Home Blog Page 107

CM Thackeray: Decision on reopening temples and religious places after Diwali

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेला करणार संबोधित

Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Sunday asked the people not to lower their guards against COVID-19 and said that although the infection cases were going down in the state, the pandemic was far from over.

“Even if the number of coronavirus cases in the state is going down, the pandemic is not over yet. If you look at the global situation, many countries are facing the second wave now. But we cannot afford to have a second wave,” he said.

“Therefore, people should not take things lightly. They should follow all the guidelines and norms,” he added.

“The state government has so far relaxed several curbs. But the use of a face mask is a must and it should continue for a longer period for the safety of people. We have to make sure that no second wave hits us,” the chief minister said.

The CM also spoke on the reopening of temples and religious places in the state. After Diwali, all religious places and temples will be opened and standard operating protocols (SOPs) will also be formed, said Chief Minister Uddhav Thackeray.

On Sunday, Thackeray interacted with the citizens of the state through social media. He spoke in detail on the Metro project, ban on Diwali fireworks, corona and temple opening. Regarding temples, he said, “I am currently being criticized for not opening temples.” Let it be. I am ready to bear criticism for the good of the people.

WhatsApp Pay येताच NPCI ने घातली UPI ट्रान्झॅक्शनवर मर्यादा

WhatsApp update lets you write a description for your group chat

भारतात आता व्हॉट्सअ‍ॅपवरुन फक्त संवादच नाही, तर आर्थिक व्यवहारही करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयनं गुरूवारी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी दिली आहे. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅपवरुन पैसेही पाठवता येणार आहेत. मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून, यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे.

WhatsApp Pay लाँच होताच NCPI ने युपीआय ट्रान्झॅक्शनसाठी मर्यादा घालण्याचीही घोषणा केली आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात युपीआय ट्रान्झॅक्शन्स होत आहे. एका महिन्यात जवळपास २ अब्ज युपीआय ट्रान्झॅक्शन झाली आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार थर्ड पार्टी अ‍ॅप्सना संपूर्ण युपीआय ट्रान्झॅक्शनच्या केवळ ३० टक्केच मिळणार आहे. Google Pay आणि PhonePay यांसारखे अ‍ॅप्स थर्ड पार्टी अ‍ॅप्समध्ये येतात.

थर्ड पार्टी अ‍ॅप्सना युपीआय ट्रान्झॅक्शनच्या केवळ ३० टक्के ट्रान्झॅक्शन्स करता येणार आहेत. रिस्क मॅनेजमेंट आणि वाढत्या युपीआय पेमेंटकडे पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. “युपीआय ट्रान्झॅक्शन आता दर महिन्याला दोन अब्जांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच भविष्याकडे पाहता एकूण क्षमतेच्या ३० टक्केच वापराची परवानगी थर्ट पार्टी अ‍ॅप्सना देण्यात आली आहे,” असं एनसीपीआयनं सांगितलं.

काय आहे WhatsApp Pay?

भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल, तर त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणं अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPIला सर्पोट करणार हवं. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,”आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचा अनुभव मेसेज पाठवण्या इतकाच सोप्पा असेल,” असा दावा कंपनीनं केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं UPI वर आधारित पेमेंट सिस्टिम तयार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबतही करार केला आहे. यात ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank यांचा समावेश आहे.

इतकंच नाही, तर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉट्सअ‍ॅपलाच पैसेच येणार नाही, तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहे. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठवता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप म्हटल्याप्रमाणे पैसे पाठवणं सुरक्षित असणार आहे. कारण प्रत्येक व्यवहारासाठी UPI पिन अनिवार्य असणार आहे. WhatsApp payments अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

नागपूरच्या मध्यभागी साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’

Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai

नागपूर : उपराजधानीच्या मध्यभागी ‘मल्टी मॉडेल हब’ उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ‘एनएचएआय’कडून (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) उचलण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी यांनी शुक्रवारी संपादकांशी चर्चा करताना ही माहिती दिली. ‘मल्टी मॉडेल हब’मध्ये रेल्वे, बस व मेट्रो या वाहतूकसेवांना एकाच छताखाली आणले जाईल. अजनी रेल्वेस्थानकालादेखील याच्याशी जोडण्यात येईल. यासोबतच तेथे अत्याधुनिक मार्केट व कार्यालयेदेखील असतील. सर्व सुविधा असलेले हे ‘हब’ शहराचा गौरव बनेल. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांची जागा देण्यात येईल. दोघांनाही रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या प्रक्रियेत मध्यवर्ती कारागृहावर कुठलेही आर्थिक ओझे येणार नाही. ‘मल्टी मॉडेल हब’ विकसित करणारी एजन्सी ‘एनएचएआय’ हीच नवीन कारागृहदेखील तयार करून देईल, असे गडकरी यांनी सांगितले.

Diwali holidays for students in Maharashtra extended to 14 days, from Nov 7 to Nov 20

Mumbai: In the wake of the rising demands from teachers’ in the state, schools education minister Varsha Gaikwad has declared Diwali break in schools from tomorrow. The Diwali vacation for this year will be from November 7 to November 20. Earlier, the education department announced that the Diwali vacation for schools has been cut down to five days as opposed to the usual 21 days. The state school education department had declared the Diwali break from November 12 to November 15. However, the decision received a negative response by teachers as they did not receive the entitled holidays during summer and Ganesh Chaturthi festival either, due to the online classes. Considering the demand of the teachers and students, Gaikwad on Friday extended Diwali vacations to 14 days for students.

Schools are instructed not to conduct online lectures or examinations during the Diwali break. Earlier, Varsha Gaikwad on Thursday said that board exams for classes 10 and 12 are not possible before May. She further said that the state is mulling to open schools and colleges for classes 9 to 12 immediately after Diwali. The classes for students will be held either in two sessions or on alternate days. This would help in maintaining social distancing amid the Covid-19 pandemic. Gaikwad said schools for classes 1 to 8 would not be opened immediately. The state government is expected to issue an SOP for schools and colleges on the lines of the ones issued for teachers, for whom 50% attendance has been made mandatory.

India’s Covid-19 caseload goes past 84 lakh with 47,638 fresh infections

रुग्ण

NEW DELHI: India’s Covid-19 caseload went past 84 lakh, while the number of people who have recovered from the disease surged to 77.65 lakh, pushing the national recovery rate to 92.32 percent, according to Union Health Ministry data updated on Friday.
India’s total coronavirus cases mounted to 84,11,724 with 47,638 new infections being reported in a day, while the death toll climbed to 1,24,985 with 670 new fatalities, data updated at 8.00 am showed.

A total of 77,65,966 people have recuperated from Covid-19 so far, pushing the national recovery rate to 92.32 percent, while the case fatality rate stands at 1.49 percent.
The number of active Covid-19 cases remained below 6 lakh for the eighth consecutive day.

नागपुरात मुख्य बाजारात फटाका दुकानांना बंदी

firecrackers

नागपूर : कोविड संक्रमणामुळे शहरात फटाका दुकान लावण्यसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.६१ टक्के कमी अर्ज आले आहेत. त्यात सुरक्षा लक्षात घेता मनपा प्रशासनाने मुख्य बाजार भागात दुकाने लावण्याला बंदी घातली आहे. विशेष म्हणजे फटाका दुकान लावण्यासाठी परवानगी घेताना मालमत्ता कर भरावा लागतो. यातून मनपा तिजोरीत २३.२४ लाखाचा मालमत्ता कर जमा झाला आहे.

शहरातील प्रमुख बाजार भागात फटाका दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. यात सीताबर्डी मेन रोड, महाल चौक ते गांधीगेट चौक, महाल चौक ते भोसला वाडा, महाल चौक ते बडकस चौक, कल्याणेश्वर मंदिर परिसर, गोळीबार चौक ते टिमकी, तीन नळ चौक ते शहीद चौक, शहीद चौक ते टांगा स्टँड, हंसापुरी ते नालसाब चौक, मस्कासाथ चौक ते नेहरू पुतळा, मारवाडी चौक, मेयो रुग्णालय परिसर, डागा रुग्णालय, मेडिकल कॉलेज परिसर, इंदोरा चौक ते कमाल टॉकीज चौक, गोकुळपेठ बाजार, सदर रेसिडेन्सी रोड तसेच गर्दीच्या व गजबजलेल्या मार्गांवर फटाका दुकाने लावता येणार नाही, याचे प्रत्येक फटाका व्यावसायिकाने पालन करावे, असे आवाहनही राजेंद्र उचके यांनी केले आहे.

५८२ व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र

यावर्षी शहरातील ९ अग्निशमन केंद्रातून ५८२ व्यावसायिकांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्थायी दुकाने लावण्यासाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागते. अग्निशमन विभागाव्दारे १ हजार रुपये शुल्क तसेच पर्यावरण शुल्क म्हणून ३ हजार आकारण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७५२ दुकानांना परवानगी देण्यात आली होती. पोलीस विभागाकडून अंतिम मंजुरी व परवाना दिला जातो. १५ दिवसासाठी दुकानांना परवानगी असते. दुकानदारांना मास्क लावणे अनिवार्य आहे. दुकानाजवळ ज्वलनशील पदार्थ व वीज तार नको, पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?; बीएसीच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra-election-2019

मुंबई – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होणार असून या बाबतचा औपचारिक निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिवेशन मुंबईतच घ्यावे असा सूर राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत निघाला. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत नागपूर अधिवेशनाबाबत चर्चा झाली. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट डिसेंबरमध्ये येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी गर्दी टाळणे, सोशल डिस्टंन्सिग राखणे जरुरी आहे.

नागपुरात अधिवेशन घेतले तर संपूर्ण यंत्रणा काही दिवसांसाठी नागपुरात हलवावी लागेल. प्रत्यक्ष अधिवेशनात कर्मचारी, अधिकारी, पत्रकार, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टंन्सिगचा बोजवारा उडेल, असे मत मंत्रिमंडळ बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केले. नागपूरचे एक कॅबिनेट मंत्री अधिवेशन घेण्याबाबत आग्रही होते. अधिवेशन घेतले नाही तर ‘मेसेज’ चांगला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. सूत्रांनी सांगितले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशन झालेच पाहिजे अशी जनभावना असते हे खरे असले तरी यंदा परिस्थिती वेगळी आहे आणि लोक ती समजून घेत असल्याचे लॉकडाऊनच्या काळात दिसले आहे. सरकारने या काळात बरीच बंधने आणली पण लोकांनी सहकार्यच केले आहे असे मत व्यक्त केले. बहुतेक सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे समर्थन केले.

मंत्रिमंडळाचा हा सूर लक्षात घेता आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होण्याची शक्यता नाही. अर्थात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय ठरते ते महत्त्वाचे असेल. येत्या दोनतीन दिवसात समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. नागपूरचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्या दृष्टीने नागपुरात विधानभवन, रविभवन आदी इमारतींची देखभाल, दुरुस्तीची कामेही सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फारतर एक आठवडा होईल असे बोलले जात होते पण आता अधिवेशन नागपुरात होणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे.

परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर,खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘अर्णव गोस्वामींच्या सुटकेपर्यंत राज्यात भाजपचं आदोलन सुरू’

BJP

नागपूर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची सुटका होईपर्यंत राज्यात भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज  नागपुरात दिला आहे.

गोस्वामी यांना पनवेल येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी सापडलेल्या सुसाइड नोटमधील अक्षरं अन्वय नाईक यांच्या अक्षरांशी जुळते का याचाही खुलासा महाराष्ट्र पोलिसांनी जनतेपुढे करावा, असेही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज नागपुरात केले.

ही आत्महत्या नसून हत्या असल्याचेच त्यावेळी सिध्द झाले होते. मात्र त्यानंतरही दोन वर्षांनी पुन्हा ही फाईल उघडून राज्य सरकारने सुडबुध्दीने ही कारवाई केली असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांना अटक करून राज्य सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालविली असल्याचे पाटील म्हणाले.

जोपर्यंत अर्णव गोस्वामीची सुटका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं आंदोलन सुरूच राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार उपस्थित होते.

Unlock : सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स उद्यापासून सुरु होणार, राज्य सरकारकडून नियमावली जारी

CM Uddhav Thackeray

देशात कोरानेची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रातही बरीच कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेमागृहे बंद होती. आता राज्यात अनलॉक सुरु आहे. राज्य सरकारने अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. उद्या  ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

मात्र नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहणार आहेत.

कोरोनाचे नियम पाळून हे सर्व सुरु करावे लागणार आहे. योगा अभ्यास केंद्रांनाही परवानगी दिली आहे.

