मुंबई : राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीची प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्याची...
नवी दिल्ली: रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षी ७८ दिवसांच्या पगारा इतके वेतन बोनस म्हणून दिले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी...
मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक...
मुंबई : कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी...
दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ...