Maharashtra

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८; मनरेगा अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत....

एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस

एसटी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र जोडणारा दुवाच! सामान्य नागरिक कुठेही जायचे असेल तरीही एसटीचाच पर्याय स्वीकारतात. शिवाय हाच प्रवास सुरक्षितही आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ताफ्यात...

राज्यात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस

राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून आतापर्यंत सरासरी ८२३ मिलीमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या ८६.१ टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये ६६ टक्के साठा...

आता फक्त १५ दिवसांचाच उरला पाऊस

पुणे – सुरुवातीला जवळपास दीड महिना ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये जोरदार बरसलेल्या मान्सूनने पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी गाठली असून, आता उरलेल्या महिनाभरात केवळ दोन आठवडेच पावसाचा...

रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद

मुंबई – लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करताना प्रवाशाकडे रिझर्व्हेशन असले तरी रेल्वेच्या डब्याबाहेर लावण्यात येणारी आरक्षणाची यादी तपासल्याशिवाय प्रवासी पुढे जात नाही. १ सप्टेंबरपासून...

Popular

Subscribe