पश्चिमी तुर्कीमध्ये शक्तीशाली भूकंपात २२ ठार; मिनी त्सुनामीने किनारी भागात पाणी शिरले

भूकंप

इस्तंबूल : 

तुर्कीमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपात २२ जणांनी प्राण गमावला आहे. आतापर्यंत ८०० जण जखमी झाल्याचे समोर येत आहे. ग्रीसमध्ये दोन लहानग्यांचा घरी जात असताना मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल ७.० होती. या भूकंपाने पश्चिमी तूर्की आणि ग्रीस हादरला. शक्तीशाली भूकंपानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी भूकंपाच्या धक्क्याने महाकाय इमारती कोसळल्या आहेत. क्राँक्रिट ब्लॉकमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

तुर्कीमधील इजमीर शहरातील एजीअन रिसॉर्टवर सर्वाधिक नुकसान झाले आहे. याच भागात जवळपास तीस लाख लोक राहतात, उंचच्या उंच इमारती आहेत. दरम्यान, दांडग्या इमारती कोसळल्याने जिवितहान किती झाली आहे याचा तंतोतंत आकडा समोर आलेला नाही.

शक्तीशाली भूकंपाने आलेल्या मिनी त्सुनामीने एजीअन आयलंडमध्ये रस्त्यावर पाणी आले. तुर्की प्रशासनाने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. इजमीर हा किनारी भाग आहे. दुसरीकडे या भूकंपाने ग्रीसमध्येही धक्का जाणवला. यामध्ये दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर तेथील पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. मुल गमावतो तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात, असे ते म्हणाले.

कोविशिल्ड लस घेतलेल्या प्रत्येकाची तब्येत ठीक आहे : मेडिकलमध्ये मानवी चाचणी

लस

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या ५० स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. या मानवी चाचणीला आज एक आठवडा झाला. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले. स्वयंसेवकांमध्ये २० महिला व ३० पुरुषांचा सहभाग आहे.

‘भारतात पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मार्फत ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ कंपनीकडून‘ कोविशिल्ड’ लसीच्या जगभरात चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या महिन्यात नागपूर मेडिकलला या चाचणीची परवानगी मिळाली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात या चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीसाठी सुमारे २००वर स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. यातील १८ ते ७० वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांची निवड करून त्यांची कोविड व रक्ताची तपासणीसाठी करण्यात आली. यात सामान्य अहवाल आलेल्या ५० लोकांची निवड करून पहिला डोज देण्यात आला. विशेष म्हणजे, लस घेणाऱ्यांमध्ये २० महिला, ६० वर्षांवरील पाच ज्येष्ठ नागरिक तर १८ ते ५५ वयोगटातील २५ पुरुषांचा समावेश आहे.

‘लोकमत’शी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, पहिला डोज दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोज २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी रक्ताची तपासणी करण्यात येईल. ९०व्या दिवशी त्यांची फोनवरून प्रकृतीविषयी चौकशी केली जाईल आणि १८०व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये रक्ताची तपासणी केली जाईल.

नागपूर विद्यापीठातील ‘पीएचडी’च्या अटींमध्ये लवकरच बदल होणार

नागपूर विद्यापीठ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘पीएचडी’च्या अटींमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्हे आहेत. कडक नियम शिथिल करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितींची लवकरच बैठक घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या विद्वत्‌ परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे पीएचडीसाठी नोंदणी करु इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ साली काढलेल्या दिशानिर्देशांवरुन विद्यापीठात २०१५ साली पीएचडीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. ‘पेट’चे दोन टप्पे सुरू झाले व त्याचा सर्वात मोठा फटका हा मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या इच्छुकांना बसला. ‘पीएचडी’साठी नोंदणीचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नियमांत बदल करण्यासाठी डॉ.आर.जी.भोयर तसेच डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगळ्या समिती तयार करण्यात आल्या. समितीचा अहवालदेखील तयार झाला व त्यात ३२ शिफारशींचा समावेश करण्यात आला होता. मात्र कोरोना व त्यानंतर ऑनलाईन परीक्षांच्या गडबडीत ही बाब मागे पडली. गुरुवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार पीएचडी सुधारणेसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ. पेशवे, डॉ. आर. जी. भोयर, डॉ. अनंत पांडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिशानिर्देश काढण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेल्वे ने प्रवास करणाऱ्या नियम न पाळल्यास पकडणार `आरपीएफ`

रेल्वे

नागपूर : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोनाबाबत रेल्वे बोर्डाने घालून दिलेले नियम न पाळल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार आरपीएफला अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. रेल्वे अ‍ॅक्टनुसार होणाऱ्या या कारवाईत त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने अनेक नियमात बदल केला. सध्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी, पूर्वीच्या तुलनेत २५ टक्के गाड्याच सुरू आहेत. या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यात रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क घालणे, रेल्वेस्थानक तसेच परिसरात न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे. हे नियम कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. परंतु अनेक प्रवासी या नियमांचे पालन करीत नाहीत. ते कुठेही थुंकतात. परंतु त्यांच्यावर कारवाईचे अधिकार गाडीतील टीटीई किंवा आरपीएफला नसल्यामुळे ते आतापर्यंत केवळ सूचना देऊ शकत होते. बहुतांश प्रवासी त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते. यामुळे आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आता तसे होणार नसून रेल्वे बोर्डाने एक नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार मास्क न घालणाऱ्या तसेच थुंकणाऱ्या प्रवाशांंवर आरपीएफ रेल्वे अ‍ॅक्ट १४५,१५३,१५४ नुसार कारवाई करू शकणार आहे. रेल्वे रुळ ओलांडणारे प्रवासी, विना तिकीट प्रवासी यांच्यावर जशी कारवाई होते, तशीच कारवाई आता कोरोनाचे नियम तोडणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. आरपीएफ प्रवाशांना मास्क घालण्याची तसेच न थुंकण्याचा सल्ला देणार आहे. तरीसुद्धा प्रवाशांनी न ऐकल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

नव्या नियमानुसार होणार कारवाई

रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार कोरोनाचे नियम तोडणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. प्रवाशांना आधी सूचना देण्यात येईल. त्यांनी न ऐकल्यास त्यांच्याविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल. रेल्वेगाड्यात गस्त घालणारे जवानही प्रवाशांवर कारवाई करू शकणार आहेत.

अरुण कुमार स्वामी, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल,

दपूम रेल्वे नागपूर विभाग

नागपुरात सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेडीकेटेड सायकल ट्रॅक’

सायकल

नागपूर : स्मार्ट सिटीच्या संकल्पनेत प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन महत्त्वाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी सायकलचा अधिकाधिक उपयोग हा उत्तम पर्याय ठरणार आहे. ही गरज लक्षात घेता नागपुरात सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी व शहरात तशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी ‘डेडीकेटेड सायकल ट्रॅक’ उभारण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या हाऊसिंग व अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालयाने पर्यावरणाच्या दृष्टीने देशातील शहरांना ‘सायकल फ्रेन्डली’ बनविण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत नागपूरसह देशातील १०५ शहरांनी भाग घेतला आहे. डिसेंबरमध्ये या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानुसार नागपूर स्मार्ट सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट संस्थेच्यावतीने या दिशेने पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात १८ किलोमीटरचे डेडीकेटेड सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या इंचार्ज डॉ. प्रणिता वाट-उमरेडकर यांनी माहिती देताना सांगितले, प्रकल्पानुसार सायकल ट्रॅक निर्धारित झाला असून, त्याच्या डिझायनिंगचे कामही पूर्णत्वास आले आहे. या प्रकल्पात शहरातील नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा म्हणून सर्वेक्षणही करण्यात आले आहे. प्रकल्पात सायकलिस्ट, पोलीस यंत्रणा, मोबिलिटी यंत्रणा, मनपा, अभियांत्रिकी महाविद्यालय व विविध एनजीओंचा सहभाग आहे.

असे असेल ट्रॅक

लॉ कॉलेज चौक- बोले पेट्रोल पंप- अलंकार चौक-दीक्षाभूमी-नीरी एन्ड- यू-टर्न – बोले पंप चौक- महाराज बाग- आकाशवाणी चौक – व्हीसीए – जापनीज गार्डन – डब्ल्यूसीएल- टीव्ही टॉवर – वायुसेनानगर- हनुमान टेकडी- वॉकर्स स्ट्रीट- लेडीज क्लब चौकावरून परत लॉ कॉलेज चौक

अशाप्रकारची असेल व्यवस्था

हा पायलट प्रोजेक्ट आहे. विविध शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, महत्त्वाची ठिकाणे निर्धारित करूनच हा मार्ग निवडण्यात आला आहे. १८ किमीच्या ट्रॅकमध्ये १६ स्टेशन निश्चित करण्यात आले आहेत. जेणेकरून सायकल चालक ठराविक ठिकाणी जाताना संबंधित स्टेशनवर सायकल पार्क करून त्या ठिकाणी जाईल. या ट्रॅकवर मार्किंग असेल, बांबू पोलने सुरक्षित करण्यात येईल आणि सिग्नलवरही त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल. यामध्ये पायी चालणारे व अपंग व्यक्तीच्या ट्रायसिकलसाठीही व्यवस्था असेल. जेणेकरून सुसाट धावणाऱ्या वाहनांचा धोका होणार नाही.

सर्वेक्षणाचे मुद्दे

डॉ. प्रणिता उमरेडकर म्हणाल्या, अनेक लोक वर्षानुवर्षांपासून सायकलचा उपयोग करीत आहेत. अशांना सायकल चालविण्यात काय समस्या येतात? सायकल न चालविण्यामागची कारणे, महिलांच्या समस्या, पार्किंगची, रस्त्यांची समस्या, सोबत साहित्य घेऊन जाताना होणारा त्रास, हवामान आदी अनेक मुद्यांना घेऊन वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचे मत जाणून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विशाखापटनमवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या समता एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूटमार

समता एक्स्प्रेस

नागपूर : विशाखापटनमवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या समता एक्स्प्रेसमध्ये रात्री १०.१५ वाजता अज्ञात आरोपींनी प्रवाशांचे मोबाईल पळविले. कळमना जवळ हे आरोपी समता एक्स्प्रेस मध्ये चढले. त्यांनी तीन ते चार प्रवाशांचे मोबाईल हिसकून मोमीनपुरा येण्याआधी गाडीखाली उतरले. यातील एका प्रवाशाने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

The number of placements of students in VNIT increased in 2019-20

VNIT

Nagpur: Visvesvaraya National Institute of Technology (VNIT), was established as Visvesvaraya Regional College of Engineering (VRCE), in 1960. The institute is one of the 31 NITs and prime engineering institutes in the country. After being renamed as VNIT in 2002, they declared the college as an Institute of National Importance by the National Institutes of Technology Act 2007. VNIT Nagpur provides undergraduate, postgraduate, and doctoral level courses in Engineering Sciences and Humanities disciplines.

Build over an area of 214 acres. The college offers UG, PG and doctorate level courses such as B.Tech, B.Arch, M.Tech, etc. With the best of faculty, the college has been ranked at 27th position by NIRF 2020 rankings. The admission to the institute is based on various entrance exams like JEE Mains, GATE, JAM, etc.

VNIT Nagpur is centrally funded and belongs to the National Institutes of Technology (NIT) system. In 2007, the institute was conferred the status of Institute of National Importance by an Act of Parliament of India.

VNIT, one of the leading engineering institutes in the country, has seen an increase in the number of students’ placements in 2019-20. During the year, 86% of the eligible students were placed. Compared to 2018-19, this number has increased by 56. The issue came up from the right to information.

Abhay Kolarkar, an RTI activist from Uprajdhani, had approached VNIT under RTI. He had raised the question of how many students were placed in VNIT in 2019-20, how many seats were vacant during the year, etc. According to the official information received, 521 students of VNIT were eligible for placement in 2019-20. Of these, 449 students from 130 companies received direct placement offers.

The maximum package is Rs 38 lakh

In 2019-20, VNIT students received an average package of Rs 8.55 lakh. The highest number of packages was 38.21 lakh. If we look at the statistics from 2012-13, in the same year, the student had received the highest package of Rs 65 lakh per annum.

‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढला , ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले

VNIT

नागपूर : देशातील अग्रणी अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चा आकडा वाढलेला दिसून आला. वर्षभरात पात्र असलेल्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. २०१८-१९ च्या तुलनेत हा आकडा ५६ ने वाढल्याचे दिसून आले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘व्हीएनआयटी’कडे विचारणा केली होती. २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’मध्ये किती विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले, वर्षभरात किती जागा रिक्त होत्या, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१९-२० मध्ये ‘व्हीएनआयटी’तील ५२१ विद्यार्थी ‘प्लेसमेंट’साठी पात्र होते. १३० कंपन्यांकडून यातील ४४९ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ‘प्लेसमेंट’ची ‘ऑफर’ मिळाली. संगणक विज्ञान व यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. तर स्थापत्य अभियांत्रिकीतील केवळ ५१ टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली.

दरम्यान, २०१९-२० मध्ये १ हजार ४८३ पैकी १ हजार ३५५ जागांवरच प्रवेश झाले व १२८ जागा रिक्त राहिल्या होत्या. २०१८-१९ मध्ये हाच आकडा ९४ इतका होता.

