Home Blog Page 86

Comedian सुगंधा मिश्रा-संकेत भोसले अडकले लग्नबंधनात

Comedian

‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे कलाकार सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सुगंधा आणि संकेतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसंपूर्वी संकेत आणि सुगंधाने रोमँटिक फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. यावेळी सुगंधाने या फोटोला कॅप्शन दिले होते, ‘आम्हा दोघांवर इतकं प्रेम करण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. २६-४-२०२१’

सोमवारी 26 एप्रिलला संकेत आणि सुगंधाचा लग्नसोहळा जालंधरच्या कबाना क्लबमध्ये पार पडला. कोरोनामुळे फक्त २० जणांनीच लग्नसोहळ्याला हजेरी लावली. सकाळी साखरपुडा दुपारी सप्तपदी आणि संध्याकाळी वरात असे एकाच दिवशी सर्व लग्नविधी पार पडले. मेहंदी सोहळा लग्नाच्या दोन दिवसआधी सुगंधाच्या निवासस्थानी पार पडला. लग्नाच्या एक दिवस आधी संकेत आणि त्याचा परिवार जालंधरला पोहोचले. सोमवारी सकाळी मुहूर्ताच्या दोन तास आधी महाराष्ट्रीयन पध्दतीने हळदीचा समारंभ पार पडला. त्यानंतर लग्नसोहळा पार पडला. रात्री 3 वाजता सप्तपदीचे विधी पार पडले. कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून संकेत आणि सुगंधाचा विवाहसोहळा पार पडला.

सुगंधा मिश्रा  आणि संकेत २०१६ पासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१७ मध्ये त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यावेळी सुगंधाने त्या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असं ती म्हणाली होती. या चर्चांनंतर सुगंधा आणि संकेतने झी टीव्हीवरील ‘समर एक्स्प्रेस’ या कार्यक्रमाचं एकत्र सूत्रसंचालन केलं होतं. संकेतने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये संजय दत्तची भूमिका साकारली होती. तर सुगंधाने या शोमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. संकेतचा ‘बाबा की चौकी’ हा शोसुद्धा चांगलाच प्रसिद्ध आहे.

३५ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पॉलिशला दिले, कारागीर झाला पसार

३५ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पॉलिशला दिले, कारागीर झाला पसार

पुणे: सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी दिलेले ३५ लाख ८० हजार रूपयांचे दागिने घेऊन कारागीर पळून गेल्याची घटना बुधवार पेठेत उघडकीस आली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोत इंद्रजीत मन्ना (वय ३६, रा. कसबा पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मैदुल शेख (वय ३१, रा. गाव चापडना, हुगळी पश्चिम बंगाल) याच्याविरोधात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याचे दुकान आहे. तर आरोपी शेख हा त्यांच्याकडे कारागीर म्हणून काम करतो. तक्रारदार यांच्या काही सराफ व्यावसायिकांनी सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. त्यांनी आरोपी शेख याच्यावर विश्वास ठेवून ते सर्व दागिने त्याच्याकडे दिले होते. मात्र, त्याने दागिने परत न करत दागिने घेऊन पळ काढला. काही वेळ त्याची शोधाशोध केली, पण तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर मन्ना यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे अधिक तपास करत आहेत.

नागपूर: शारीरिक सुखाची मागणी, महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न

22-Year Old Girl Raped By Two Friends On Pretext Of Marriage In Hingna

नागपूर: शारीरिक सुखाची मागणी करून महिला डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९ रा. ट्रस्ट ले-आऊट , हिलटॉप, अंबाझरी) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.

हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर आहे. पीडित २४ वर्षीय महिला डॉक्टर काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये रूजू झाली. तेव्हापासून डॉक्टरची वाईट नजर पीडित महिला डॉक्टरवर होती. सोमवारी रात्री महिला डॉक्टर खोलीत होती. तो सुद्धा खोलीत गेला. महिला डॉक्टरकडे शारीरिक सुखाची मागणी केली. महिला डॉक्टरने नकार दिला. त्यानंतर आरोपीने अश्लील चाळे करून महिला डॉक्टरवर अत्याचाराचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला. ती बाहेर आली. मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

यापूर्वी अजनी परिसरातही एका डॉक्टरने हॉस्पिटलमध्येच १९ वर्षीय परिचारिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. एका आठवड्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

Sony SAB’s Wagle Ki Duniya – Nayi Peedhi Naye Kissey gears up for an exciting week ahead with fresh episodes

Sony SAB

One of the most loved shows on television, Sony SAB’s Wagle Ki Duniya – Nayi Peedhi Naye Kissey is back with fresh episodes. The show will continue to bring the quintessential day-to-day life stories with an essence of nostalgia to our television screens and entertain the audience with its engaging storyline.

Rajesh Wagle (Sumeet Raghavan) takes his family to a resort for a vacation to spend some quality time with them but soon after reaching realizes that his suitcase is misplaced. Vandana (Pariva Pranati) takes help from the staff at the resort and arranges a few clothes for Rajesh. Meanwhile, a complete lockdown is announced, making kids very sad and disappointed. Rajesh comes up with a brilliant idea to entertain the kids and teach them a good lesson on adjusting during difficult situations. He strategizes a survival game, and the kids have to fetch food and water for survival. Harshad (Amit Soni) and Jyoti (Bhakti Chauhan) join the Wagle family at the resort and happily participate in the game too.

Furthermore, the storyline is set to engage the audience with several eventful activities occurring at the resort. Vandana turns into a chef at the resort and it will be interesting for our viewers to watch why she went ahead and took this step while hiding it from her family. The upcoming episodes will also mark the entry of Yamini (Mansi Joshi) as Dakshesh’s (Deepak Pareek) wife. On the other hand, the Wagle family is gearing up for celebrating Vandana’s 40th birthday. It will be captivating to watch what role Yamini plays in this and will the Wagle family celebrate Vandana’s birthday in their planned way.

How will the Wagle family work around this lockdown and manage their lives? Sumeet Raghavan, essaying the role of Rajesh, said, “It feels great to be back with the fresh episodes for our fans. We are putting our best foot forward in bringing entertainment to our audience’s living room and spread positivity and happiness around in such testing times. Rajesh aims to make the kids understand the privileges we enjoy in life and teach them a lesson about it in his way. So, I request all my fans to stay indoors, and I hope these fresh episodes continue to make you happy and spread a smile.”

Pariva Pranati, essaying the role of Vandana, said, “Through Wagle Ki Duniya, we have always thrived to bring meaningfully and vales-driven snippets while also keeping our audiences entertained. I am grateful and happy to be back on the set towards bringing new episodes to our fans. The team adheres to strict safety and a hygiene routine on the sets. I hope fans will find the upcoming storyline engaging and exciting, and it will take the entertainment quotient up a notch. So, stay tuned and watch our fresh lineup of episodes from the comfort of your homes and stay safe.” Keep Watching Wagle Ki Duniya

Monday to Friday 9 PM only on Sony SAB

नागपुरात पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू

नागपुरात पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू

नागपूर: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर ‘ब्रेक द चेन‘ अंतर्गत राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी किराणा, भाजीपाला दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिशनने जाहीर केला आहे. यामुळे रस्त्यावर विनाकाम फिरणाऱ्यांची गर्दी आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

शहरात दररोज सहा ते आठ हजारांच्या संख्येने नवे करोना बाधित आढळत आहेत. यामुळे कठोर लॉकडाउन लावण्यात आला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे असाच काहीसा निर्णय पेट्रोलपंप संघटनेने घेतला आहे. करोनाच्या प्रादुर्भावानंतर पेट्रोलपंपवर काम करणारे कर्मचारी संसर्गाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाहीत. त्यातच सध्या लॉकडाउन सुरू असल्याने व कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनचे घेतला असल्याचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपातकालीन वाहतूक सेवांवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील.

शहरात जवळपास ८५ पेट्रोलपंप असून तेल कंपन्या आणि पोलिस प्रशासनातर्फे चालविण्यात येणारे १० पेट्रोल पंप आहेत. पेट्रोलपंप संघटनेच्या या निर्णयामुळे याचा परिणाम रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास होऊ शकतो. विशेष म्हणजे लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमध्ये ६५ टक्यांची घट झाली असल्याचेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनमुळे खासगी कार्यालये, महाविद्यालये, शाळा बंद आहेत. तर सरकारी कार्यालयांमध्येही केवळ १५ टक्के उपस्थितीचा नियम असल्याने एकूणच पेट्रोल व डिझेलचा वापर कमी झाल्याचे पुढे आले आहे.

Covid19 Nagpur; नागपूर शहरात लवकरच तीन कोविड केअर सेंटर

Covid19 Nagpur

Covid19 in Nagpur कोरोना रुग्ण नागपुरात उपचारासाठी आणले जात आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील भार वाढला आहे. याचा विचार करता महापालिका शहरात पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे.

Nagpur : कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण नागपुरात उपचारासाठी आणले जात आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील भार वाढला आहे. याचा विचार करता महापालिका शहरात पुन्हा तीन कोविड केअर सेंटर सुरू करणार आहे.

रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात न्यायालयानेही निर्देश दिले आहे. याचा विचार करता मनपाने तीन केअर सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे.

वाठोडा परिसरातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील रिक्रिएशन हॉल, गांधीबाग येथील अग्रसेन भवन व रविनगर येथील अग्रसेन भवन आदी ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली.

गतीने काम होण्याची गरज

मनपा प्रशासनाच्या ढिसाळ व संथ कारभारामुळे कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही. रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा विचार करता मनपा प्रशासनाने कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे.

Covid19 Nagpur; मास्क आला अन् लिपस्टिकची लालीच गेली

Covid19 Nagpur

Covid19 Nagpur आता घराबाहेर पडताच मास्क लावणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर ती गरज झाली आहे. यामुळे लिपस्टिक लावून उपयोग काय, असे अनेक महिलांचे मत आहे.

Nagpur : कोरोना लॉकडाऊनच्या या दिवसांत शिक्षण क्षेत्रासोबतच लिपस्टिक इंडस्ट्रीवर मोठा परिणाम पडला आहे. लॉकडाऊन काळात आणि त्यापूर्वीच्या अनलॉक काळातही मास्कने या व्यापाराला जबरदस्त हादरा दिला आहे. रोज लिपस्टिकचा उपयोग करणाऱ्या महिला आणि युवती आता मास्कमुळे लिपस्टिक वापरू शकत नाहीत. जर लावलीच, तर मास्कमुळे ती दिसत नाही आणि ओठाच्या सभोवती पसरण्याची शक्यता अधिक असते. यामुळे या काळात लिपस्टिकचा वापर बराच घटला आहे.

आता घराबाहेर पडताच मास्क लावणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तर ती गरज झाली आहे. यामुळे लिपस्टिक लावून उपयोग काय, असे अनेक महिलांचे मत आहे. यासंदर्भात कॉस्मेटिक व्यापारी आणि महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

महिलांमध्ये वापर घटला

लिपस्टिक ही ओठांचे आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याची वस्तू आहे. गृहिणी असो की बाहेर काम करणाऱ्या महिला, लिपस्टिकचा वापर कायम असतो. वर्किंग वूमन लिपस्टिकचा रोज वापर करतात. मात्र, कोरोनाकाळात मास्क वापरला जात असल्याने लिपस्टिक लावणे थांबले आहे किंवा अत्यंत मर्यादित झाले आहे. यामुळे या व्यापारात ४० टक्के घट झाली आहे. फक्त कौटुंबिक कार्यक्रमापुरताच वापर मर्यादित झाला आहे. इतवारीमध्ये कॉस्मेटिक्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात असायचा. हा व्यवसाय करणाऱ्या अंकित लचुलिया म्हणाल्या, एकाएकी व्यापार घटल्याने लहान व्यापाऱ्यांवर संकट ओढावले आहे. अन्य वस्तूंची विक्रीही घटली आहे.

कॉस्मेटिक व्यापार थांबला

गांधीबागमध्ये लहान स्वरूपात कॉस्मेटिक दुकान चालविणारे सतीश दाऊरे म्हणाले, कॉस्मेटिक साहित्याच्या विक्रीवर यामुळे ग्रहण आले आहे. लाखों रुपयांचा माल खरेदी करूनही एक हजार रुपयांपर्यंतही मालाची विक्री होत नाही. डिसेंबरनंतर बाजार जवळपास २० टक्के रुळावर आला होता. मात्र, आता पुन्हा तो थांबला आहे.

मास्क होतात खराब

सेजल धोटे म्हणाल्या, बाहेर जायचे असले की, मास्क लावूनच जावे लागते. जवळच्या नातेवाइकांकडे गेले तर मास्क लावून जावे लागते. पण, यामुळे मास्क खराब होतो. लिपस्टिकही निघून जाते. चेहरा खराब होतो. यामुळे आता वापर थांबविला आहे.

लिपस्टिकची खरेदीच नाही

नियमित लिपस्टिकचा वापर करणाऱ्या महिलांच्या मते, बाहेर कामानिमित्त पडणाऱ्या महिलांना मास्क लावावाच लागतो. यामुळे अनेक महिलांनी तर खरेदीच केली नाही. कॉस्मेटिकची खरेदी मर्यादित झाली असून, लिपस्टिकची मागणीही घटली आहे.

Good news: राज्यात सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांचा करोनावर मात

Good news: राज्यात सहा दिवसांत राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण करोनावर मात

राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. मागील सहा दिवसांत राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही, मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना करोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दि. २० एप्रिलला ५४ हजार २२४ रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर २१ एप्रिलला ५४ हजार ९८५, २२ एप्रिलला ६२ हजार २९८, २३ एप्रिलला ७४ हजार ४५, २४ एप्रिलला ६३ हजार ८१८, २५ एप्रिलला ६१ हजार ४५० आणि आज २६ एप्रिल रोजी ७१ हजार ७३६ असे एकूण ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Online Search Fraud : सावधान! इंटरनेटवर वर चुकूनही सर्च करु नका ‘या’ गोष्टी….

लहान मुलं काय पाहणार;

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अनेक लोक घरातचं होते, कामही वर्क फ्रॉम होम, अशातच कोरोना काळात इंटरनेटच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचसोबत ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणही समोर येऊ लागली आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आले आहेत. अनेकदा आपण अनावधानाने अशा काही गोष्टी इंटरनेटवर सर्च करतो, ज्या आपल्यासाठी नुकसानदायी ठरतात. हॅकर्स या सर्व गोष्टींकडे डोळे लावून बसलेले असतात. तुम्ही या गोष्टी सर्च केल्या की, तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर येता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत, ज्या सर्च करणं टाळावं.

बँकेची माहिती घेऊ नका                                                                                                      कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. याचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. ऑनलाईन फ्रॉड करणारे हॅकर्स बँकेप्रमाणेच URL तयार करतात. त्यानंतर आपण जेव्हा त्या बँकेचं नाव टाकतो, त्यावेळी आपण त्यांच्या जाळ्यात अडकतो. ते आपलं अकाउंट हॅक करतात आणि पैसे चोरतात. त्यामुळे बँकेची माहिती गुगलवर सर्च करण टाळा. त्याऐवजी बँकेच्या कोणत्याही कामासाठी बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन माहिती घ्या.

