force after Nawaz Sharif was jailed over charges of corruption.
For Imran Khan’s oath-taking ceremony invites had been sent to his cricketer friends from India. These include Sunil Gavaskar, Kapil Dev and Navjot Singh Sidhu who played cricket for India in the same era as Imran Khan. Bollywood actor Aamir Khan has also been sent an invitation to be a part of the August gathering.
How India-Pakistan relations shape up from here remains to be seen but experts feel that the Imran government must be given a chance. Earlier there were speculations that the Indian PM too might be invited for Imran Khan’s oath-taking ceremony but later no foreign leaders were invited for the same.
श्रीलंकेमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता व्हिसा घ्यावा लागणार नाही. या पर्यटकांना व्हिसाच्या अटीतून वगळण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत आणि चीनसारख्या काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा मुक्त प्रवेश” देण्याला मंजूरी दिली जाईल, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी सांगितले.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या संदर्भात एक कृतीदलाची स्थापना केली आहे. पर्यटनस्नेही काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा फ्री एन्ट्री’ देण्याची शक्यता कृतीदलाकडून तपासली जाणार आहे. या कृतीदलाच्या शिफारसींच्या आधारे केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी ऑक्टोबर – नोव्हेंबर पासून मार्च-एप्रिल दरम्यानच्या पर्यटन हंगामासाठी केली जाणार आहे.
भारत आणि चीन व्यतिरिक्त युरोप आणि पश्चिम आशियातील अन्य काही देशांना या निर्णयाचा फायदा होईल. सिंगापूर, मालदिव आणि सेशेल्स या देशातील पर्यटकांनाही व्हिसामुक्त प्रवेश दिला जाईल असेही अमरतुंगा यांनी सांगितले.
नागपुर :- मध्य रेल्वे नागपुर विभागातील आरोग्य निरीक्षकावर हल्ला कारणाऱ्याला अटक करावी, या मुख्य मागणीसाठी नागपुर रेल्वे स्थानकावरील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्लेटफ़ार्म एक वर सोमवारी दुपारी “कामबंद आंदोलन” केले. यावेळी कामगारांनी मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
या कामबंद आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील काही वेळ सफाईचे काम ठप्प होते. यापूर्वी ही रेल्वे स्टेशन वरील सफाई कर्मचाऱ्यांनी पगाराकारिता आंदोलन केले होते. पगाराची थकित रक्क्म त्यांना अजुन पर्यन्त मिळालेली नाही.
अलीकडेच सफाई कंत्राट एकाच कंपनी ला मिळालेला आहे. ज्यात जवळपास २०० कामगार तीन पाळीत सफाई चे काम करतात. माहितीनुसार मध्य रेल्वे नागपुर विभागाचे आरोग्य निरीक्षक कपिल वर्मा यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. यापूर्वी कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली होती. ऐसा आरोप लावित कर्मचाऱ्यांनी मारहाण कारणाऱ्याला अटक करावी अशी मागणी करत कामबंद आंदोलन पुकारले.
Check out the song ‘Monobina’ from the movie ‘Gold’ Starring Akshay Kumar and Mouni Roy. The first song ‘Naino Ne Baandhi’ from ‘Gold’ had released at a big event for which Akshay had flown-in all the way to Mumbai from London. ‘Gold’ marks the Bollywood debut of TV actress Mouni Roy opposite Akshay Kumar Apart from Akshay and Mouni, the film has an ensemble cast of Kunal Kapoor, Amit Sadh, Vineet Singh, Sunny Kaushal and Nikita Dutta. Latest Hindi song ‘Monobina’ is sung by Isha Mecala.
Lyrics of the song have been given by Vayu and Music By Tanishk Bagchi. Check out the latest Hindi songs, new music albums, trending Hindi songs, top music charts, video songs, hot music videos.
जागतिक चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू ने आशियाई स्पधेतून माघार घेतली आहे. तिने वेटलिफ्टींग फेडरेशनला पत्र लिहून आपण तंदुरुस्त नसल्याने आशियाई स्पर्धेतून नाव वगळण्यात यावे अशी विनंती केली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी चानूने इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेऐवजी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष द्यावे असे म्हटले आहे.
मीराबाई चानू गेल्या तीन महिन्यांपासून पाठदुखीने त्रस्त आहे. अजुनही तिला वजन उचलताना त्रास जाणवत असल्याने सराव करणे कठीण जात आहे. गेल्या आठवड्यात बरे वाटल्याने तिने सराव करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा वेदना सुरु झाल्या. यामुळेच प्रशिक्षकांनी तिला आशियाई स्पर्धेतून माघार घेण्यास सुचवले आहे.
भारताचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी सांगितले की, सोमवारपासून मीराबाई चानू ला पुन्हा वेदना सुरु झाल्या आहेत. तिने जर आराम न करता या स्पर्धेची तयारी सुरु ठेवली तर दुखणे वाढू शकते. हा धोका आम्ही पत्करणार नाही. याबाबत फेडरेशनला कळवले असून आता निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. आशियाई स्पर्धेपेक्षा ऑलम्पिक महत्त्वाचे असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
मीराबाई चानू ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात ८५ किलोग्रॅम आणि १०९ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले होते. तसेच राष्ट्रकुलमध्येही आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना सुवर्ण पदकाची कमाइर् केली होती. त्यामुळे आता आशियाई क्रिडा स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र, चानूने माघार घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. ही ऑलम्पिक पात्रतेसाठीची पहिली स्पर्धा असणार आहे.