सर्वाधिक पॅकेज ३८ लाखांचे

२०१९-२० साली ‘व्हीएनआयटी’तील विद्यार्थ्यांना सरासरी ८.५५ लाखांचे ‘पॅकेज’ मिळाले. ‘पॅकेज’चा सर्वाधिक आकडा ३८.२१ लाख इतका होता. २०१२-१३ पासूनच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता त्याच वर्षी विद्यार्थ्याला सर्वात अधिक प्रतिवर्ष ६५ लाख रुपयांचे ‘पॅकेज’ मिळाले होते.

‘प्लेसमेंट’ची आकडेवारी

वर्ष- निवड

२०१२-१३ – ३४५

२०१३-१४ – ३८०

२०१४-१५ – ४४२

२०१५-१६ – ३६४

२०१६-१७ – ४२६

२०१७-१८ – ४०१

२०१८-१९ – ३९३

२०१९-२० – ४४९

रिक्त जागा

वर्ष – प्रवेशक्षमता – रिक्त जागा

२०१७-१८ – १,१६६ – १०६

२०१८-१९ – १,४२२ – ९४

२०१९-२० – १,४८३ – १२८

Strengthen your child’s immunity during the festive season with these foods

immunity

In India, festivals are close to everyone’s heart as it brings the family together to share happiness and warmth. But for children, festivals are also a time to break away from their food routines and binge on a lot of unhealthy snacks and sweets which in the long run can cause harm to their health and immunity.
As per Madhuri Ruia, Nutrition Specialist and Pilates Expert, during the festival season, it’s especially important to pay special attention and their eating patterns, to ensure that they are eating nutritious and tasty food which adds to their health and immunity, instead of hampering it. Below are 3 foods that Madhuri recommends every parent should keep handy and add to their kids diet everyday to make sure the festivities are happy, healthy and safe –

Almonds
For most kids, food that even sounds healthy can be a major put off, and getting them to eat nutrient rich food can be a huge task within itself for any parent. This makes it important for parents to get innovative with the way they get their kids to eat food that is good for them – without boring their taste buds. One food that is tasty, healthy and can also contribute to your child’s immunity is almonds. Almonds are high in Vitamin E that acts as an antioxidant to support pulmonary immune function. Vitamin E is also known to offer protection against infections caused by viruses and bacteria. Beyond this, almonds are also high in Copper. Copper contributes to the normal function of the immune system.1 Almonds are also source of zinc. Zinc is known to play a central role in the immune system and is crucial for normal development and function of cells mediating innate immunity, neutrophils, and natural killer cells.2And finally, Almonds are a source of iron. Iron plays in significant role in immune cells proliferation and maturation, particularly lymphocytes, which are associated with the generation of a specific response to any infection.
Add a handful of almonds to your child’s diet every day to strengthen their immunity in the longer run!

Bananas
Bananas make for a delicious and mess free fruit, which many children willingly eat making it an easy food for you to add to your child’s diet. Bananas are said to be a good source of nutrients such as Vitamin B-6, Vitamin C, vitamin A, selenium and protein which help in the development of new red blood cells and promote protein metabolism in the body. So be sure to add a banana a day to your kid’s diet to boost his immunity during the festivities. You could add them to their breakfast smoothie, bake some up in the form of a healthy bread or just hand your son/daughter one as an evening snack.

Turmeric
Turmeric is said to be one of the most powerful Indian spices and has nutrients such as calcium, fiber, iron, zinc, etc. It is the easiest form of nutrition, which can be altered in different ways. Adding a pinch of turmeric to their food in the forms of mixing in a subzi or with milk is one way to include in their daily diet. Turmeric is also known for its anti-inflammatory properties that can help in boosting immunity. Beyond that, turmeric also contains anti-viral and anti-bacterial properties that adds to strengthening the body’s immune function. So be sure to give your kids a dose of turmeric everyday, before and during the festive season.

व्हीएनआयटी मधील प्राध्यापकांचा अनुशेष

VNIT

नागपूर : देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये व्हीएनआयटीची (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) गणना होते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्था असूनदेखील विभागातील बहुतांश महाविद्यालयांप्रमाणे व्हीएनआयटीमध्येदेखील प्राध्यापकांच्या जागांचा अनुशेष कायम आहे. सद्यस्थितीत संस्थेमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे २८ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत संस्थेचे नॅशनल रॅकिंग कसे सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत व्हीएनआयटीकडे विचारणा केली होती. व्हीएनआयटीत प्राध्यापकांच्या किती मंजूर जागा आहेत, यापैकी प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, गेल्या वर्षांत व्हीएनआयटीतील किती विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार व्हीएनआयटीमध्ये सद्यस्थितीत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक मिळून एकूण ३३५ मंजूर पदे आहेत. यापैकी प्रत्यक्षात केवळ २३९ जागाच भरल्या आहेत. तब्बल ९६ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २८.६६ टक्के इतकी आहे.

द्वितीय, तृतीय श्रेणीत कमी कर्मचारी
शिक्षकांपेक्षा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा तर आणखी जास्त प्रमाणात रिक्त आहेत. संस्थेत शिक्षकेतर अधिकाऱ्यांच्या ३३ जागा आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजेच १४ जागा रिक्त आहेत. तांत्रिक श्रेणीतील १०१ पैकी ६८ जागा (६७.३३ टक्के) रिक्त आहेत. अशा स्थितीत तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.

Stabbed Policeman gets new lease of life at Wockhardt Hospital Nagpur

Wockhardt Hospital Nagpur will create public awareness on 'World No Tobacco Day'

Nagpur: Ravindra Chaudhary, a 50 year old cop, got a new lease of life at Wockhardt Hospital, Nagpur after allegedly being brutally stabbed by a criminal few days back. Profusely bleeding, he was rushed to Wockhardt Hospital’s emergency department after the incident where he was operated and his life was saved.
Mr. Chaudhary, a head constable in Kanhan Police station, was allegedly stabbed as many as eleven times on thighs, chest and abdominal area by a history sheeter whose brother he had arrested in the past and the later was holding a grudge against him for the same. The assault happened using a knife which had injured him very badly. After the suggestion of treating doctor- Dr. Hemant Chhajed, General Surgeon, Wockhardt Hospitals, Nagpur, victim was taken for an immediate surgery post clinical evaluation by team of doctors.

