Home Blog Page 116

महामेट्रोची टेलिफोन लाइन हॅक

मेट्रो रेल्वे

नागपूर : महामेट्रोची टेलिफोन लाईन हॅक करून त्या माध्यमातून अज्ञात आरोपींनी शेकडो इंटरनॅशनल कॉल केले. १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल ९ लाख ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्प व्यवस्थापकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नागपुरात सिव्हिल लाईन्समध्ये ‘मेट्रो हाऊस’ आहे. येथील कार्यालयात अत्याधुनिक उपकरणे आणि टेलिफोन यंत्रणा बसविण्यात आली आहे. ईपीडीएक्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेच्या माध्यमातून कार्यालयातील टेलिफोन लाईन हॅक करून अज्ञात आरोपींनी देश-विदेशात भरमसाठ कॉल केले. एका महिन्याचे इतके बिल कसे आले, यावर मंथन सुरू झाले. नंतर महामेट्रोच्या कार्यालयातील टेलिफोन यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अवघे मेट्रो रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ पातळीवर विचारविमर्श केल्यानंतर अ‍ॅडिशनल चीफ प्रोजेक्ट मनेजर (टेलिकॉम) आशिषकुमार त्रिभुवन संधी यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

दहशतवादी कनेक्शन?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेट्रो रेल्वेची आॅनलाईन हॅक करून विदेशात अनेक कॉल केले. त्यामुळे संबंधित गुन्हेगारांचे पाकिस्तान अथवा अशाच कोणत्या शत्रू राष्ट्र किंवा त्या राष्ट्रातील दहशतवादी संघटनांसोबत कनेक्शन आहे का, असा धडकी भरविणारा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधाने संबंधित अधिकारी चौकशी करीत आहेत.

व्यावसायिक कोरोनाग्रस्त निघाल्यास दुकान २८ दिवस बंद ठेवू नये, अशी मागणी

व्यावसाय

नागपूर : एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास त्याचे दुकान २८ दिवस बंद ठेवू नये. औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच दुकानाचा परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. अशा कठोर कारवाईमुळे दुकानदाराना आर्थिक नुकसान सोसावे लागते, याकडे मदान यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मदान म्हणाले, गांधीबाग परिसरात पाटणी भवन येथील एक दुकान अनेक दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यामुळे इमारतीतील इतर दुकानदारांचाही व्यवसाय बंद आहे. कोरोनाग्रस्त दुकानदार बरा होऊन घरी परतला आहे. पण त्याचे दुकान बंद आहे. दुकान सुरू करण्यास परवानगी मिळविण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे. पण त्याचे दुकान सुरू झालेले नाही. आधीच आॅड-इव्हनने व्यवसाय डबघाईस आला आहे. अशा स्थितीत अनेक दिवस दुकान बंद राहिल्यास व्यावसायिकाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगार कोरोनाग्रस्त मिळाल्यास परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून काम सुरू होते. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना दुकानदारांसाठी दुसरा नियम नको. व्यावसायिकाचे दुकानही तीन दिवसात सुरू व्हायला पाहिजे.

मदान म्हणाले, अन्य शहरांमध्ये कुणी व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आल्यास त्याचा फ्लॅट काही दिवसांसाठीच सील करण्यात येतो आणि सोसायटीतील रहिवाशांचे जीवनचक्र नियमित सुरू असते. पण नागपुरात याउलट सुरू आहे. संपूर्ण परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येत असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामगारांचा पगार, बँकाच्या कर्जाचे व्याज, विजेचे बिल आणि इतर खर्चामुळे व्यावसायिक अडचणीत आहे. त्यातच मनपाच्या नियमामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशा स्थितीत त्याला समाजातून विरोध होतो. ही बाब बदलण्याची गरज असल्याचे मदान यांनी स्पष्ट केले. गणेशपेठ भागात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये एक व्यक्ती कोरोनाग्रस्त निघाल्यानंतर मनपाने फ्लॅटपासून ५० मीटर दूर असलेल्या ५५ दुकानांना सील लावले होते. ही दुकाने तब्बल एक महिन्यानंतर सुरू झाली होती, हे विशेष.