कस्टमर केअर नंबर                                                                                                        आपण अनेकदा कस्टमर केअर नंबर गूगलवर सर्च करतो. अनेक लोक ऑनलाईन फ्रॉडची शिकार याच कारणामुळे होतात. हॅकर्स कंपनीची नकली वेबसाईट तयार करुन त्याचा नंबर आणि ईमेल आयडी गुगलवर टाकतात. त्यानंतर आपण त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपल्याकडे आपली माहिती मागतात. त्यानंतर आपल्या अकाउंटमधी रक्कम काढून घेतात. त्यामुळे चुकूनही कोणत्याही कस्टमर केअरचा क्रमांक गुगलवर सर्च करु नका. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुनच कस्टमर केअर क्रमांक घ्यावा.

Google म्हणजे, डॉक्टर नव्हे…                                                                                              अनेक लोक गुगलला सर्वस्व मानतात. कोणत्याही आजाराबाबत अरदी सर्रास गुगलवर सर्च केलं जातं. असं चुकूनही करु नका करु. यामुळे तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आजाराबाबत गूगलवरुन माहिती घेणं चुकीचं आहे. परंतु, गूगलवर कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवून आजारावर उपचार करणं किंवा औषधं घेणं नुकसानदायी आहे.

सरकारी वेबसाईटवरुन योजनांची माहिती घ्या                                                                                केंद्र सरकार डिजिटल इंडियाचा नारा देत आहे. अशातच सरकारी योजनांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध करुन दिली जात आहे. या योजनाची वेबसाईट असते, तिथून तुम्हाला सर्व माहिती अगदी सहज उपलब्ध होते. नेहमी सायबर क्रिमिनल फ्रॉड सरकारी वेबसाइट सारख्याच दुसऱ्या साईट तयार करतात. यापासूनही लांब राहण्याची गरज असून अधिकृत वेबसाईटवरील माहितीवरच विश्वास ठेवा.

लसीकरणात महाराष्ट्राची विक्रमी नोंद, 5 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली

कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह झाले तर घाबरू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला..

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत 5 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. सोमवारच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. सोमवारी राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.

लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर                                                                                                  लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात कालची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत असून आजच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून 26 एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येनं लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

भल्याभल्यांना जे जमत नाही ते पठ्ठ्यानं केलं, दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या बायकोचं थेट लग्न लावून दिलं!

भल्याभल्यांना जे जमत नाही ते पठ्ठ्यानं केलं, दुसऱ्याच्या प्रेमात पडलेल्या बायकोचं थेट लगीन लावून दिलं!

भागलपूर : लग्न हे एक पवित्र बंधन आहे. लग्नानंतर पती-पत्नी हे मनानेही एक होतात. परंतु लग्नानंतर विवाहबाह्य संबंधाच्याही बऱ्याच घटना समोर येत आहेत. लग्नानंतर नवऱ्याला किंवा बायकोला इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्याचंही बऱ्याचदा उघड झालंय. विशेष म्हणजे लग्नानंतरही बायका आपल्या प्रियकराबरोबर पळून गेल्यात. पण बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंजमध्ये पतीच्या त्यागाचं एक मूर्तिमंत उदाहरण समोर आलंय.

तर नवऱ्यानं थेट त्या दोघांचं लग्नच लावून दिलंय
विवाहानंतर पत्नीला एका परपुरुषावर प्रेम जडलं, तर नवऱ्यानं थेट त्या दोघांचं लग्नच लावून दिलंय. या घटनेची बिहारमध्ये जोरदार चर्चा आहे. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर दोन मुलांच्या आईला एका परपुरुषावर प्रेम जडलं. जेव्हा ही गोष्ट तिच्या नवऱ्याला समजली, तेव्हानं त्यानं पोटच्या मुलांचाही विचार न करता पत्नीचं त्या परपुरुषाबरोबर लग्न लावून दिलंय. बिहारमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून, अनेक जणांनी त्या दोघांना पाहण्यासाठी एकच गर्दी केलीय.

महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंजमधील उत्तम मंडल यांच्याशी लग्न
बिहारमधील भागलपूरनजीकच्या सुल्तानगंज इथल्या खगडिया जिल्ह्यातील सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंजमधील उत्तम मंडल यांच्याशी लग्न झालं होतं. विवाहानंतर सुरुवातीला त्यांचा सुखी संसार सुरू होता. परंतु कालांतरानं विवाहितेला एका परपुरुषावर प्रेम जडले. त्या तरुणाची विवाहितेची जवळीक वाढत गेली आणि ही गोष्ट पतीला समजली.

पत्नीचं एका परपुरुषासोबत प्रेम असल्याचं समजल्यानंतर पती चांगलाच संतापला
त्याचं झालं असं की, पत्नीचं एका परपुरुषासोबत प्रेम असल्याचं समजल्यानंतर पती चांगलाच संतापला. त्यानंतर त्यानं पत्नीवर पाळत ठेवली, तसेच तिच्या या प्रेमसंबंधाला कडाडून विरोध केला. त्या तरुणामुळे पती-पत्नीमध्ये बरेच कलहही निर्माण झाले. पण पत्नी सपना काही थांबण्याचं नाव घेत नव्हती, तिनं त्या तरुणाबरोबर आपले संबंध सुरूच ठेवले. विशेष म्हणजे याला घरच्यांनी आणि नवऱ्याने विरोध केला. पण सपना कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. पत्नीच्या जिद्दीपुढे अखेर पतीनं हार स्वीकारली आणि दोघांचे लग्न लावून दिले. पत्नीनं राजू कुमार नावाच्या पत्नीच्या प्रियकरासोबत तिचे लग्न लावून दिलं.

सुल्तानगंजमधील दुर्गा मंदिरात दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत लग्न
सुल्तानगंजमधील दुर्गा मंदिरात दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत हे लग्न झालं. यावेळी संबंधित महिलेची दोन मुलंसुद्धा लग्नात हजर होती. पत्नीचं परपुरुषाबरोबर लग्न होत असल्याचं पाहताना पतीचेही डोळे पाण्यानं भरले. बायकोच्या प्रेमाखातर पतीनं मोठा त्याग करत तिचं परपुरुषासोबत लग्न लावलं. अशा विशेष म्हणजे पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वादसुद्धा दिलेत. ही घटना बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली असून, अनेक जणांनी त्या दोघांना पाहण्यासही गर्दी केली होती.

&TV ke shows par dekhiye drama, suspense aur comedy ki khichdi

TV ke shows

Episodes after episodes, &TV shows are bringing a lot of drama, suspense and comedy to the plate for its viewers. In the upcoming track of Bhabiji Ghar Par Hai, Modern colony mein chayega bhoot ka saya! For the sake of Anita Bhabi (Nehha Pendse)’s grooming class fees, Vibhuti Narayan Mishra (Aasif Sheikh) spreads the rumour that a ghost named Daddy is possessing the people of ModernmColony. Will Daddy ka bhoot take over the Modern Colony? Meanwhile in Happu Ki Ultan Paltan, Katori Amma (Himani Shivpuri) is  very upset about the fact that nobody has time for her. So she ends up taking Sanyas with Beni who is also upset as his wife is having an extra marital affair.

Will Happu (Yogesh Tripathi) and the paltan be able to stop Amma from taking Sanyas? In TV shows ‘Aur Bhai Kya Chal Raha Hai?’, the TV has taken centre stage. Sakina (Akansha Sharma) aur Shanti (Farhana Fatema) ki nayi demand ne kar diya hai Mishra (Ambrish Bobby) aur Mirza (Pawan Singh) ke zindagi mein bawal. Kaise shaam tak SmartTV laaye, yehi sawal unhe khaye! Will Mishra and Mirza manage to get SmartTVs for their respective wives? Meanwhile in Santoshi Maa Sunaye Vrat Kathayein, Swati (Tanvi Dogra) and Indresh (Ashish Kadian) decide to visit Santoshi Didi at the ashram.

On their way to ashram, Swati feels that somebody is watching her but she couldn’t figure out who that is and their car breaks down mid-way. They decide to spend the night in the nearby resort while Swati keeps feeling that somebody is spying on them. Will Swati and Indresh find out who is that mystery man watching them? Sharing more on the forthcoming track, Aasif Sheikh aka Vibhuti Narayan Mishra says, “Bhoot ke darr se bade bade log koi bhi kaam karne ko taiyar hojate hain, toh bas is khayal pe sawar ho kar Vibhuti ne fehlaya ye kissa. It will be fun to see how the Modern Colony reacts to this and what all ways they bring up to get rid of this bhoot!”. Himani Shivpuri aka Katori Amma says, “It is important to give attention and time to the elderly people in our families.

They deserve our time and love. When we don’t give them the basic attention, they take such steps like Katori Amma took. But it will be really heart-touching to watch how the whole family tries to get Amma back and make her believe that she is important.” Pawan Singh aka Zafar Ali Mirza says, “Mishra and Mirza ka bas ek hi lakshya hai ki unki biwiyan khush rahen, nahi toh unse bura koi nahi.

And to keep them happy they go around every possible way to bring the SmartTV home as demanded by their wives. Viewers are going to have a fun time watching the Mishra and Mirza going through all the struggles for a mere TV.” Tanvi Dogra aka Swati says, “Day after day, the magnitude of hurdles in Swati’s life has only been increasing, but with her husband’s support and Santoshi Maa’s blessings she is ready to face any challenge. I am sure the viewers are going to be on the edge of their seats to find out who is that mysterious person watching Swati so close yet so far to recognize!”

TV shows Tune in to watch ‘Santoshi Maa Sunaye Vrat Kathayein’ at 9:00 pm, ‘Aur Bhai Kya Chal Raha Hai?’ at 9:30 pm, ‘Happu ki Ultan Paltan’ at 10:00 pm and ‘Bhabiji Ghar Par Hai’ at 10:30 pm, every Monday to Friday only on &TV!

RCB’s Adam Zampa, Kane Richardson Return home due to Covid-19 Surge

RCB's Adam Zampa, Kane Richardson Return home due to Covid-19 Surge

After Delhi Capitals’ Ravi Ashwin and Rajasthan Royals’ Andrew Tye, Australian cricketers Adam Zampa and Kane Richardson, who represent RCB, have decided to cut short their Indian Premier League (IPL) stint due to the rising COVID-19 cases in India.

On Monday, Royal Challengers Bangalore (RCB) announced the departure of Zampa and Richardson, saying that the duo will be leaving the bio-bubble to return home. RCB in their statement said that the duo is returning to Australia “for personal reasons and will be unavailable for the remainder of the season.”

Meanwhile, spin wizard Ravichandran Ashwin has also withdrawn his name from the 14th edition of the cash-rich league to be with his family in the fight against COVID-19.Ashwin, who was part of Delhi’s playing XI against Sunrisers Hyderabad in Sunday’s doubleheader, announced his decision via Twitter.

Ashwin, however, did not rule out returning to the league in the later stage. According to the IPL guidelines, Ashwin will have to undergo a period of quarantine before joining his team in the bio-bubble.

Rajasthan Royals’ English recruit Liam Livingstone was the first name to withdraw from IPL in midseason. Livingstone had claimed bio-bubble fatigue for his departure. He flew back home last Monday and his franchise announced the same on Tuesday. Another player, Andrew Tye has also decided to fly back to Australia, leaving IPL 2021.

And if a report published in the Sydney Morning Herald is to be believed then, most of the Australian cricketers are looking to fly due to the fears that they will be locked of their country after the Scott Morrison-led government decided to cut incoming flights from India.

“Several sources close to the situation said on Sunday that multiple Australian players in India were seeking to leave the tournament early amid India’s skyrocketing coronavirus cases and recent travel restrictions imposed on people returning to Australia from India,” said the report

नियमात मोठे बदल! आता ग्राहक कोणत्याही एजन्सीकडून LPG सिलिंडर घेऊ शकणार

LPG cylinders price

आतापर्यंत ग्राहक संबंधित गॅस एजन्सीवर LPG सिलिंडर घेण्यास आणि ते पुन्हा भरून देण्यासाठी अवलंबून होते, परंतु लवकरच सरकार या नियमात मोठे बदल करू शकते. त्याअंतर्गत ग्राहक येत्या काही दिवसांत कोणत्याही एजन्सीकडून एलपीजी(LPG) सिलिंडर घेऊ शकणार आहे किंवा त्या एजन्सीकडून ते सिलिंडर पुन्हा भरू शकतात. त्यासाठी सरकार आणि तेल कंपन्या एकत्रित प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम करीत आहेत.

रिफिलची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारचा नियम बदलण्याचा विचार
एलपीजी गॅस बुकिंग आणि रिफिलची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकार नियम बदलण्याचा विचार करीत आहे. याद्वारे ग्राहकांना बुकिंगनंतर रिफीलसाठी तासांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त सर्व काही सहजशक्य होणार आहे.

स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे
सरकारला स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन द्यायचे आहे, यासाठी देशातील 100 टक्के घरात एलपीजी सिलिंडर वितरीत करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणूनच सरकार देशातील तीन मोठ्या तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांच्याशी चर्चा करीत आहे. या तिन्ही कंपन्या लवकरच एकत्र एक विशेष व्यासपीठ तयार करतील.

ग्राहकांना याचा लाभ मिळेल
यावेळी गॅस ग्राहक ज्या कंपनीकडून गॅस एजन्सीने कनेक्शन घेतले आहे, केवळ त्याच कंपनीचे सिलिंडर घेऊ शकतात. परंतु नवीन नियमानुसार, ग्राहक घरी बसलेल्या कोणत्याही कंपनीचे सिलिंडर मिळवू शकतात किंवा ते पुन्हा भरू शकतात. याद्वारे लोक जवळच्या गॅस एजन्सीकडून त्यांचे बुकिंग करून घेऊ शकतात.

कोणत्याही पीओएसमधून पुन्हा भरता येणार
इतर शहर किंवा परिसरात राहणाऱ्यांना गॅस सिलिंडर मिळण्यास स्थलांतर करणार्‍यांना अडचणी येत नाही, अशा परिस्थितीत 5 किलो शॉर्ट-सिलिंडरचा पर्याय सादर केला गेलाय. हे गॅस कनेक्शन पत्त्याच्या पुराव्यांशिवाय घेतले जाऊ शकते. ग्राहकाला फक्त त्यांचा आयडी प्रूफ दाखवणे आवश्यक आहे. ते देशातील कोणत्याही ठिकाणी विक्री किंवा वितरणाच्या ठिकाणी सिलिंडर पुन्हा भरू शकतात.

Nagpur ४१.२ अंश सेल्सिअसवर, चंद्रपूर ४३ च्या दिशेने

Nagpur

Nagpur Temperature नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे.

Nagpur : नागपूरसह विदर्भातील तापमान आता वाढत आहे. नागपुरातील उष्णतामानाचा पारा रविवारी ४१.२ अंशावर होता, तर चंद्रपूर ४३ अंश सेल्सिअसच्या दिशेने जात आहे. अकोलाने ४३ अंशाचा पारा गाठला आहे.

मागील चार दिवसांपासून तापमान वाढत आहे. नागपुरातील तापमान रविवारी कालच्यापेक्षा ०.३ अंश सेल्सिअसने कमी नोंदविले गेले. मात्र उष्णतामान चांगलेच होते. सकाळी शहरातील आर्द्रता २९ टक्के नोंदविली गेली, तर सायंकाळी २० टक्के नोंदविण्यात आली. वातावरणात प्रचंड शुष्कता वाढली आहे.

अकोलामध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूरचेही तापमान ४३ अंशाच्या दिशेने चालले आहे. तिथे रविवारी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच अमरावतीमध्ये ४०.६ अंश, वर्धा ४१.६, गोंदीया ४०.८, गडचिरोली ४१, तर वाशिममध्ये ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची गेल्या २४ तासात नोंद झाली आहे.