नागपुर :- शहर के तहसील थाना अंतर्गत डकैती की योजना बनाते तीन आरोपीयो को पुलिस ने धर दबोचा | प्राप्त जानकारी के अनुसार सोमवार की रात 10 बजे पुलिस गस्त वाहन को गुप्त सूचना मिली की गार्ड लाइन, रेलवे हाउस क्लब सभागृह की गली में कुछ आरोपी दिखाई दिए | सूचना के आधार पर दो पंच और कोतवाली का स्टाफ पहुंचा | वहा कुल ६ आरोपी डकैती की फिराक में बैठे नजर आये पुलिस ने उन्हें धर दबोचने की कोशिश में तीन आरोपी पकड़े गए और मौका पाकर तीन आरोपी अंधेरे का फ़ायदा लेकर भागने में कामयाब हो गए |
पकड़े गए आरोपियों से एक होंडा एक्टिवा मोपेड MH 49, AW 0105, कीमत करीबन 30 हजार, एक रॉयल इन्फिल्ड बुलेट MH 49,TC, 068 कीमत 1, 30000, मेड इन जापान का एक पिस्टल, दो ज़िंदा कारतूस कीमत करीबन 10,100 रु. गुप्ति, नायलोन रस्सी, मिरची पावडर, सहित 6500 नगद ऐसा कुल एक लाख 76 हजार 750 रुपये का माल आरोपियों से जप्त किया गया |
पकड़े गए आरोपियों में मोहम्मद इमरान उर्फ़ सोनू भाई वल्द मो. आसिर 32 मोमिनपुरा सैफी नगर, सैयद काशीक अली वल्द अब्दुल हनीफ 19 , राजू बेकरी के पास, नालसाहब चौक, कसाबपुरा और निहाल अहमद वल्द अनीस अहमद 19 मोमिनपुरा हापीज बेकरी के पीछे है | इन तीनो को गिरफ्तार किया गया | फरार आरोपी सानु 22, शारिक 21, जावेद की तलाश पुलिस कर रही है | पकड़े गए आरोपियों पर 399, 402, कलम के साथ आर्म एक्ट सहकलम 135 म पो का के अंतर्गत गुनाह दाखिल किया गया है |
मुंबई : शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध विषयांवर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
खा. चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवू अशी आश्वासने दिली होती. सत्तेत येऊन साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला पण हे प्रश्न काही सुटले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे हे वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत आहेत असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.
मुस्लीम आरक्षणाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. तरीही सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. मेगाभरती रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र यामुळे सर्वच समाजातील वयोमर्यादा संपत आलेल्या तरूणांचे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. तेवढ्या जागा मराठा तरूणांसाठी रिक्त ठेवून इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार मेगाभरती करेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मग आता अचानक भरती रद्द का केली?मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रमाणेच मेगाभरतीचा उपयोग करून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा डाव आहे का? असे प्रश्न खा. अशोक चव्हाण यांनी विचारले.
काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. काँग्रेस पक्षाने कधीही आरक्षणाच्या मुद्दयाचे राजकारण केले नाही. सत्ताधारी भाजपानेच आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शांतता असावी ही आमची इच्छा आहे. त्यामुळे हिंसा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन आम्ही सातत्याने केले आहे. आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत असे खा. चव्हाण म्हणाले. भाजप खा. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याची घटना निषेधार्ह असल्याचे सांगून हा शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा परिणाम आहे असे अशोक चव्हाण म्हणाले..
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार निव्वळ आश्वासने देत असून, प्रत्यक्ष ठोस निर्णय घेत नसल्यामुळे राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी आज, मंगळवारी ७ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जात असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते र. ग. कर्णिक यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले.
या संपात मंत्रालय कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती त्या संघटनेचे पदाधिकारी अविनाश दौंड यांनी दिली.
मात्र, या संपात राजपत्रित अधिकारी सहभागी होणार नाहीत. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत दिवाळीपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महासंघाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर राजपत्रित अधिकारी महासंघाने यापूर्वी पुकारलेला तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतल्याचे कुलथे यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
काही सरकारी कामगार संघटनांनी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा दिला असून, तो संप बेकायदा आहे. त्यामुळे संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असे राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणपतीपर्यंत सातव्या वेतन आयोगातील आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. तसेच राज्य सरकारने पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असल्यामुळे दिवाळीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होईल, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
Nagpur: In a big boost to primary health care and Nagpur municipal corporation (NMC) Urban Primary Health Centres (UPHC), Tata Trusts is all set to start operation of its state-of-the-art centralized pathology lab from August 13.
The laboratory will be exclusively for the civic body’s UPHC, which are also being developed in association with Tata Trust.
A NMC official told Tata Trusts will facilitate 21 types of tests at very low prices. “The laboratory has been developed at NMC’s Sadar Diagnostic Centre. It is fully equipped with high-end haematology and biochemistry analyser. Tests for pregnant women, subject to prescription from UPHC , will be free of cost,” he said.