Maharashtra retains night curfew, malls to reopen

Maharashtra

Malls and market complexes will reopen, and will function from 9 am to 7 pm, in the Maharashtra , including in the Mumbai Metropolitan Region, under new guidelines issued by the state government Wednesday.

While shops in malls will reopen, theatres, food courts and restaurants in these complexes will remain shut, according to the new guidelines, signed in by Chief Secretary Sanjay Kumar.

However, the lockdown continues, and unlike the Centre’s new guidelines that were also issued on Wednesday, “movement of people for shopping and outdoor exercises will continue to be restricted to neighbourhood areas.” The state government has also retained night time restrictions on movement, which the Centre has done away with.

“Maharashtra is threatened with the spread of Covid-19. It is expedient to extend the lockdown in the entire state till August 31,” wrote Kumar, while adding that “easing of restrictions and opening up of activities which remain prohibited across the state will be done in a phase wise manner with SOPs.”

The state has permitted civic Maharashtra lockdown commissioners and district Collectors to “enforce certain measures and necessary restrictions in affected areas on permitted non-essential activities and the movement of persons for containing the spread of the epidemic.”

The Centre has lifted restrictions on the movement of people during nights from August 1 onwards. It has permitted most activities, except metro railway, cinema halls, swimming pools, parks, bars, auditoriums and assembly halls, outside containment zones in Unlock 3.0. While large gatherings and public rallies will continue to remain prohibited, curbs on functioning of malls and market complexes have now been lifted. Among the new relaxations, the Centre has permitted yoga institutes and gyms to function from August 5.

But for now, these will remain shut in Maharashtra, with the Thackeray government adopting a more conservative approach.

While the Federation of Associations of Maharashtra (FAM), an umbrella body of 781 registered trade bodies, and some other merchant associations, threatened to launch a “non-cooperation protest” if shops were not allowed to remain open for six days from Monday to Saturday from August 1, the government has decided not to blink on this. The guidelines issued on Wednesday did not announce the relaxation.

Shops are currently open three days a week in Mumbai and other red zones in the state. The state’s new order, meanwhile, allows outdoor non team sports like golf courses, outdoor firing ranges, outdoor gymnastics, tennis, outdoor badminton and Malkhamb to resume. Taxi, cab aggregators and rickshaws can be used for only essential travel. However, unlike the earlier order each taxi can now carry three instead of two passengers excluding the driver. A private vehicle can carry three passengers excluding the driver as against two earlier. Two people are allowed to travel on a two wheeler. The number of passengers in a rickshaw barring the driver remains unchanged at 2. Face masks have been compulsory for all who are travelling in these vehicles.

Earlier in the day, CM Uddhav Thackeray, at the weekly cabinet meeting, had told ministers that he prefers a “gradual and calibrated” process of reopenings, pointing at the big flare up of cases after the first unlock, christened Mission Begin Again by the Thackeray government, began on June 5.

A senior minister said Thackeray was categorical at the cabinet meeting that he was not in favour of being “too liberal” with relaxations.

Sources, however, said the new guidelines will now be reviewed on a weekly basis. After allowing hotels and lodges to run with 33 per cent capacity, sources said that demand for reopenings of restaurants and permitting up to 50 per cent occupancy in hotels, lodges and restaurants has been made.

In red zones, a proposal to increase the staff presence in private offices from 10 per cent to 25 per cent in under consideration. But with Thane still battling a surge of active cases, authorities said that suburban rail services will continue to be unavailable for the general commuter. While the NCP and the Congress have been pushing for relaxations to push industrial activities in the Mumbai Metropolitan Region, Pune, Aurangabad, and Nagpur, but Thackeray favours a measured approach. Meanwhile, the FAM has also demanded a stimulus package for the trading community.