“After performing rapid antigen test for COVID and routine investigations, along with transfusing four units of blood he was operated”, informed Dr. Hemant. “On examination he was found to have omentum and bowel coming out from abdominal wounds. It was decided to immediately operate him for exploratory laparotomy which was necessary to save his life. The surgery was successful and he was discharged soon after”, he added.
“When I reached the hospital I was in shock but I was still glad to see that within such short span of time all the necessary investigations were done”, said Mrs. Chaudhary, wife of Ravindra Chaudhary. He was in such a serious condition in which most of the hospitals even decline to treat patients but Wockhardt hospitals accepted the case and treated him in a very nice way. Even the entire team of doctors came at such odd hours and explained each and everything to us with complete detail. Not just that, we were also given huge moral support by the entire Wockhardt team in such a difficult time. I have no relatives in town but the way my husband was taken care of in Wockhardt Hospital, I did not even feel that I needed someone. The most important thing was that the things were done very promptly and swiftly without wasting any time and everyone handled the situation with calm and positive approach”, she added. She also admired the nursing and clinical care they received.

While talking about the incident, Mr. Chaudhary also thanked the entire team for his successful recovery. “It’s the best hospital in town without a second thought. I have got a new lease of life here which I am and will always be thankful for”, he added.
“The policemen work so hard for our service and even more during this pandemic. It gives us satisfaction and pride to have been able to treat him successfully and contribute in saving a valuable life”, said K. Sujatha, Centre Head, Wockhardt Hospitals, Nagpur.
Wockhardt hospitals are a recognized name in the city. Medical facilities like Cardiology, Brain & Spine, Ortho & Joint replacement, Laparoscopic Surgery, Dialysis & Kidney Transplant, ENT, Cancer Care, Gynecology, Critical Care, General Surgery, Ambulance facility, 24×7 emergency services and 24×7 Pharmacy service can be availed under one roof. More information about Wockhardt hospitals can be availed on: 0712 6624444/4100.

८८ दिवसानंतर २५७ रुग्णांचे निदान झाले , रुग्णांची एकूण संख्या ९३,९०३ झाली

रुग्ण

नागपूर : जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता संसर्गाची तीव्रता कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ३१ जुलै रोजी २५८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज तब्बल ८८ दिवसानंतर २५७ रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची एकूण संख्या ९३,९०३ झाली. १३ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३,०७७ वर गेली. आज आढळून आलेल्या बाधितांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे झाले.

नागपूर जिल्ह्यात रविवारी २२२ रुग्ण व १८ मृत्यूची नोंद झाली. दोन दिवसांत ४७९ रुग्ण व ३१ रुग्णांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले. रुग्णसंख्या कमी झाली असताना मागील दोन दिवसांत चाचण्यांची संख्याही कमी झाली. रविवारी २,४४८ तर सोमवारी ४,६४२ चाचण्या झाल्या. यातही आज आरटीपीसीआर २,३०६ तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २३३६ चाचण्या झाल्या. ॲन्टिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणे आश्चर्यकारक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील २५ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण अधिक राहिले आहे. आज ५६६ रुग्ण बरे झाले.

तीन प्रयोगशाळांमध्ये शून्य पॉझिटिव्ह

माफसू, नीरी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नमुनेच पाठविण्यात आले नाहीत. यामुळे तिन्ही प्रयागशाळांमध्ये शून्य पॉझिटिव्हची नोंद झाली. मेडिकलमध्ये केवळ २२ नमुने तपासले. यात तीन रुग्ण बाधित आढळले. मेयोमध्ये सर्वाधिक जास्त, १९७ नमुने तपासले असता ३१, एम्समध्ये ९५ नमुने तपासले असता १३, खासगी लॅबमध्ये २,३३६ नमुने तपासले असता १९५ रुग्णांचे निदान झाले. २,३३६ ॲन्टिजेन चाचणीतही केवळ १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

मृत्यूदर २.८७ टक्क्यांवर स्थिर

२५ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील मृत्यूदर २.८७ टक्के होता. आजही हे प्रमाण स्थिर आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदर आणखी कमी होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु मागील तीस दिवसांपूर्वी रिकव्हरी दर ७६.२७ टक्के होता तो आता ९१.३३ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीने वाढीचा दर ३३.६ दिवसांनी वाढून तो आता १३६.३ दिवसांवर आला आहे.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ४,६४२

बाधित रुग्ण : ९३,९०३

बरे झालेले : ८५,७६३

उपचार घेत असलेले रुग्ण : ५,०६३

मृत्यू : ३,०७७

महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कामठी शहरात नुकतीच घडली

अत्याचार

नागपूर (कामठी) : आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कामठी शहरात नुकतीच घडली. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीला जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. या प्रकरणात कामठी (जुनी) पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.

नरेश चैतराम चाैकसे (६०, रा. माेदी पडाव, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या महिलेने नरेशकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. तिच्या या अगतिकतेचा फायदा घेत नरेशने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला. काही दिवसांपूर्वी त्याने तिला तिची कुही तालुक्यात असलेली शेती दाखविण्याची सूचना केली, शिवाय ॲक्टिव्हा चालविणे शिकविण्याची बतावणीही केली. दाेघेही ॲक्टिव्हाने जात असताना त्याने तिचा विनयभंग केला. त्यामुळे तिने त्याला घरी साेडून देण्याची विनंती केली. त्याने तिला घरी साेडून दिले.

काही वेळाने ताे परत घरी आला आणि घरी कुणीही नसल्याचे पाहून त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार ३ ऑक्टाेबर राेजी घडला. या प्रकाराची इतरत्र वाच्यता केल्यास पतीला जीवे माण्याची धमकीही नरेशने तिला दिली. या प्रकारामुळे ती घाबरली हाेती. यातून सावरत तिने रविवारी (दि. २५) पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३७६, ३५४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी नरेश चाैकसे यास अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार देवीदास कठाळे करीत आहेत.

नागपुरात मंगळवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला

भूकंप

नागपूर: मंगळवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. नागपूरहून ९६ किमी अंतरावरील सिवनी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी होती. पहाटे ४.१० वाजताच्या सुमारास धक्के जाणवले. नॅशनल सेंटर आॅफ सिस्मोलॉजीने याला दुजोरा दिला आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Santoor Centre Stage Season 2

Santoor

Santoor, the flagship brand of Wipro Consumer Care and Lighting, announced the launch of the 2nd season of Santoor Centre Stage. In an all new virtual avatar, this season has adopted a versatile approach to showcase the talent and potential of young Indian women. This year’s edition takes a unique turn as the on-ground event is replaced and goes virtual.
Launched in 2017, Santoor Centre Stage is an ode to talented Indian women and aims to identify, encourage, and offer these women a platform to showcase their potential and brilliance to the world. The new season comes with an extended scope as the show opens its gate to a variety of talent that has been honed during this period of ever-extending lockdown.