The laboratory is part of the Model UPHC Project being implemented jointly by NMC and Tata Trusts. Under the same project, NMC, in association with Tata Trusts, is developing 26 UPHCs. Already, work on eight UPHCs has been completed and they have been opened for public.
The NMC official added nine more UPHCs will become operation within next two months, followed by remaining eight by december end. NMC is developing the uPHCs under the central government’s national urban health mission (NUHM). The centres have been developed as per guidelines of tata trusts . Also, modern facilities like computers, machinery and training to staffs is also being given by tata trust, he said.
नागपुर :- दिव्यांगांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. सामान्यांप्रमाणेच दिव्यांगांचेही जीवन सुकर व्हावे, त्यांनाही विविध क्षेत्रात सन्मान मिळावा, यासाठी शासन विविध उपक्रम राबविते. केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रमातूनच उभारण्यात येणारे शहरातील पहिली सुलभ संचार व्यवस्था हा स्तुत्य उपक्रम असून हे केंद्र दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत ठरावे, असा आशावाद महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘सुगम्य भारत’ उपक्रमांतर्गत शहरातील शिवाजी नगर उद्यानात सुलभ संचार व्यवस्थेचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर बोलत होत्या. याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेविका रूपा रॉय, उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार, वास्तुविशारद त्रिलोक ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर श्रीमती जिचकार म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तिंनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटविला आहे. मागील तीन ते चार वर्षापासून केंद्र व राज्य शासनाकडूनही मोठा दिलासा मिळत आहे. दिव्यांगांसाठी ‘सुलभ संचार’ अशी व्यवस्था निर्माण करणे हा प्रेरणादायी उपक्रम आहे. शहरात उभारण्यात येणारे पहिलेच केंद्र शहराची वेगळी ओळखही दर्शविणार आहे, असेही त्या म्हणाल्या. शहरात सगळीकडे वेगाने विकासकामे होत आहेत. त्यामुळे सुलभ संचार केंद्राचेही कामाला गती मिळावी व ते लवकर पूर्णत्त्वास यावे. सुलभ संचार केंद्राच्या कामात कोणत्याही त्रुट्या राहु नयेत याकडे विशेष द्या, असे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.
शिवाजी नगर उद्यानातील १५ हजार चौरस फूट जागेमध्ये साकारण्यात येणाऱ्या सुलभ संचार केंद्रात दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. विविध खेळांचे साहित्य व व्यवस्था केली जाईल. अंधांसाठी ब्रेल लिपीमध्ये विविध माहितीचे फलक लावण्यात येणार आहे, अशी माहिती स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिली. उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार यांनी आभार मानले.
नागपुर :- राज्य के ऊर्जा मंत्री और जिले के पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले का ड्रीम प्रोजेक्ट कोराडी तालाब के पुनरुत्थान, गहराईकरण तथा सौंदर्यीकरण के लिए महालक्ष्मी जगदंबा परिसर में विकास, जल क्रीड़ा, पर्यटन, क्षेत्र विकास को दिशा देने के लिए तालाब की सफाई करने 20 मीटर लंबे, 7 मीटर चौड़े तथा 90 टन का महाकाय जहाज को कोराड़ी तालाब में उतारा गया है। इस प्रकल्प के तहत कार्य का शुभारंभ डेढ़ करोड़ की लागत से बने राठोड-1 जहाज को तालाब में उतारकर किया गया।
20 मीटर लंबे, 7 मीटर चौड़े तथा लगभग 90 टन का यह महाकाय जहाज लोहे की प्लेट जोड़कर कोराडी के विद्या भवन स्कूल के समीप विशेषज्ञों की निगरानी में लगभग डेढ़ करोड़ की लागत से बनाया गया है । महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड बान्द्रा, मुंबई के पोर्ट अधिकारियों के नियमों के तहत अनुमति प्रदान कर, ऊर्जा मंत्री के हाथों “राठोड-1′ जहाज सुरक्षा बरतते हुए कोराडी तालाब में उतारा गया। 194 हेक्टेयर परिसर में फैले कोराडी तालाब की सफाई पुनरुत्थान, कीचड निकालना, गहरा करना, सौंदर्यीकरण करने का काम महानिर्मिती की ओर से मे. अभि. इंजीनियरिंग कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड को दिया गया है। निविदा प्रक्रिया द्वारा दिए गए काम की कीमत 55.06 करोड़ है। यह काम 18 महीने में पूर्ण करना है।