आयकर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

आयकर आयुक्त कार्यालय

नागपूर : नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या संपर्कात विभागातील किती अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक आले आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.

कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब होती. त्यानंतरही तो कामावर उपस्थित राहत होता. या तीन दिवसात वा त्यापूर्वी तो कुणाकुणाच्या संपर्कात आला आहे, याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी गोळा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्यात येणार वा नाही किंवा सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती समजू शकली नाही. सूत्रांनी सांगितले की, प्रशासनाच्या आदेशानुसार कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असताना तसेच आयकर विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये बहुतांश कामे बंद असतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असते. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यालयीन कामानिमित्त पुणे, मुंबई आणि दिल्लीला विमानाने जातात. ते परत आल्यानंतर क्वारंटाईन होत नाहीत. ही बाब या कार्यालयात नेहमीचीच आहे. पूर्वीप्रमाणेच आयकर आयुक्तांचे (प्रशासन) कार्यालय सॅनिटाईझ्ड करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कर्मचाऱ्याची तब्येत तीन दिवसांपासून खराब असतानाही त्याला कामावर का बोलविण्यात येत होते, याची चौकशी करण्याची मागणी आयकर विभागाच्या कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना केवळ १५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांना कामावर बोलवावे, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.

नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी

सोयाबीन

नागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.
वाडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीने हंसापुरी रोड येथे राहणाऱ्या ट्रकचालक प्रेमशंकर गौर (३०) याच्या माध्यमातून ठाण्यावरून भिवंडीला १३ लाख ५० हजार रुपयांचे साबण पाठविले होते. ट्रक क्रमांक एम.एच./०४/एच.वाय./४०२२ मधून हा माल पाठविण्यात आला होता. मात्र ट्रकचालक गौर याने साबणांची हेराफेरी करून ट्रक औरंगाबादला बेवारस सोडला. त्यानंंतर तो फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रोख रकमेसह ३.७५ लाखाची चोरी
घराचे काम सुरू असल्याने किरायाच्या घरामध्ये ठेवलेली रोख आणि पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली. ही घटना गड्डीगोदाम वस्तीमधील चुडी गल्लीत घडली.
विजया अविनाश पिल्लेवान यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. विजया यांनी घराचे साहित्य ठेवण्यासाठी परिसरातीलच एक खोली किरायाने घेतली होती. तिथे असणाऱ्या आलमारीमध्ये त्यानी सव्वादोन लाख रुपये आणि दागिने ठेवले होते. त्या आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. सोमवारी रात्री अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

३६ हजारांनी फसवणूक
सायबर गुन्हेगारांनी लिंक डाऊनलोड करण्याचे सांगून एका व्यक्तीची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केली.
हिंगणा येथे राहणारे सतीश बन्सोड यांना अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने आपण पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी कॉल केल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने एक लिंक पाठविली. ती डाऊनलोड करण्यास सांगितले. संबंधित लिंक डाऊनलोड करताच त्याच्या एसबीआय बँकेच्या खात्यामधून ३६ हजार रुपये काढले गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी धोकेबाजी तसेच आयटी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

SSC Result 2020; तो वृत्तपत्र वाटतो.. ती करते शेतमजुरी.. तर त्याचे वडिल करतात हातमजुरी…

SSC Result

नागपूर : दहावीचा निकाल एका अर्थाने आयुष्यातला पहिला निर्णायक ठरू शकेल असा टप्पा. त्यामुळे त्या निकालावर सर्वांचीच मदार असणे तितकेच अपरिहार्य. अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी संपन्न घरातील मुले जे काही करू शकतात तसे निम्न आर्थिक स्तरावर असलेल्या घरातील मुले करू शकत नाहीत. त्यांना कुटुंबाच्या चरितार्थासाठी आर्थिक हातभारही लावावा लागत असतो. मोलमजुरी करून ते शिक्षण घेतात.. त्यांचा लढा अन्य मुलांपेक्षा अधिक खडतर असतो. त्यामुळेच त्यांच्या यशाला घामाची झळाळी असते..