Covid-19: Inhaling camphor can severely harm you, don’t fall for viral oxygenation tip

Covid-19: Inhaling camphor can severely harm you, don’t fall for viral oxygenation tip

This is a fake news alert. A camphor potli (bundle) message has been going viral on social media for several days as reports of an oxygen crisis pour in from different parts of the country. There is no scientific evidence to back this claim.

The core content of the message says, “Camphor, lavang, ajwain, few drops of eucalyptus oil. Make a potli and keep smelling it throughout the day and night. Helps increase oxygen levels and congestion. This potli is also given to tourists in Ladakh when oxygen levels are low. Many ambulances are now keeping these too. It’s a home remedy. Kindly share and help (sic).”

Though camphor is used in several medicines, traditional as well as pharmaceutical, for nasal congestion and other illnesses, there is no scientific study to suggest that the camphor potli helps improve oxygen levels in the body.

Yet the message is going viral. Even several verified social media handles are posting it as a remedy for reduced oxygen levels among patients suffering from Covid-19.

In medicines in which camphor is used, its concentration is kept at below five per cent. For example, the popular decongestant Vicks VapoRub. The official website calls it a cough suppressant that uses 4.8 per cent of synthetic camphor. The American drug regulator says camphor concentration should not exceed 11 per cent in any product.

A study published in 2009 said, “Inhalation of camphor, eucalyptus or menthol had no effect on nasal resistance to airflow but the majority of subjects reported a cold sensation in the nose with the sensation of improved airflow.”

Thus, the main ingredients suggested in the camphor potli do not even clear the air passage in the nostrils. The cold sensation makes people feel a little better.

On the other hand, excess inhaling of camphor is harmful and leads to poisoning. The daily maximum dose of camphor inhalation should not exceed 1.5 mg. Several studies have warned against camphor poisoning.

An annual report on clinical toxicology by the American Association of Poison Control Centers’ National Poison Data System in 2019 also warned against the inhalation or eating of non-medicinal doses of camphor. Such inhalation or ingestion of camphor can lead to severe poisoning within a few minutes. The adverse effect on children can be more serious.

Another study said, “Even small doses of camphor can cause severe toxicity and are potentially fatal…The onset of action is very rapid, and the main effect occurs on the central nervous system, and seizures are most common.”

Similarly, lavang (clove) mentioned in the camphor potli is not known for improving oxygenation in the body. It has its medicinal value and a study talked about its potential for being used in Covid-19 treatment citing previous instances of cloves having anti-viral properties. But even this study does not claim that cloves can improve oxygen levels in the body.

Ajwain (carom seeds) or eucalyptus oil are again used in traditional medicines and some chemical drugs, but there is no study to suggest that they improve oxygen levels among patients suffering from respiratory illnesses in general and Covid-19 in particular.

Trusting the camphor potli viral message for treating Covid-induced drop in oxygen levels can be dangerous.

Nagpur: आज चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ; २७ ला सुपर पिंक मून

Nagpur

Nagpur सुपर पिंक मून २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल.

नागपूर : २७ एप्रिल रोजी अवकाशात विलोभनीय घटना पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के तेजस्वी दिसेल. पौर्णिमा २७ तारखेला असली तरी २६ ते २८ हे तीन दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर ३,५८,६१५ कि.मी. असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

प्रत्येकवर्षी सुपरमूनचे वेळेस चंद्र-पृथ्वीमधील अंतर कमी-अधिक होत असते. यावर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर २६ मे रोजी होणाऱ्या सुपरमूनच्यावेळी राहणार आहे. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला आला होता. आता २७ एप्रिल आणि २६ मे रोजी होणारे सुपरमून हे देखील खूप कमी अंतराचे राहील. परंतु पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल, तर ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून होणार आहे.

 सुपर पिंक मून पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही

सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. पौर्णिमेला तो तुळ राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही, परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा अभ्यासकांनी आनंद घ्यावा. कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने घरूनच सुपरमून पाहावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपतर्फे चोपणे यांनी केले आहे.

Archery World Cup: Atanu Das and Deepika Kumari win individual recurve gold medals

Archery World Cup: Atanu Das and Deepika Kumari win individual recurve gold medals

Newly-wedded couple Atanu Das and Deepika Kumari won individual gold medals at the ongoing Archery World Cup Stage 1 on Sunday in the recurve men and women’s events respectively. Das and Deepika, who got married on June 30 last year, automatically qualified for the Archery World Cup final after their triumphs.

Former world number one Deepika beat Mexico’s Alejandra Valencia 7-3 to claim her 3rd individual World Cup gold. Meanwhile, Das outclassed Spanish World Cup debutant Daniel Castro 6-4 to claim his maiden individual World Cup medal.

“We travel together, train together, compete together and win together. She knows what I like, and I know what she likes,” Das, who married Deepika after a 2-year courtship, said.

This was India’s recurve archers’ best ever World Cup finish with two individual and one team gold medal in their return to the top International calendar year event after almost two years.

Also, this was India’s best-ever individual recurve men’s result since Jayanta Talukdar triumphed in Croatia way back in 2009.

“It’s been a long time since I shot in the finals, she said. It feels great and, at the same time, I’m happy and nervous. It gives me confidence and pushes me to give better performances,” Deepika said.

India started off with the women’s team of Deepika, Ankita Bhakat and Komalika Bari winning a first team gold after seven years when they scripted a stunning turnaround to down fancied Mexico 5-4 (27-26) in an intriguing shoot-off.

The performance rubbed off on the mixed pair duo of Das and Ankita Bhakat as they bagged a mixed pair bronze, upsetting top seed USA 6-2 with yet another fightback at the Sports Complex Los Arcos here.

But the real icing on the cake came in the individual events later in the day when country’s top archery couple ‘Dee-Das’ bagged two individual golds in their respective events.

भर रस्त्यामध्ये अडवून 35 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; दुचाकीचालक गंभीर जखमी

भर रस्त्यामध्ये अडवून 35 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; दुचाकीचालक गंभीर जखमी

केज : पुतण्यासोबत दुचाकीवर जाणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेस तालुक्यातील साळेगावजवळ केज रोडवर दुपारी 12.30 वाजता अडवून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्ल्यात दुचाकीचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोचना माणिक धायगुडे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अंकुश दिलीप धायगुडे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील लोचना माणिक धायगुडे (35) व तिचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे दुचाकीवरुन केजकडे जात होते. यावेळी साळेगावजवळ अज्ञातांनी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात लोचना धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर अंकुशची दुचाकी घेऊन फरार झाले. माहिती मिळताच केज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अंकुश यावर उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, महिलेच्या खुनाची केज तालुक्यातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

वडिलांचं वर्षश्राद्ध न करता वाचलेल्या पैशातून कोरोना रुग्णांना ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर’ यंत्र भेट

वडिलांचं वर्षश्राद्ध न करता वाचलेल्या पैशातून कोरोना रुग्णांना ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर' यंत्र भेट

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध न करता वाचलेल्या पैशातून कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटिंग युनिट भेट दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारसेंनी ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ हे यंत्र समर्पित केलं.

नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. दररोज सात हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत असल्याने रुग्णालयात ना बेड मिळत आहेत, ना व्हेंटिलेटर. वेळेवर ॲाक्सिजन न मिळाल्याने अनेकांचे जीव जात आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्ते अजित पारसे यांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च वाचवला. त्यात काही पैसे जोडून कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ हे यंत्र भेट दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारसे यांनी हे युनिट कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी समर्पित केलं आहे.

“व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना मृत्यू होताना दिसत आहे. त्यामुळेच वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम रद्द केला. ‘ॲाक्सिजन ह्युमिडीफायर – व्हेंटिलेटिंग युनिट’ कोरोना रुग्णांसाठी समर्पित केलं, हीच माझ्या वडिलांसाठी खरी श्रद्धांजली आहे” अशी भावना यावेळी अजित पारसे यांनी व्यक्त केली.