इस जहाज के द्व्रारा पहले तालाब में फैली काई, कायका, घास तथा अन्य अनावश्यक वनस्पति निकाली जाएगी। इसके लिए “राठोड-1′ जहाज पर पोकलेन रख कर इन चीजों को निकाला जाएगा। प्रतिदिन लगभग 16 घंटे काम करने के बाद 1 हेक्टेयर की वनस्पति निकाली जाएगी। दूसरी बारी में 12 मीटर/3.5 मीटर आकार का हॉलंड बनावट का ग्रुप य कटर सेक्शन रेजर की सहायता से पानी के भीतर का लगभग 305 मीटर गहराई का कीचड़ 200 मिमी पाइप से निकाला जाएगा। अनावश्यक वनस्पति निकालने से पानी स्वच्छ रहेगा। मछली तथा जलचर प्राणियों को पर्यावरण पूरक संरक्षण मिलेगा। तालाब परिसर अत्यंत नए रूप में दिखेगा। कीचड़ निकालने से पानी का स्टॉक बढ़ेगा। बिजली उत्पादन के लिए पानी की उपलब्धता रहेगी। तालाब के भीतर की कीचड़ वाली मिट्टी खेत में डालने से खेत की उपज क्षमता बढ़ेगी। निचले इलाकों में समतलीकरण के लिए भी इस मिट्टी का उपयोग हो सकता है।
नागपुर :- अगर इंसान ठान ले तो किसी भी उम्र और समय पढ़ सकता है | इस बात को सच कर दिखाया नागपुर शहर की प्रथम नागरिक महापौर नंदाताई जिचकार ने | नंदा ताई इतनी व्यस्त भरी जिन्दगी में साइकोलॉजी में एम.ए. कर रही हैं। पूरे दिन सार्वजनिक काम और मीटिंग्स के साथ शहर की गतिविधियों में हिस्सा लेने के बावजूद इस जज्बे को मंजिल तक ले जाने की ठानी है नंदा ताई ने | उन्होंने कहा-शुरू से ही साइकोलॉजी विषय आकर्षित करता रहा है। मन में हमेशा से ही ये था कि वक्त मिलने पर इस विषय को जरूर पढूंगी। इग्नू के साथ शुरुआत की है, और ये यह एक अच्छी शुरुआत है। मै रविवार को क्लास अटैंड करती हूं और प्रोजेक्ट वर्क भी पूरा करती हूं। महापौर नंदा ताई ने बताया कि वे जो भी ठान लेती हैं उसे पूरा जरूर करती हैं। ख़ास बात यह है की इससे पूर्व भी वे एम.एससी व बीएड कर चुकी हैं।
अक्सर हम ये बोलते हैं कि जॉब है या घर पर बिजी हैं तो पढ़ाई करने का समय नहीं हैं। लेकिन महापौर नंदाताई को रोज कई कार्य होते हैं और वे सभी कार्यों को समय पर पूरा भी करती हैं। ऐसा करके शहर की प्रथम नागरिक ने संदेश दिया है कि लोग उन्हें मिसाल मान कर स्वयं को भी पढ़ाई के लिए प्रेरित करें। महापौर नंदा जिचकार कहती हैं कि मुझे नई बातें और नया ज्ञान लेने में गर्व महसूस होता है। वैसे तो आजकल गूगल पर सभी तरह की जानकारी मिल जाती है, किन्तु इंटरनेट सीमित जानकारी देता है। मुझे व्यापक ज्ञान लेने की इच्छा थी तो ये डिग्री कर रही हूं। जब भी मौका मिलता है मैं थोड़ा पढ़ाई कर लेती हूं। सोशल मीडिया पर टाइम वेस्ट करने से अच्छा है कि अपने रूचि के विषय को पढ़ लिया जाए कुछ ज्ञान हासिल कर लिया जाए। वे महापौर के पद पर इतनी व्यस्त हैं, उसके बाद प्रोजेक्ट वर्क पूरा करती हैं, क्लासेस अटैंड करती हैं। वे एम.ए.साइकोलॉजी कर रही हैं। संडे को प्रैैक्टिकल व प्रोजेक्ट वर्क, वायवा पूरा करती हैं। ये दो वर्षीय कोर्स है। महापौर नंदा ताई जिचकार सभी के लिए मिसाल और शहरवासियों के लिए एक प्ररेणा हैं।
The trailer of Salman Khan’s brother-in-law Aayush Sharma’s debut Bollywood movie, ‘LoveRatri’ is out and it is a story of an ambitionless boy who fights for his love.
Presenting the fresh pair of Aayush Sharma and Warina Hussain, the romantic drama is about the love story of the couple thats spans across the period of Navratri.
Keeping the tempo upbeat with festive mood, the trailer witnesses Aaysuh as a Gujarati boy, Sushrut, who is also a Garba teacher. During the celebrations of Navratri, he falls in love with an NRI girl. The trailer is filled with romance, drama, dance, action, and humour. It ends with special appearances by Arbaaz Khan and Sohail Khan.
Unveiling the trailer, Salman wrote, “Loveratri – Yeh Kahani Hai Pyaar Aur Mohabbat ki! Aapke Liye. (It is a story of love, for you.)”
भारताच्या पी. व्ही. सिंधू ला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चीनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिच्याकडून २१-१९, २१-१० असा पराभव स्वीकारवा लागला.
मरिनचे हे तिसरे जागतिक अजिंक्यपद ठरले. यापूर्वी तिने जकार्तात २०१४ आणि २०१५ साली या स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले होते.
नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनमध्येही सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सिंधूने चांगली सुरुवात करताना महिल्या गेममध्ये प्रारंभी आघाडी मिळविली होती. परंतु त्यानंतर डावखुर्या मरीनने आपले वर्चस्व प्रस्तापिक करताना सिंधूला जोरदार झुंज देत हा गेम २१-१९ असा जिंकला. तर दुसर्या गेमध्ये मरिनने आपले वर्चस्व कायम ठेवताना सिंधूला सहज पराभूत केले.