अश्मितने वृत्तपत्र वाटून केला अभ्यास
दररोज पहाटे उठून लोकांच्या घरी जगभरातील माहितीचा खजिना म्हणजे वर्तमानपत्र पोहचविणाऱ्या वडिलांचे परिश्रम त्याला दिसायचे. मेहनत घेणाºया आपल्या वडिलांना शिक्षणातून आनंद देण्याचे ध्येय त्याने मनाशी बांधले. या ध्येयाचा पहिला टप्पा अश्मितने आज पूर्ण केला. दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के गुण प्राप्त करून अश्मितने वडिलांच्या परिश्रमाचे चीज केले. भांगे ले-आऊट, जयताळा रोड या भागात राहणारे वृत्तपत्र विक्रेता शैलेश भगत यांचा मुलगा अश्मित हा सोमलवार निकालस, खामलाचा विद्यार्थी. अश्मितची आईसुद्धा एका रुग्णालयात नोकरी करते. शाळेव्यतिरिक्त दररोज ४-५ तास अभ्यास करण्याचे वेळापत्रक त्याने ठरविले. परीक्षेच्या काळात त्याचा वेग वाढला. या मेहनतीचे फळ त्याला निकालातून मिळाले. ९३.६० टक्क्यांसह गुणवत्ता यादीत त्याने स्थान प्राप्त केले. अश्मितने ‘एव्हीएशन इंजिनियर’ होण्याचे स्वप्न बाळगले आहे.

गौरवने पहाटे चारला उठून वाटली वृत्तपत्रे
जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे काटोलच्या गौरव मोरेश्वर हगोने याने सिद्ध करून दाखवले आहे. परिस्थितीचा बाऊ न करता वृत्तपत्र वाटून त्याने १० वीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण मिळवित तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
कुटुंबात चार व्यक्ती आई, वडील, धाकटा भाऊ व गौरव. पेठ बुधवार येथील वडील मोरेश्वर हगोने गवंडी काम करून कुटुंबाचा गाडा चालवितात. आई आजारी असल्याने वडिलांना हा गाडा चालविणे अशक्य होते. त्यामुळे घर चालवायचे की मुलांना शिकवायचे हा त्यांच्या पुढे नेहमी उद्भवणारा प्रश्न. घरची परिस्थिती हलाखीची असल्याची जाणीव गौरवला होती. मात्र त्याने परिस्थितीचा बाऊ न करता आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात वृत्तपत्र वाटण्याचे काम हाती घेतले. पहाटे ४ वाजता उठून अभ्यास त्यानंतर ६ ते ७.३० वा.पर्यंत वृत्तपत्र वाटून तो दुपारी नगर परिषद हायस्कूल शाळेत जायचा. तिकडून आल्यानंतर तो रात्री ८ पर्यंत पुन्हा अभ्यास करायचा. गौरवच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याला संशोधक व्हायचे आहे.

दर्शना जात होती शेतमजुरीला
घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडिलांचे छत्र नाही. सर्व भार एकट्या आईवर. मुलीला गरिबीतही लढण्याचे धडे दिले आणि तिने दहावीत ९२ टक्के गुण मिळवत झोपडीत यशाचा दीप लावला. ही कहाणी आहे रामटेक तालुक्यातील भोजापूर येथील दर्शना कैलास मेंघरे या मुलीची. ती राष्ट्रीय आदर्श स्कूलची विद्यार्थिनी आहे. आई आशा वर्करचे काम करायची. काम मिळाले नाही तर शेतमजुरी करायची. मुलेही सुटीच्या दिवशी शेतमजुरीच्या कामावर जायचे. दर्शनाला ५०० पैकी ४५९ गुण मिळाले आहेत. यासोबतच ती शाळेत टॉप आली आहे. दर्शनाला विज्ञान शाखेत प्रवेश घेत अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे.

