मुंबई(प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना १२वीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आतापर्यंत...
पुणे : २०१४ च्या दुष्काळानंतर यंदा सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. सप्टेंबरमधील पावसावर भिस्त असणाऱ्या मराठवाड्यावर...
नागपुर (प्रतिनिधी): केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत- पंतप्रधान जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्यविमा योजना असून या योजनेमुळे समाजातील गरिब घटकांना आजाराप्रसंगी आरोग्यसेवेचा...
नागपुर : सध्या देशात विरोधी पक्षा कडून सरकारला राफेल प्रकरणा करता चांगलेच घेरले असून या बाबत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वपक्षावरच अविश्वास दर्शवला...
मुंबई – राज्यातील गृह विभागाकडून उपप्रादेशिक परावाहन अधिकारी (आर.टी.ओं.)वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील उपप्रादेशिक परिवाहन (आर.टी.ओ.)चे तब्बल 37 अधिकारी निलंबित करण्यात आले...