यापूर्वी सिंधू आणि मरिन ११ वेळा समोरासमोर ठाकल्या होत्या. त्यात सिंधूने ५ वेळा तर मरिनने ६ वेळा बाजी मारली होती. जूनमध्ये झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेतही सिंधूला अंतिम लढतीत मरिनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही मरिनने सिंधूवर मात करीत सुवर्ण पदक मिळविले होते. आणि आता पुन्हा एकदा ती सिंधूवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या द्वितीय मानांकित अकाने यामागुचीवर २१-१६, २४-२२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
LG, a South Korean electronics manufacturer, is gearing up to launch the LG G7 ThinQ in India today, according to the phone’s product landing page that has been listed on home-grown e-commerce portal Flipkart.
First unveiled in May, the phone is a successor of the LG G6, which was launched last year. The phone comes with host of improvements compared to the predecessor such as new format screen, more RAM, artificial intelligence capabilities and enhanced camera modules. However, it still lacks some of the key features of the LG V-series smartphones such as plastic-OLED screen.
Like its predecessor, the LG G7 ThinQ is primarily a smartphone for multimedia enthusiasts with top-notch audio features, capable dual rear camera module and bright LCD screen. However, the phone also gets native AI-capabilities to enhance the camera performance that has become a common feature in most of the current generation smartphones.
features and specifications of the LG G7 ThinQ:
Artificial Intelligence in Camera, Google for everything else
The LG G7 ThinQ features AI camera that identifies scene and automatically adjusts the setting based on machine learning algorithms. The phone also gets a discreet Google Assistant key, like Bixby key in Samsung phones, that enables the voice search. The key also doubles up as the Google Lens key to fetch information from web. The Google Lens is a visual search platform that scans image or object in frame and fetches information from the web related to it.
Audio boost
The LG G7 ThinQ features 32bit Hi-Fi QUAD DAC with DTS:X 3D surround sound capabilities for true 7.1 channel surround sound experience through headphones. The phone also features a new mono speaker, which is dubbed as BoomBox speaker. The speaker packs in 17 times enlarged resonance chamber and boasts a 39 per cent larger speaker with boosted bass, according to company’s claim.
Screen, camera and everything else
On the front, the LG G7 ThinQ sports a 6.1-inch notch-based screen of QHD+ resolution in 19:9 aspect ratio that can get up to 1000 nits bright. On the back, the phone boasts a dual 16-megapixel lens with portrait mode, live photos, and HDR10 video recording.
The phone is powered by Qualcomm Snapdragon 845 system-on-chip (SoC), paired with the either 4GB or 6GB of RAM and 64GB or 128GB of storage. However, the Indian model is expected to feature only 6GB of RAM and 128GB of storage. Powering the phone is a 3,000 mAh battery, which supports Quick Charging technology. The phone boots Android Oreo operating system covered under LG’s custom user interface.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (IPBB) के लॉन्च की घोषणा कर दी गई है. इसी महीने 21 अगस्त को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इसको लॉन्च करेंगे. सूचना प्रसारण मंत्रालय के एक वरिष्ठ अधिकारी ने इसकी जानकारी दी है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आईपीबीबी को लॉन्च करने के बाद इसकी 650 शाखाओं में काम शुरू हो जाएगा. देश के हर जिले में इसकी कम से कम एक ब्रांच होगी. इन शाखाओं के जरिये आईपीबीबी बैंकिंग सेवाएं ग्रामीण और दूर-दराज इलाकों में देगा.
बैंक की शाखाओं के अलावा देश में स्थित 1.55 लाख पोस्ट ऑफिस में से भी बैंकिंग सेवाए ली जा सकेंगी. अधिकारी ने बताया कि सरकार इस साल के आखिरी तक 1.55 लाख पोस्ट ऑफिस ब्रांचों को IPPB से जोड़ने की कोशिश करेगी. जैसे ही यह काम होगा, वैसे ही यह देश के सबसे बड़े बैंकिंग नेटवर्क के तौर पर काम करने में सफल हो पाएगा.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक में आपको अन्य बैंकों की तरह ही सुविधाएं मिलेंगी. इसमें फंड ट्रांसफर और बचत खाता खुलवाने समेत अन्य कई सेवाएं मिलती हैं. आईपीबीबी न सिर्फ डिजिटल बैंकिंग की सुविधा मुहैया कराएगा, बल्कि यह ग्रामीण बैंकिंग पर भी फोकस रखेगा.
जम्मू-कश्मीर को विशेष राज्य का दर्जा देने वाले आर्टिकल 35ए को रद्द करने संबंधी याचिका पर सुप्रीम कोर्ट में आज सुनवाई टल गई। अगली सुनवाई 27 अगस्त को होगी। प्रधान न्यायाधीश ने कहा कि पीठ के तीन न्यायाधीशों में से एक न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ के उपस्थित नहीं होने के कारण अनुच्छे 35 ए पर महत्वपूर्ण सुनवाई स्थगित की गयी।
सुप्रीम कोर्ट ने कहा कि तीन सदस्यीय पीठ इस मामले की सुनवाई कर रही है कि क्या अनुच्छेद 35ए के मामले को संवैधानिक पीठ के पास भेजा जाए। हम केवल यह देखेंगे कि क्या आर्टिकल 35ए संविधान के मूल ढांचे के खिलाफ जाता है?
बता दें कि नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, माकपा और कांग्रेस की राज्य इकाई सहित राजनीतिक दल और अलगाववादी आर्टिकल 35ए पर यथास्थिति बनाए रखने की मांग कर रहे हैं। इस अनुच्छेद के चलते जम्मू कश्मीर से बाहर के लोग राज्य में कोई भी अचल संपत्ति नहीं खरीद सकते।
अमरनाथ यात्रियों के जत्थे को जाने की अनुमति नहीं
आधिकारिक सूत्रों ने बताया कि प्रशासन की हिदायतों को देखते हुए जम्मू के भगवती नगर आधार शिविर से कश्मीर की तरफ अमरनाथ यात्रियों के जत्थे को जाने की अनुमति नहीं दी जाएगी। इसी तरह जो यात्री मध्य कश्मीर के बालटाल शिविर से जम्मू आने वाले थे उन्हें भी पिछले दो दिनों से मनिगाम शिविर में रोक लिया गया है।
सूत्रों ने बताया कि सुरक्षा कारणों से किसी भी यात्री को नूनवान पहलगाम आधार शिविर को छोड़ने की अनुमति नहीं दी गई है। हालांकि इन आधार शिविरों में यात्रियों को सभी तरह की सुविधाएं दी जा रही है और जैसे ही प्रशासन की अनुमति मिलेगी इन्हें जम्मू जाने की इजाजत दे दी जाएगी।
अलगाववादियों के आह्वान के कारण पूर्ण बंद
अलगाववादियों के पूर्ण बंद के आह्वान के कारण रविवार को कश्मीर में जनजीवन पूरी तरह से प्रभावित हुआ है। हड़ताल के कारण पूरी घाटी में दुकान और व्यवसायिक प्रतिष्ठान बंद हैं जबकि सड़कों पर कोई वाहन नहीं चल रहा है।
घाटी में ट्रेन सेवा निलंबित
अलगाववादियों के बंद के आह्वान को देखते हुए कश्मीर घाटी में रविवार और सोमवार के लिए ट्रेन सेवा को निलंबित रखा गया है। अधिकारी ने बताया कि घाटी में कानून और व्यवस्था की समस्या को लेकर आशंकाएं हैं जिसके कारण पांच और छह अगस्त दो दिनों के लिए ट्रेन सेवा बंद कर दी गई है।
आईएएस टॉपर फैसल ने आर्टिकल 35ए पर विवादित बयान दिया
आईएएस अधिकारी शाह फैसल ने एक बार भी विवादित बयान दिया है। 2010 बैच के यूपीएससी सिविल सेवा परीक्षा के टॉपर फैसल ने कहा कि संविधान के आर्टिकल 35ए को रद्द करने से देश के बाकी हिस्से से जम्मू कश्मीर का संबंध खत्म हो जाएगा। उन्होंने कहा कि इसके बाद चर्चा के लिए कुछ भी नहीं बचेगा। उन्होंने कहा कि जम्मू-कश्मीर का विलय भारत के संविधान के लागू होने से पहले हुआ।
आईएएस अधिकारी ने हालांकि कहा कि जम्मू कश्मीर के संबंध में विशेष संवैधानिक प्रावधान से देश की संप्रभुता और अखंडता को कोई खतरा नहीं है। उन्होंने कहा कि संविधान में जम्मू कश्मीर राज्य के लिए कुछ विशेष प्रावधान रखे गए हैं। यह अनोखी व्यवस्था है। यह भारत की अखंडता के लिए कोई खतरा नहीं है। फैसल फिलहाल मिड करियर स्नातकोत्तर पाठ्यक्रम में हिस्सा लेने के लिए अमेरिका में हैं। इससे पहले दुष्कर्म पर ट्वीट को लेकर फैसल के खिलाफ पहले ही केंद्र के कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग के अनुरोध पर जम्मू कश्मीर सरकार ने अनुशासनात्मक कार्यवाही शुरू कर दी है।
औरंगाबाद: राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे विधान केले आहे. जाती-धर्मावर नव्हे, तर जात आणि धर्म बाजूला ठेवून, जे अत्यंत गरीब आहेत, त्यांचाही काही विचार करायला पाहिजे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे. आरक्षण जरी दिले तरी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, अशा आंदोलनात आगीत तेल ओतण्याचें काम जबाबदार पक्षांनी करु नये, असेही गडकरी यांनी आवाहन केले. तसेच या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वाट काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधील मोठा मंत्री पहिल्यांदाच बोलल्याने गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन आता चर्चेला सुरुवात झाली.
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. औरंगबाद, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे झालेल्या आंदोलनांनी हिंसक वळणही लागले होते. तसेच आंदोलनाच्या मागणीसाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
मराठा समाजाच्या मागण्यांचा राज्य सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाला विनंती करण्यात आली आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलवले जाईल. अधिवेशनात या अहवालावर सर्वानुमते चर्चा केली जाईल आणि काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या दूर केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी याआधीच दिले आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-२ या मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे, या यानाचे प्रक्षेपण आता जानेवारीनंतरच होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
‘इस्रो’ च्या नियोजनानुसार, ही मोहीम एप्रिलमध्ये होती, त्यानंतर हे प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यता आले होते. मात्र, वर्षभरामध्ये दोन मोहिमांमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या, त्यामुळे चंद्रावरील महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लष्करी दळणवळणासाठी सोडण्यात आलेल्या ‘जीसॅट-६ए’ या उपग्रहाचा प्रक्षेपणानंतर संपर्क तुटला होता. त्यानंतर ‘जीसॅट-११’ या उपग्रहाच्या प्रक्षेपण तांत्रिक तपासणीवेळी थांबविण्यात आले होते. याशिवाय, सप्टेंबरमध्ये ‘पीएसएलव्ही-सी३९’ मोहिमेमध्ये ‘आयआरएनएसएस-१एच’ उपग्रहाचे उष्णतारोधक कवच ऐनवेळी उघडले नव्हते.