नितीन गडकरी यांचे आवाहन                                                                                                  दरम्यान, विदर्भातील नगरपरिषद आणि तालुकास्तरावर ज्या सरकारी, गैर सरकारी ट्रस्टद्वारे संचालित रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॅान्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटरची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे, त्यांनी नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा” असे आवाहन नितीनजी गडकरी यांनी केले आहे.

गडकरींच्या प्रयत्नाने मोबाईल लॅब नागपुरात                                                                              नितीन गडकरींच्या प्रयत्नाने कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपुरात दाखल झाली आहे. लॅबमध्ये 425 रुपयांत रोज 2500 जणांची RTPCR चाचणी केली जाणार आहे. लवकरच मोबाईल लॅबचं नागपुरात इन्स्टॉलेशन होणार आहे. कोरोना चाचणीचा वाढवलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

नागपुरात तीन कैद्यांची प्रतिस्पर्धी कैद्याला मारहाण, भांड्यापासून तयार केले धारदार शस्त्र

नागपुरात तीन कैद्यांची प्रतिस्पर्धी कैद्याला मारहाण, भांड्यापासून तयार केले धारदार शस्त्र

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात तीन कैद्यांनी प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने कैदी रोशन शेखवर वार करण्यात आले. हल्ल्यात कैदी गंभीर जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात रविवारी तिघा कैद्यांनी रोशन कयूम शेख या प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. रोशन मकोको कायद्या अंतर्गत गेल्या दहा महिन्यांपासून कारागृहात बंद आहे. रोशन कारागृहातही गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाल्याचे बोलले जाते.

शिवीगाळ केल्याने तिघांकडून हल्ला                                                                                            रविवारी सकाळी रोशन आंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या काही कैद्यांना त्याने शिवीगाळ केली. यावरुन संतप्त झालेल्या तिघांनी रोशनवर हल्ला केला. रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले.

रोशन रुग्णालयात दाखल, तिघांवर गुन्हा                                                                                    रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षारक्षक धावून गेले. त्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडाऱ्यात कैद्याची पोलिसाला मारहाण                                                                                        भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने इतर कैद्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यांपूर्वी समोर आली होती. कैदी कार्तिक बकाराम मेश्रामने कैदी किरण शिवशंकर समरीत याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केली. त्यावेळी कारागृह पोलीस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही धक्का दिला.

या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले, तिथेही पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होत हाणामारी सुरु झाली. तेव्हा पुन्हा पोलीस कर्मचारी घरत यांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण मेश्रामने पोलीस कर्मचारी घरत यांचीच कॉलर पकडली. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही, तर जमिनीवरील 5 ते 7 किलो वजनाचा दगड उचलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.

मुलगा 5 वेळा मुलीला पहायला आला, शेवटी लग्नाला नकार दिला; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला खोलीत बंद करून चांगलच….

मुलगा 5 वेळा मुलीला पहायला आला, शेवटी लग्नाला नकार दिला; मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला खोलीत बंद करून चांगलच....

बुलढाणा : जिह्यातील नांदुरामधील आलमपूर मुलगी पहायला आलेल्या मुलाची जबर धुलाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातील एका मुलीला लग्नासाठी स्थळ आले होते. मुलीला पाहायला आलेल्या मुलगा 1-2 नाही तर 5 वेळा मुलीला पहायला आला. शेवटी लग्नाला नकार दिला. मुलाच्या या निर्णयामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला खोलीत बंद करून चांगलाच चोप दिला.

मुलीच्या डोळ्यात व्यंग असल्यावरून लग्नाला नकार
संबधित मुलगा चारवेळा आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत मुलीच्या घरी पहायला गेला होता. पहिल्यांदा त्याला मुलगी पसंत होती. त्यानंतर त्यांच्यात टीळा देखील झाला. त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तावरून पाचव्यांदा मुलगा नातेवाईकांसोबत मुलीच्या घरी गेला. त्यावेळी त्याचे मत बदलले.

आता त्याला मुलीच्या डोळ्यात व्यंग वाटू लागले. त्यानंतर त्याने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. लग्नाच्या निमित्ताने मुलाच्या नखऱ्यांनी वैतागलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याला बंद खोलीत चांगलाच चोप दिला.

मुलीच्या कुटूंबियांनी दरवेळी चांगला पाहुंचार केला
मुलाच्या निर्णयानंतर मुलीच्या कुटूंबियांनी इतका संताप केला की, त्याला गाडीत बसेपर्यंत मारहाण केली. गावातील अन्य लोकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीच्या नातेवाईकांचा मुलाला चोप सुरूच ठेवला.

मुलगा अकोला जिह्यातील होता. ज्या ज्या वेळी तो मुलीच्या घरी तिला पाहायला येत असे त्या त्या वेळी मुलीच्या कुटूंबियांनी त्याचा चांगला पाहुंचार केला होता.

Commissioner of Police: No need to get e-pass to travel within city

Commissioner of Police: No need to get e-pass to travel within city

Nagpur: While the state police on Friday reintroduced the e-pass system for inter-state and inter-district travel in “extreme emergency” situations, there will be no need to get e-pass to travel within city. Commissioner of Police (CP) Amitesh Kumar said that the citizens can opt their e-pass from e-pass portal: https://covid19.mhpolice.in/.

However, passes will not be given for travelling in city, he said. It may be mentioned that the police had issued passes for travelling in the city as well as inter district travel through the portal last year. The e-pass is only meant for the personal use of citizens to facilitate their journey in an emergency. Nagpur city, which has faced an unprecedented surge in coronavirus cases, was already under severe restrictions since April 14 and the fresh “lockdown-like” curbs were announced on Wednesday.

धक्कादायक! हायवेच्या कडेला पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

धक्कादायक! हायवेच्या कडेला पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पालघर : महामार्गावर रस्त्याच्या कडेला पीपीई किट (PPE Kit) घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा, मृत्यू नेमका कसा झाला, कारण काय हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता, घटनास्थळीच पोस्टमार्टेम करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बारामतीत बनावट रेमडेसिव्हीरमुळे मृत्यू
तिकडे बारामतीत बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे राज्यात खळबळ उडाली असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत असल्याचं समोर आलं आहे. बारामतीत दिलीप गायकवाड, संदीप गायकवाड, प्रशांत घरत आणि शंकर भिसे या चौघांनी बनावट रेमडिसीव्हर इंजेक्शन बनवून त्याची विक्री केली होती. बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत या चौघांना अटक केली.

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयची छापेमारी; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयची छापेमारी; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

नागपूर: तब्बल 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापे मारले आहेत. पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहेत. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत आहेत. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे? याचे गूढ वाढले आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छाप मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.

नागपुरात सात ते आठ अधिकाऱ्यांची धाड                                                                               अनिल देशमुख हे नागपूरमध्ये आहेत. त्यांच्या नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानीही सीबीआयने धाड मारली आहे. पीपीई किट्स घालून काही लोक घरात झाडाझडती घेताना दिसत आहेत. तब्बल सात ते आठ अधिकारी देशमुखांच्या घरी आहेत. देशमुख यांच्यांशी काही सीबीआयचे कर्मचारी बोलत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हातात एक काळी बॅग आणि दोन पिवळ्या पिशव्या होत्या. या पिशव्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे असल्याचं बोललं जात आहे.