शुभमला चौकीदार बनायचेय, पण आरोग्याचा..
चौकीदारी करणारे वडील व तेथेच झाडूपोछा करणाºया माउलीच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे. दिनेश व सुनिता फुंडे यांचा मुलगा शुभम याने खडतर परिस्थितीतही ८४ टक्के गुण मिळवले आहे.
शुभमचे वडील खामला येथील पराते सभागृहात चौकीदार असून आई सुनिता तेथेच साफसफाईचे काम करते. शुभम व लहान मुलगा पवन यांना सोमलवार, खामला शाळेत प्रवेश मिळाला. शुभमला घरच्या परिस्थितीची जाण असल्याने जमेल तशा स्थितीत अभ्यासावर भर दिला. शुभमला बी. फार्म मध्ये प्रवेश घेऊन औषधालय उभे करायचे आहे. कमाई आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टी साध्य करत ‘आरोग्याचा चौकीदार’ होण्याची भावना त्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

प्रांजलीच्या यशाने गोड झाली आईची खिचडी
लेकीने चांगले गुण घेतले म्हणून प्रांजलीची आई आज आनंदी आहे. ती ज्या शाळेत शिकते त्याच शाळेत तिची आई खिचडी बनविण्याचे काम करते. वडील गजेंद्र यांना स्टारबसमध्ये वाहक म्हणून नोकरी आहे. त्याच वेळी प्रांजलीच्या आईला सदरस्थित जाईबाई चौधरी शाळेत खिचडी बनविण्याचे कामही मिळाले. संचालकांनी त्यांची शाळेमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली. प्रांजलीने आज दहावीत ८१ टक्के गुण मिळविले आहेत.

कधी हातमजुरी तर कधी गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विकणारे गिट्टीखदान निवासी बबलू नागदेवते यांचा मुलगा सिद्धांतने ८५ टक्के गुण मिळविले. यानंतर पॉलिटेक्निक करून इंजिनियर होण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे. खंडाळा, कळमेश्वर येथे जेमतेम दोन एकराचे अल्पभूधारक शेतकरी संजय भांगे यांची मुलगी सृष्टीने ९०.८० टक्के गुण मिळवून गुणवत्तेची चुणूक दाखविली. कॉमर्स घेऊन बँकिंग क्षेत्रात यश मिळविण्याचे ध्येय तिने उराशी बाळगले आहे. यांच्यासोबतच ८८.४० टक्के गुण घेणारी दीप्ती देवीदास धनविजय हिचे वडील दुकानात टेलर आहेत तर आई एका रुग्णालयात सुरक्षा रक्षक. त्यांची बारावीत असलेली मोठी मुलगी दिव्यानेही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. बस चालक विकास सोनटक्के यांची मुलगी भूमिका हिनेही कुठलाही शिकवणी वर्ग न लावता ९०.२५ टक्के गुण मिळविले आहेत. एमबीबीएस करून सर्जन होण्याचे स्वप्न तिच्या मनात आहे. दुसरीकडे ट्रक चालकाची मुलगी शफाक शेख हिनेही ९० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

फुटपाथवर सामान ठेवणारे आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई

कारवाई

नागपूर : शहरातील सी.ए.रोड, गोळीबार चौक, मस्कासाथ, इतवारी, मच्छीबाजार आदी भागांमध्ये मंगळवारी (ता.२८) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आकस्मिक भेट दिली आणि नियमांचे उल्लंघन करणा-यांची चांगलीच धांदल उडाली. फुटपाथवर सामान ठेवणारे दुकान, दुकानातील गर्दी अशा सर्वांसह चितारओळीतील मूर्तीकारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