इस्रोसाठी ‘चांद्रयान-२’ ही मोहीम अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. चांद्रयान-१ आणि मंगळयानानंतर प्रथमच ‘इस्रो’मोठी मोहीम राबवत आहे. यामध्ये एक रोव्हर चंद्रावर सोडण्यात येणार असून, आतापर्यंत कोणत्याच संशोधनामध्ये समोर न आलेल्या दक्षिण ध्रुवावरील निरीक्षणे हा रोव्हर घेईल.
या मोहिमेसाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणत्याही अवकाशातील घटकावर उपकरण उतरविण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ आहे. ‘आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या मोहिमेसाठी ठराविक अवकाशीय स्थिती आवश्यक असते आणि जानेवारीमध्ये ही स्थिती आहे. त्यामुळे, ही मोहीम जानेवारीमध्येच असेल, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.
नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रीया पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व पातळीवर राज्य सरकार प्रयत्नशील आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातील वैधानिक कार्यवाही पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत राज्यात मेगाभरतीस स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी त्यांना हिंसक वळण लागत आहे. आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांवरून शांततेचे आवाहन केले. या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती तर दिलीच, मात्र त्यासोबतच आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी होत असलेल्या विलंबामागील तांत्रिक अडचणही स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाशिवाय घेणे शक्य नसून तसा तो घेतल्यास हा आनंद काही काळच टिकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढेही कोणीही आत्महत्या किंवा जाळपोळ करू नये, अशी विनंती करतानाच सरकार या मुद्द्यावर खुल्या दिलाने आणि प्रामाणिकपणे संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवू पाहत असल्याचे ते म्हणाले. ही राजकीय कुरघोडी करण्याची वेळ नसून सत्ताधारी आणि विरोधक हा भेद विसरून एकदिलाने काम करून या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे राज्यातील गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. इपीएफओच्या गुंतवणूक विषयक अहवालाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसात राज्यात आठ लाख रोजगार वाढले. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास ४६ ते ४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे राज्य पुरोगामी आणि शांतताप्रिय असल्यामुळेच परकीय गुंतवणूक आकृष्ट होत आहे. मात्र राज्यात सध्या जे घडत आहे, ते पाहता आगामी काळात गुंतवणूकदार राज्यात येतील की नाही याबाबतची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
दुबई – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी भारताचा कर्णधार विराट कोहली साठी मात्र ही कसोटी चांगलीच फलदायी ठरली आहे. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डवात अर्धशतक फटकावत विराटने अखेर कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान गाठण्यात यश मिळवले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दमदार फलंदाजीच्या जोरावर विराटने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथला मागे टाकत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानाला गवसणी घातली. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावणारा विराट कोहली हा भारताचा केवळ सातवा फलंदाज आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात त्यानं कारकिर्दीतील 22 वं शतक ठोकलं. त्यानं या डावात 149 धावा कुटल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं 51 धावांची झुंजार खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याचे कसोटीत 934 गुण झाले. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला (929) मागे टाकून जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं. 2011मध्ये सचिन तेंडुलकरनं जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं होतं. सात वर्षांनी कोहलीनं ही कामगिरी केली आहे.
नागपुर :- नागपूर महानगरपालिका आणि लकी म्यूझिकलइवेंट्सच्या संयुक्त विद्यमानेआयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ च्या उत्कंठावर्धक ‘मेगा फायनल’मध्ये १४ वर्षाखालील गटात ग्यानदा कोंडे व १४ वर्षावरील गटात स्वस्तीका ठाकुर चॅम्पियन ठरली. रेशीमबाग येथीलकविवर्य सुरेश भट सभागृहात ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धेची ‘मेगा फायनल’ झाली.
यामध्ये दोन्ही गटातील एकूण २३स्पर्धकांनी जेतेपदाच्या मुकुटासाठीआव्हान दिले होते. यात १४ वर्षाखालील गटात ग्यानदाने प्रथम तर सुमेधा बालपांडेने द्वितीय व मिताली कोहोडने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. १४ वर्षाखालील गटात स्वस्तीकाने पहिले, प्रजोत देशमुखने दुसरे व श्रिया मेंढीने तिसरे स्थान राखले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान महापौर नंदा जिचकार यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहात भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यावेळी मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, जलप्रदाय समिती उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय चावरे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते. कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थविदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांनाव्यासपीठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धाआयोजित करण्यात आली.
व १४ वर्षावरील अशा दोनगटात आयोजित स्पर्धेमध्ये विदर्भातीलउदयोन्मुख व प्रतिभावंत गायककलावंतांनी सहभाग घेतला होता.सुरूवातीला स्पर्धेची प्राथमिक फेरीघेण्यात आली. प्राथमिक फेरीतून दोन्हीगटातील १२७ स्पर्धक उपांत्य फेरीसाठीपात्र ठरले होते. उपांत्य फेरीत १४वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झालीहोती. निवड झालेल्या २३ स्पर्धकांनीजेतेपदाचे मुकुट पटकाविण्यासाठी शर्थीचेप्रयत्न केले. मात्र अखेर ग्यानदा व स्वस्तीकाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांचा कौल मिळविला. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या दोन्ही कलावंतांना २१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी क्रमश: ११ हजार व ७ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाचे क्रीडासमिती सभापती नागेश सहारे, हर्षलहिवरखेडकर, लकी म्यूझिकल इवेंट्सचेलकी खान आदींनी सहकार्य केले. शहरातील पं. जयंत इंदुरकर, गुरुवर्य अखिल अहमद, मोरेश्वर निस्ताने, आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. तनुजा नाफडे, सुनील गजभिये, मनिषा देशमुख यांनी अंतिम फेरीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
स्वस्तीका, प्रजोत श्रियाला सा रे गा मा पा मध्ये जाण्याची संधी
‘व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरी १४ वर्षावरील गटात पहिले तिन्ही स्थान पटकाविणाऱ्या स्वस्तीका ठाकुर, प्रजोत देशमुख व श्रिया ठाकुर या तिन्ही कलावंतांना झी टीव्ही वाहिनीवर सुरू होत असलेल्या सा रे गा मा पा या रिअॅलिटी शो मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. झी टीव्ही वर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाहिनीतर्फे १६ ते ३५ वयोगटासाठी देशभरात ऑडीशन घेण्यात येणार आहे.
यातून निवडण्यात येणाऱ्या देशातील उत्कृष्ट गायकांमधून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावंतांची निवड होणार आहे. ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ विजेत्या स्वस्तीका, प्रजोत व श्रिया या तिन्ही कलावंतांना सा रे गा मा पा च्या प्राथमिक फेरीत ऑडीशन देण्याची गरज नसून त्यांची निवड देशभरातून निवडण्यात येणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धकांमध्ये झाली आहे, अशी माहिती लकी म्यूझिकल इवेंट्सचे लकी खान यांनी दिली.
Emraan Hashmi is all set to adapt the inspiring real-life story of India’s top detective, Suryakant Bhande Patil, who has solved 120 child kidnapping cases for free, for the screen. Titled Father’s Day, this emotional father-son story is based on a book, Drishyam Adrishyam, by Gujarati author Praful Shah.
Emraan Hashmi in #FathersDay… Based on the life of Suryakant Bhande Patil, a detective who has solved 120 child kidnapping cases for free… Ad man Shantanu Baagchi to direct… Written by Ritesh Shah… Produced by Emraan Hashmi, Priya Gupta and Kalpana Udyawar… Starts 2019. pic.twitter.com/IATffHgqaJ
Directed by debutant Shantanu Baagchi, who has over 300 ad films to his credit, with screenplay and dialogue by Ritesh Shah, who penned Airlift, Pink and Raid, the film will be jointly produced by Emraan, Priya Gupta and Kalpana Udyawar.
Confirming the news, Emraan Hashmi says, “Suryakantji’s story is heartbreaking but very inspiring. It’s rare to find a person who has dedicated his whole life to helping find the kidnapped children of others, that too for free. I am proud to be playing him in the film.”
Excited to announce my film ‘Father’s day’ based on the life of Suryakant Bhande Patil, India’s top detective who has solved 120 child kidnapping cases for free. Directed by Shantanu Baagchi, written by @writish. Produced by @emraanhfilms & @mataramfilms. @priyagupta999pic.twitter.com/TPvo2eaCLj
Three persons, identified as Prathamesh Sidam (16), Sagar Jambhulkar (17) and Bunty Nirmal (14), drowned in the Salaimenda dam adjoining Telgaon in Hingna tehsil as a friendship day revelry near the water body went awry. The three deceased were from Sevadal Nagar of Bhandewadi.
Eight friends from city had gone to Salaimenda dam to celebrate friendship day. It was then that Sidam, Jhambulkar and Nirmal decided to enter the dam water. According to local villagers, the dam is already overflowing rendering it dangerous if one is not a deft swimmer.
Police said Sidam started struggling in the water after having ventured into the deeper zone when two others tried to reach out for him to help. The three friends, who probably did not know swimming, were soon lost under the surface of the water even as the rest of the friends tried to offer them help.
The local villagers rushed to the dam after the rest of the friends raised an alarm. The police control room was also alerted. The control room informed the Hingna fire station from where a rescue team was promptly dispatched. It’s learnt that only Sidam’s body was fished out before fading light forced the search operation to be suspended.
The families of the victims reached the dam. A case of accidental death has been registered at Hingna police station. Meanwhile, BJP MLA Sameer Meghe of Hingna said he would take up the issue of increasing patrolling as a measure of deterrence near the popular water bodies and picnic spots on the weekends, festivals and holidays.
“Work of fencing the Zilpi Mohgaon Lake is underway so that it remains inaccessible for the visitors but they can enjoy the view. It is also responsibility of citizens to take precaution and adhere to safety measures rather than expecting to be monitored every time,” he said.
Meghe also appealed the citizens, especially the youngsters, to take lessons from the past incidents. “Invaluable losses of lives are taking place because picnickers are not ready to behave safely,” said the BJP MLA.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...