मॉर्निंग वॉकला जाऊन आले                                                                                                    दरम्यान, सीबीआयचा छापा पडण्यापूर्वी अनिल देशमुख हे आज सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले होते. त्यांच्या चालकाने ही माहिती दिली. देशमुख यांच्या घरी सीबीआयने धाड मारल्याचं त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांचा चालक नेहमीप्रमाणे कामावर आला होता. देशमुख यांच्या घरी त्यांची पत्नी आणि मुलगा साहिलही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

स्वीय सहायकाच्या घरावरही छापा                                                                                            देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरही सीबीआयने छापे मारले असून त्यांच्याकडूनही सीबीआय माहिती घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गृहमंत्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला                                                                                                  दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरावर छापे मारण्यात आल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे, रुग्णांचे कसे हाेणार….माझ्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही…

माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे, रुग्णांचे कसे हाेणार....माझ्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही...

माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजन संपत चालला आहे. तो कुठून मिळेल याची चिन्हे नाहीत. आता रुग्णांचे कसे हाेणार? मी आता तिसऱ्या मजल्यावर आलो आहे. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही…’ असे नाशिकमधील एका रुग्णालयाचे प्रशासन पाहणारा व्यवस्थापक फाेनवर सांगू लागला. ते ऐकून औरंगाबादेतील धूत हॉस्पिटलचे सीईओ डॉ. हिमांशू गुप्ता हादरलेच. प्रसंगावधान राखून आपल्या पूर्वाश्रमीच्या या सहकाऱ्याला बोलण्यात गुंतवले.

दुसरीकडे नाशिकमधील प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञांना तिकडे पाठवून या अधिकाऱ्याचे मन वळवले व त्याला आत्महत्येपासून रोखले. दाेन दिवसांपूर्वी नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी म्हणजे २१ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. गुप्ता यांच्या मोबाइलची रिंग वाजली. एकेकाळी त्यांच्याच हाताखाली काम केलेल्या सहकाऱ्याचा कॉल होता. डॉ. गुप्तांनी बोलणे सुरू केले.

मॅनेजमेंट म्हणतेय बोर्ड लावून टाका
मॅनेजमेंटला कळवले तर त्यांनी ऑक्सिजन संपल्याचा बोर्ड लावून टाका, रुग्णांच्या जिवासाठी जबाबदार नाही, असे लिहिण्यास सांगितले आहे. असे काही करणे मला शक्य नाही म्हणून मी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील माझ्या रूममध्ये आलोय. आतून दरवाजा बंद करून घेतलाय. भयानक डिप्रेशन आलंय. आत्महत्या हा एकमेव पर्याय दिसताेय. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणार आहे.’ त्यांचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून डॉ. गुप्ताही चिंतेत पडले. ४५ वर्षे वयाच्या त्या जुन्या सहकाऱ्याला नेमकी कशी मदत करावी याचा विचार ते करू लागले.

मग त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी त्याला बोलण्यात गुंतवणे सुरू केले. डॉ. गुप्तांनी नाशिकमधील एका मित्र समुपदेशकाला दुसऱ्या मोबाइलवरून संपर्क साधला. त्याला प्रकरण समजावून सांगितले. आणि तातडीने त्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास सांगितले. डॉ. गुप्तांनी अधिकाऱ्याला दरवाजा उघडण्याची विनंती केली. समुपदेशकाचा रूममध्ये प्रवेश झाला. त्याने प्रकरण पुन्हा एकदा समजावून घेतले आणि अनेक उदाहरणे देत ताण कमी केला. दोन तासांनी ऑक्सिजनचा साठाही आला. त्याचाही फरक पडला.

माझ्यावर १०० रुग्णांची जबाबदारी, त्यांचे काय होणार?
सध्या नाशिकमध्ये १०० बेडच्या रुग्णालयात प्रशासकीय व्यवस्थापक पदावर काम करत असणारे हे अधिकारी स्फुंदून स्फुंदून रडत होते. ते सांगत होते की, ‘माझ्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. थोड्या वेळापूर्वीच इथं मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे ऑक्सिजन मिळेल याची चिन्हे दिसत नाहीत. पुरवठादार तीन तासांत देतो असे म्हणतो. पण त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवता येत नाही. थोडासा वेळ झाला तर मोठी गडबड होईल. माझ्यावर १०० रुग्णांची जबाबदारी आहे. त्यातील १५ आयसीयू, २५ ऑक्सिजनचे आहेत. त्यांचे काय होणार याची चिंता लागलीय.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये होणार दयाबेनची एण्ट्री, निर्मात्यांचा मोठा खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा

सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्यक्रमातील दयाबेन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी स्वतः हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ च्या प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षक दयाबेनला पाहण्यासाठी आतुर झाले होते. चाहते सोशल मीडियावर निर्माते आणि दिग्दर्शकांकडे वारंवार दयाबेनबद्दल विचारणा करत होते. आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा करत दयाबेन मालिकेत परतणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री दिशा वकानी गेली अनेक वर्ष मालिकेतून गायब आहे. परंतु, ती लवकरच मालिकेत परतणार आहेत.

दिशाने तीन वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी मालिकेतून रजा घेतली होती. परंतु, इतकी वर्ष उलटूनही ती मालिकेत परत आली नव्हती. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक वारंवार दिशाबद्दल विचारणा करत होते. महत्वाचं म्हणजे इतकी वर्ष दिशा मालिकेत न परतूनही निर्मात्यांनी तिच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्रीची नेमणूक केली नाही. आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या निर्मात्यांनी घोषणा करत दिशा परत येणार असल्याची बातमी दिली आहे. कार्यक्रमाच्या एका भागामध्ये निर्माते असित मोदी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की, सगळेच दयाबेनची वाट पाहत आहेत. त्यामुळे करोना महामारीचा धोका टळल्यानंतर दयाबेनचं मालिकेत आगमन होणार आहे.

दिशाने अभिनयाने मालिकेत तिचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे तिच्या जागी दुसऱ्या कुणा अभिनेत्रीला पाहणं चाहत्यांना पसंत पडणार नव्हतं. त्यासोबतच दुसरी अभिनेत्री दिशाच्या भूमिकेला तिच्या इतकच उत्कृष्ट रीतीने साकारू शकेल का, अशीही शंका निर्मात्यांच्या मनात होती. परंतु, आता दिशा परत येणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रेक्षक तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Corona: जर लक्षणे असतील वा झाला असेल; वाचा काय करावे आणि काय करु नये

Corona: जर लक्षणे असतील वा झाला असेल; वाचा काय करावे आणि काय करु नये

कोरोना व्हायरसची दुसरी लाट सध्या देशात धुमाकूळ घालत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज तब्बल तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणेवर अत्यंत मोठा ताण असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड्स मिळण्यात देखील अडचणी येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे असतील तर काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील तर काही जाणीवपूर्वक कटाक्षाने टाळाव्या लागतील.

A. तुम्ही कोरोनाबाधित आहात, असं वाटत असल्यास…

हे करा –

  1. स्वतंत्र वॉशरुम आणि टॉयलेटची सोय असणाऱ्या खोलीमध्ये स्वत:ला आयसोलेट करा.
  2. स्वत:ची RT-PCR चाचणी करुन घ्या.
  3. दरम्यानच्या काळात घरीच रहा. कोरोनाची लक्षणे असलेले बरेचशे रुग्ण घरीच आयसोलेट राहून देखील बरे होत आहेत. डॉक्टरांच्या संपर्कात रहा.
  4. लक्षणांमधील बदलांवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला जाणवणारी लक्षणे अधिक त्रासदायक वाटू लागली, जसे की श्वासोच्छवासास त्रास होणे, तर डॉक्टरांना संपर्क साधा आणि त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा.
  5. संपूर्ण नाक आणि तोंड झाकेल असा चांगल्या क्वॉलिटीचा मास्क वापरा. इतर मास्कपेक्षा N-95 हा चांगला आहे.
  6. शिंकताना आणि खोकताना तोंड आणि नाक रुमालाने झाका.
  7. वारंवार साबणाने हात धुवत रहा. तसेच हात सॅनिटाईज करत रहा.
  8. पाणी पित रहा, आराम करा. मसालेदार अन्न टाळून साधे आणि पचण्यास हलक्या आहाराचे सेवन करा.
  9. पल्स ऑक्सिमीटरने आपल्या ऑक्सिजनची पातळी पाहत रहा. जर तुमच्या ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली गेली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  10. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पोटावर पालथे झोपा. असे केल्याने श्वास घेण्यास मदत होईल.