Female participants above the age of 18 are eligible to register. The participants would be judged by an esteemed jury of celebrity members including the Co-Founders of Team Naach- Nicole Concessao & Sonal Devraj along with Singer, Dancer and YouTuber- Swetha Naidu .The panel will select 3 winners from the top 15 finalists who stand to win attractive prizes.
Commenting on the new season, Mr. Prasanna Rai, Vice-President, Marketing, Wipro Consumer Care and Lighting, said, “We are excited to host a pool of talented women from across the country this year. This year has been a challenging, juggling between work, family and personal time. Despite the pressures, we at Santoor, continue to be amazed by the wonderful spirit – of how they have taken this time, and nurtured their skills and talent. Santoor Centre Stage 2 offers the chance to shine in the spotlight and show the world the talent they’ve honed. We encourage women to participate in this.”
Sonal & Nicole Co-founders of Team Naach encourage young female participants to enroll on to the Santoor Centre Stage Virtual reality show Season 2. “ We are ecstatic about this virtual experience crafted by Santoor for female talent in India. Improving on your passion or learning a new talent couldn’t have found a better platform than centre stage. And it is your chance to make the world go drooling at your performance.”
“I am really excited to see what participants have in store for us. We are already witnessing a lot of enthusiasm as enrolment to the contest continues. While the pandemic has affected us at multiple levels, but awakening to the digital avenues has opened a wide corridor of opportunities and Santoor Centre Stage season 2 is definitely a stairway to win the spotlight” Said Swetha Naidu, Actor & Dancer with Dancing Divas.
To register, contestants are expected to submit a video entry of max 90 secs showcasing their talent. Details around the entry criteria and participation can be accessed at https://centrestage2.santoorstayyoung.com/.

हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली

आत्महत्या

भिवापूर : प्रतिकूल वातावरण आणि परतीच्या पावसाचा फटका यातून पिकांना वाचविण्यासाठी विविध उपाययाेजना केल्या.परंतु, त्यात यश न आल्याने पीक हातचे गेले आणि हताश झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाेंडबाेरी येथे गुरुवारी (दि. २२) घडली असून, शुक्रवारी (दि. २३)सकाळी उघडकीस आली.

प्रभाकर रामभाऊ माळवे (४५, रा. गाेंडबाेरी, ता. भिवापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर यांच्याकडे चार एकर शेती आहे. सततची नापिकी आणि बाजारात शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे ते वैतागले हाेते. याही परिस्थितीत पैशाची जुळवाजुळव करीत त्यांनी साडेतीन एकरात साेयाबीनची पेरणी आणि अर्धा एकरात कपाशीची लागवड केली. मात्र, सततचा व परतीचा पाऊस आणि पिकांवर झालेला किडींचा प्रदुर्भाव यातून पिकांना वाचविण्यासाठी त्यांनी धडपड केली. परंतु त्यात फारसे यश न आल्याने ते हताश झाले. त्यातच त्यांनी गुरुवारी सकाळी शेतात कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांचा जगण्याचा संघर्ष

शेतकरी

नागपूर : ‘शेतात कामाले जावो तो कधीकधी भाकरीवर भाजी नाही राहे, सोबतीण बाया दे. घराच्या नावावर राहायला एक खोपडी होती. त्याले दारही नव्हते. कधीकधी तर विहिरीत उडी घेण्याची इच्छा होय, पन हिंमत नाय हारली. जिद्दीने प्रत्येक संकटाचा सामना केला. आज माया घरी दोन ट्रॅक्टर, दोन ट्रक अन् टिप्पर हाय. ड्रायव्हरसाठीच एक लाख जाते. दोन घरे बांधली.’

कमला वसू यांच्या बोलण्यातून आत्मविश्वास झळकत होता. १८ व्या वर्षी लग्न झालं. त्यानंतर १६ वर्षांनी २००६ साली शेतकरी पतीने आत्महत्या केली आणि त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. पदरात शाळेत जाणारी तीन मुलं. शिक्षण इनमीन चार वर्ग.

सासरच्यांनी घरातून काढून टाकले. स्वत:च्या आणि मुलांच्या जगण्याचा प्रश्नं निर्माण झाला. शासनाकडूनही काही मदत मिळाली नाही. पण प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत कुटुंब सावरले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांपुढील आव्हाने –
– तरुण विधवांची आर्थिक व भावनिक जोखीम जास्त. सामाजिक अवहेलना व कुटुंबाचा रोष.
– शेती, घर व इतर मालमत्तेत हिस्सा मिळण्यास अडचण. सर्व कुटुंबाचा आणि कर्जाचा भार.
– शासकीय योजनांपर्यत पोहोचायचे कसे, त्याचा लाभ पदरी पाडून घ्यायचा कसा हा मोठा प्रश्न.

दोन दशकांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विदर्भातील कमकुवत होत जाणारी ग्रामीण अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेचे प्रतीक आहे. या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना एक लाखाची मदत देऊन व काही शासकीय योजनांचा लाभ ही मदत केवळ तात्कालिक स्वरुपाची आहे. या प्रश्नाचे स्थायी समाधान शोधण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, शेतकरी व विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळींनी एकत्र येण्याची गरज आहे. – सुवर्णा दामले, प्रकृती स्वयंसेवी संस्था

Tata Motors launches ‘Grahak Samvaad 2020’ to enhance customer experience

Tata Motors joins hands with HDFC Bank for Electric Vehicle Dealer Financing Program
Tata Motors joins hands with HDFC Bank for Electric Vehicle Dealer Financing Program

Tata Motors launches ‘Grahak Samvaad 2020’ to enhance customer experience
Also rolls out various nationwide customer-engagement programs for its commercial vehicle owners

Key Highlights:

Grahak Samvaad scheduled from 23rd to 31st October 2020 to inform customers on various initiatives launched by Tata Motors
Nationwide service check-up campaign across 1500+ dealers and Tata authorised service stations from 1st to 30th November 2020 for its customers through the Grahak Seva Mahotsav
Celebrating ‘National Customer Care Day’ on 23rd October 2020 to reward and recognise its customers for their association with Tata Motors

Mumbai, October 22, 2020: Strengthening its commitment to enhance the customer experience and to offer world-class products, Tata Motors, India’s largest commercial vehicle manufacturer, has announced the Grahak Samvaad 2020 from 23rd to 31st October 2020. Tata Motors will also be rolling out a nationwide service campaign, the Grahak Seva Mahotsav from 1st November until 30th November 2020 and will be celebrating the National Customer Care Day on 23rd October 2020. Popular amongst the customers and channel partners, these initiatives include customer feedback sessions, felicitation of channel partners and nationwide check-up camp of all Tata Motor’s commercial vehicles. Over the years, the Tata Motors have witnessed thousands of customers visiting daily and benefiting from this program.