एकीकडे शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी व्यावसायिकांचे अतिक्रमण यासाठी जबाबदार आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावर गर्दी होणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. ही बाब लक्षात येताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांधीबाग झोन अंतर्गत भागाचा आकस्मिक दौरा केला. या दौ-यामध्ये नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांवर पाच ते १० दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

प्रारंभी आयुक्तांनी सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील फुटपाथवर सामान ठेवणा-या दुकानांचा चांगलाच समाचार घेतला व नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येक दुकानदाराकडून १० हजारांचा दंड वसूल केला. त्यानंतर गोळीबार चौकातील जागन्नाथ बुधवारी भागात अनेक किराणा दुकानांमध्येही तिच स्थिती दिसून आली. त्यांच्यावरही १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुढे मस्कासाथ बंगाली पंजा, इतवारी भागात काही किराणा दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण करून सामान ठेवले होते तर काहींनी फुटपाथवरच दुकान मांडले होते. अशा दुकानदारांनाही यापुढे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केल्यास सामान जप्त करण्याचा इशारा देत त्यांच्याकडून पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

फुटपाथवरील लाखो रुपयांचे साहित्य जप्त

मच्छीबाजार जुने मोटार स्टँड भागात हार्डवेअर विक्रेत्यांनी संपूर्ण साहित्य फुटपाथवर ठेवले होते. सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाच्या पथकाला बोलवून संपूर्ण साहित्य जप्त केले. या भागातील दोन हार्डवेअर दुकानांचे बरेच सामान फुटपाथवर ठेवले होते. या सामानांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. पाईप, लोखंडी साहित्य, ट्रक व बुलडोजरचे टायर, लोखंडी पत्रे आदी साहित्यांवर जप्तीची कारवाई करून अतिक्रमण विरोधी पथकाच्या ट्रकमध्ये टाकण्यात आले. याच भागात चप्पल आणि बुट विक्री करणा-याने थेट फुटपाथवरच दुकान मांडले होते. सुरूवातीला दंड भरण्यास टाळाटाळ करणा-या या दुकान मालकाने साहित्य जप्त होताना पाहून दंड भरला. दंड भरल्याने जप्तीची कारवाई टळली असली तरी यापुढे फुटपाथवर दुकान न लावण्याची सक्त ताकीदही आयुक्तांनी दिली.

पुढे चितारओळीत मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्त्या रस्त्यावर ठेवल्याचे दिसून आले. या ठिकाणी आयुक्तांनी मूर्तीकारांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. रस्त्यावर मूर्ती ठेवल्याने अतिक्रमणाच्या कारवाई अंतर्गत सर्व मूर्तीकारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.

-तर २५ हजार रुपये दंड

शहरात नियमांचे उल्लंघन करणारे आणि अतिक्रमण करणा-यांवर कारवाई करीत सद्या पाच व १० हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. शहरातील नागरिकांसह दुकाने, आस्थापनांना शिस्त लागावी. नियमांचे पालन व्हावे व रस्ते, फुटपाथ मोकळे राहावेत या उद्देशाने ही कारवाई केली जाते. मात्र दंड भरूनही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करणे सोडत नाही. यापुढे नागरिकांकडून नियमांचे पालन न झाल्यास पुढे २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिला.

यंदाचा गणेशोत्सव घरीच साजरा करूया!

गणेशोत्सव

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोव्हिडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे शक्य नाही. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनीही या संकटाच्या प्रसंगी एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येउ नये यासाठी आपण सर्वांनी यंदाचा गणेशोत्सव घरीच साजरा करूया, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

आरोग्याची काळजी घेउन गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे नागपूर शहरात पालन व्हावे यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, राजू भिवगडे, हरीश राउत, अशोक पाटील, गणेश राठोड, विजय हुमने, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, साहस गणेशोत्सव मंडळ प्रतापनगरचे गोपाल बोहरे, श्री बालमित्र गणेशोत्सव मंडळ छापरूनगरचे आकाश राजनानी, श्री तरूण बालमित्र गणेशोत्सव मंडळ मच्छीसाथचे विनोद लारोकर, दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळ महाल चे अक्षय चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