हे करु नका

  1. आपण वापरलेल्या वस्तू, अन्न, भांडी आणि टॉयलेट इतरांना वापरु देऊ नका.
  2. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था टाळा.
  3. आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा
  4. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा
  5. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कसल्याही प्रकारची औषधे, रेमडेसिव्हीर इत्यादी घेणे टाळा.

 

B.तुमची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास…

हे करा –

  1. RT-PCR चाचणी झाल्यावर डॉक्टरांची भेट घेऊन सल्ला घ्या.
  2. घरी रहा
  3. तुमच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. जर तुम्हाला त्रास होऊ लागला तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
  4. तुमच्या संपर्कात आलेल्यांना तुमच्या पॉझिटीव्ह असण्याबाबत कळवा.
  5. वॉशरुम आणि टॉयलेटची स्वतंत्र सुविधा असणाऱ्या खोलीत स्वत:ला आयसोलेट करा.
  6. आराम करा, चौरस आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या.
  7. कोरोनाच्या सामान्य नियमांचे पालन करा, जसे की मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईजेशन
  8. तुम्ही ज्या वस्तुंना वारंवार स्पर्श करता त्या वस्तुंचे पृष्ठभाग सतत स्वच्छ करा. जसे की, मोबाईल, रिमोट, टॉयलेट, किबोर्ड, टॅबलेट्स इत्यादी…
  9. ऑक्सिजनची पातळी सतत पाहत रहा. 95 च्या खाली आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
  10. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पोटावर पालथे झोपा जेणेकरुन तुम्हाला श्वास घेण्यास मदत होईल.
  11. शिंकताना अथवा खोकताना आपले नाक आणि तोंड झाका
  12. वापरलेले मास्क, टिश्यूची योग्य विल्हेवाट लावा
  13. त्यानंतर तुमचे हात साबण आणि पाण्याने जवळपास 20 सेकंद धुवा
  14. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर चांगल्या क्वॉलिटीच्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.

 

C. हे अजिबात करु नका…

  1. वैयक्तिक साहित्य इतरांसोबत वापरणे टाळा. जसे की टॉवेल, बेड, अन्न, टॉयलेट इ.
  2. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड्स, रेमडेसिव्हीर अशी औषधे घेऊ नका.
  3. ऑफिस, शाळा, थिएटर वा रेस्टॉरंट्स अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊ नका.
  4. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था वापरणे टाळा.

 

D.आयसोलेशनमधून कधी बाहेर येऊ शकतो…?

जर तुम्हाला कोरोना झाल्याची शंका असेल तर...

  1. जर तुम्हाला कोरोना झाल्याची शंका असेल मात्र, त्याची खात्री झाली नसेल तर कोरोनाची लक्षणे पहिल्यांदा दिसू लागल्यापासून 10 दिवस आयसोलेशनमध्ये रहा.
  2. इतर लक्षणे कमी झाल्यास आणि 24 तासांत कसल्याही प्रकारचे पॅरासिटेमॉल न घेता ताप न आल्यास आयसोलेशनमधून बाहेर येऊ शकता.
  3. वास आणि चव परत येण्यास काही आठवडेही लागू शकतात, त्यामुळे आयसोलेशनमधून बाहेर येण्यास तो निकष मानता येणार नाही.

जर तुम्ही कोरोना पॉझिटीव्ह असाल तर…

  1. जर तुम्हाला कसलीही कोरोना लक्षणे आता दिसत नसतील तर तुम्ही पॉझिटीव्ह आल्यानंतरच्या दहा दिवसांनंतर तुमचं आयोसोलेशन थांबवू शकता.
  2. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला त्याआधी टेस्टींग करायला सांगितले असेल तर तसे करुनच आयसोलेशनमधून बाहेर या.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

नागपूर; सोनू सूदची दरियादिली, नागपुरातील कोरोनाग्रस्त मुलगी हैदराबादला एअरलिफ्ट

नागपूर

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतर करणाऱ्या कामगारांना मदतीसाठी सरसावलेल्या अभिनेता सोनू सूदने आपला सामाजिक वसा दुसऱ्या लाटेतही कायम ठेवला आहे. ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. विशेष म्हणजे मागील शनिवारी सोनूला कोरोनाची बाधा झाली होती व नुकताच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

नागपुरातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली व तिच्या फुप्फुसांमध्ये ८५ ते ९० टक्के संसर्ग झाला. सोनू सूदला यासंदर्भात ट्विटरवर संपर्क साधला असता त्वरित त्याने सूत्रे हलविली. अगोदर तिला नागपूर नागपुरातील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु तिची स्थिती पाहता तातडीने फुप्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर सोनू सूदने हैदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळात तिला एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था केली. त्या इस्पितळात ईसीएमओ म्हणजेच फुप्फुसांवरील ताण हटविण्यासाठी रक्त कृत्रिमपणे शरीरात टाकण्याची व्यवस्था आहे. संबंधित रुग्णाच्या वाचण्याची शक्यता २० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व तरीदेखील एअरलिफ्ट करण्याची तयारी आहे अशी विचारणा केली. ती २५ वर्षांची तरुण मुलगी असून, ती नक्कीच यातून बाहेर येईल हा विश्वास असल्याने मी तिच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला. तिच्यावर उपचार सुरू असून, लवकरच चांगली बातमी कळेल, असे सोनू सूदने सांगितले.

जळगाव जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात !

जळगाव जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात !

जळगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या एक लाख १३ हजार ७०४ रुग्णांपैकी एक लाख ७५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयांत दहा हजार ९३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात दोन हजार १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६१ टक्क्यांवर पोचले आहे. मृत्युदर १.७७ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णशोध मोहिमेंतर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांच्यावर वेळेवर उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत आठ लाख ५२ हजार ४७३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांपैकी एक लाख १३ हजार ७०४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सात लाख ३६ हजार ९८७ अहवाल निगेटिव्ह आले असून, सध्या अवघे ११२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही १० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात सहा हजार ३२५ व्यक्ती होमक्वारंटाइन असून, ६७० व्यक्ती विलगीकरण कक्षात आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १० हजार ९३० रुग्णांपैकी सात हजार ५३१ रुग्ण लक्षणे नसलेले, तर तीन हजार ३९९ रुग्ण लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय उपचार घेत असलेले–एकूण मृत्यू—-बरे होऊन घरी गेलेले
जळगाव शहर- २,१९८—४७९–२६,३५८
जळगाव ग्रामीण- ३९१–१०९–३,९६२
भुसावळ- १,२३६–२७६–८,४४४
अमळनेर- ४९५–१२८–६,९५५
चोपडा- ८७७—१४७–११,५७७
पाचोरा- ४४०—९८–३,१४६
भडगाव- १८८—५६–२,९२८
धरणगाव- ४४७—९४–४,१५४
यावल- ४७१–१०३–३,१६९
एरंडोल- ६२७–७७–४,६३१
जामनेर ८५७—१०६–६,३१९
रावेर- ९२०—१३२–३,५२८
पारोळा- ३०६–३४—३,७३६
चाळीसगाव- ४३२—१०१–६,३११
मुक्ताईनगर- ६३७–४९–३,०३०
बोदवड ३०३—२७–१,७४३
इतर जिल्ह्यांतील-१०५–०–७६७

Nagpur Weather

Nagpur
haze
33 ° C
33 °
33 °
25 %
2.1kmh
20 %
Wed
33 °
Thu
37 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...