This year, Tata Motors is focusing to provide its commercial vehicle customers with a hassle-free service experience during the pandemic. The company is consistently striving to the best of its capabilities to engage with customers and fleet operators to provide them with the best-in-class service experience.

Grahak Samvaad campaign is a customer engagement program scheduled from 23rd to 31st October 2020. The program educates the customers about the company’s innovative offerings launched in 2020 such as uptime guarantee with its AMC packages and TAT guarantee (turnaround time) along with the latest launch of upgraded BS6 range of vehicles. Tata Motors also uses this platform to collect feedback from its customers and understand their expectations from the company. The valuable customer feedback is later utilised to improve the products and solutions offered to customers for better fleet utilisation. Tata Motors celebrates the National Customer Care Day on 23rd October to commemorate the sale of Tata Motors 1st truck, rolled out from its Jamshedpur plant in 1954 on the same day. Associated channel partners, staff and customers are felicitated and recognised by the company for their long association and contribution to Tata Motors’ success. Grahak Seva Mahotsav is a service camp held scheduled from 1st November to 30th November 2020 at over 1500+ dealers and Tata authorized service stations in India for its commercial vehicle owners. The service camp will provide the Tata Motors customers with comprehensive vehicle check-up. In 2019, the Grahak Seva Mahotsav received an overwhelming response with over 1,60,000 customers visiting the camp.

Commenting on the occasion, Mr. R Ramakrishnan, Global Head – Customer Care, Commercial Vehicle Business Unit, Tata Motors, said, “In the wake of Covid-19 pandemic, the Indian trucking industry has emerged as the custodians of the country’s supply chain. As a market leader in commercial vehicles, Tata Motors undertook a responsibility to ensure the wellbeing of the entire trucking community, through several initiatives throughout the pandemic. To further this objective, this edition of the customer dialogue program and service camp is set to cater to the changing times and fast-evolving demand of the consumers. As a customer-centric company, we are always at the forefront of listening to the customers’ needs and offer the best solutions. The success of the Grahak Samvaad over the years has not only ensured that we deliver the best customer service, contentment and freedom to the owners and drivers, but also develop world-class products for the market. Sampoorna Seva 2.0 expands our efforts to provide a unique customer experience and convenience.”

The Sampoorna Seva 2.0 is an umbrella of services that offer the commercial vehicle customer “peace of mind”. Included in the Sampoorna Seva 2.0 package are (a) Breakdown Assistance with assured reach and resolution time anywhere in the country (except troubled areas) (b) Guaranteed Turnaround time at authorised workshops for service and repair during the warranty period (c) Restoration of vehicle after collision within an assured time period (d) Annual Maintenance Contracts (e) Long warranty period (f) Genuine Spare Parts (g) Remanufactured engines, clutches etc.

नागपूरकरांना महापालिकेने दसरा गिफ्ट दिले आहे, २६३ कोटींचा दंड माफ

मनपा

नागपूर : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे अधिक आर्थिक अडचिणत सापडलेल्या नागपूरकरांना महापालिकेने दसरा गिफ्ट दिले आहे. शहरातील मालमत्ता व नळ धारकांकडे थकीत असलेल्या बिलावर आकारण्यात येणारा दंड (शास्ती) माफ करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्ण बी. यांना गुरुवारी आॅनलाईन सभेत दिले. प्रशासनाने याची अंमलबजावणी केल्यास थकबाकीदारांना तब्बल २६३ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
नागपूर शहरात ६ लाख ७५ हजार मालमत्ताधारक आहेत, तर जवळपास ३ लाख ६० हजार नळधारक आहेत. यात ५.६१ लाख थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ७७१ कोटींची थकबाकी आहे. ३ लाख ८७ लाख मालमत्ताधारकांकडे जवळपास ५७५ कोटी तर १ लाख ७५ नळधारकांकडे १९६ कोटींची थकबाकी आहे.

मालमत्ता कराची शास्ती माफ झाल्यास थकबाकीदारांना जवळपास १७५ कोटींची सवलत मिळणार आहे, तर नळधारकांना सुमारे ८८ कोटी माफ होतील, म्हणजेच एकूण २६३ कोटी माफ होतील. दुसरीकडे दंड माफ केल्यामुळे नागरिक पुढाकार घेऊन थकीत कर, पाणी बील भरतील व यातून तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वीॅही शास्तीमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे लाखो मालमत्ताधारकांकडे वषार्नुवर्षे थकबाकी बाकी आहे.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने महाविद्यालयासाठी हवी १०० एकर जागा

महाविद्यालय

नागपूर : दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारने १०० एकर जागा उपलब्ध करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या क्रांतीमुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो अनुयायी येथे येतात व अभिवादन करतात. परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचीसुद्धा नामवंत कॉलेज म्हणून ओळख आहे. महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसह पदवी, पदव्युत्तर अभ्यास तसेच एमबीए, एलएलबी व इतर अनेक पदविका अभ्यासक्रमसुद्धा आहेत. सध्या ३ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दीक्षाभूमीचा परिसर असल्याने महाविद्यालयाच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले जिम, खेळांचे मैदान, प्रयोगशाळा, ग्रंथालये, सभागृह, इनडोअर स्टेडियमसारख्या सुविधा विद्यार्थ्यांना देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नागपूरच्या परिसरात १०० एकर जागा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केली आहे. स्वतंत्र जागा मिळाल्यास या महाविद्यालयाचे रूपांतर डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्याचा मानस आहे. महाविद्यालयाला नॅकने ए प्लसचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा टिकविण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यामुळे सध्या दीक्षाभूमी परिसरातील सर्व अभ्यासक्रम तेथे स्थानांतरित करण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा प्राप्त होईल व दीक्षाभूमी परिसराच्या विकासालासुद्धा हातभार लागेल. दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधनावर अभ्यास करणे, बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करणे, पाली भाषेचे संशोधन व डॉ. आंबेडकर अ‍ॅम्फीथिएटर तयार करून येणाऱ्या अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या फिल्म दाखविणे शक्य होईल. स्मारक समितीच्या ताब्यात असलेल्या १४ एकर जागेचा वापर दीक्षाभूमीच्या कार्यासाठी करून महाविद्यालय दुसरीकडे नेण्याची आवश्यकता आहे. १०० एकर जागा ९९ वर्षांच्या लीजवर राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी गजघाटे यांनी केली आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
28 ° C
28 °
28 °
30 %
3.1kmh
64 %
Wed
30 °
Thu
37 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...