येत्या २२ ऑगस्टला गणेश चतुर्थी असून त्यादिवसापासून दीड ते दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळले जाईल यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार घरगुती गणपती मूर्तीची ऊंची दोन फुटांपर्यंत आणि सार्वजनिक गणपतीची ऊंची चार फुटांपर्यंतच असयाला हवी. या गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मुर्तीचेच पूजन करावे. हे शक्य नसेल आणि मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावी. घरी विसर्जन अशक्य असेल तर कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावे. विसर्जनाची मिरवणूक न काढता आणि विसर्जनस्थळी कोणतीही आरती न घेता कमीत-कमी वेळात घरी पोहचावे. शासनाच्या या निर्देशांचे पालन होईल याची सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.

गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना त्या ठिकाणी गर्दी होउ नये याची काळजी घ्यावी. सदर ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम न करता रक्तदान शिबिर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसाठी असलेल्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी. गणपती मंडपाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष दर्शन घ्यायला येणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे, स्वच्छतेचे नियम पाळण्याची अट घालावी. शासनाच्या या नियमांची जनजागृती करून सर्व गणेश मंडळांनी जबाबदारीने स्वत:सह इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आवाहन केले.

हनुमाननगर परिसरातील १४८ नागरिकांचे ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’

कोव्हिड स्वॅब टेस्ट

नागपूर : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मनपाद्वारे ‘हाय रिक्स’ व्यक्तींची ‘कोव्हिड स्वॅब टेस्ट’ करण्यात येत आहे. सोमवारी (ता.२८) हनुमाननगर झोन अंतर्गत १४८ जणांची ‘स्वॅब टेस्ट’ करण्यात आली.

हनुमाननगर येथील चौकोनी मैदानात मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांनी चाचणी करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर, नगरसेविका उषा पॅलेट, शीतल कामडी, मनपाचे अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, डॉ. गोगुलवार, डॉ.शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू उपस्थित होते.

हनुमाननगर परिसरात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत अशा ‘हाय रिस्क’मधील नागरिकांसह कोणतिही लक्षणे नसलेली व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही कोव्हिड स्वॅब टेस्ट करण्यात आली. कोव्हिड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे पालन करून संपूर्ण सुरक्षितरित्या ही चाचणी घेण्यात आली आहे.

परिसरात सोशल डिस्टंसिंग राखणे, योग्यरित्या मास्क लावणे, सॅनिटायजिंग करणे याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. या कार्यासाठी अनील लांबाडे, शंकर भोयर, अंकुश पाटील, वैभव चौधरी, विजय गोडबोले, गुड्डू गुप्ता, रवी अंबाडकर आदींनी सहकार्य केले.

‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांना नागपुरात प्रारंभ

कोव्हॅक्सिन

नागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांना राज्यात नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. २५ व ३१ वर्षीय पुरुष तर ५३ वर्षीय महिलेला सोमवारी लस देण्यात आली. त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. पुढील १४ दिवसांपर्यंत यांना कोणतीही लक्षणे किंवा त्रास नसल्यास कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
भारतीय औषधी महानियंत्रकने (डीसीजीआय)े ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. या प्रकल्पात भारत बायोटेक, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्था सहभागी आहेत. २४ जुलैला दिल्लीतील एम्समध्ये ३० वर्षे व्यक्तीला लस देऊन मानवी चाचण्यांना सुरुवात झाली.
मंगळवारी पुन्हा पाच व्यक्तींवर मानवी चाचणी करण्यात येईल. त्यानंतर जसजसे रक्त तपासणीचे अहवाल उपलब्ध होतील तसे संबंधितांना बोलावून लस दिली जाईल. आम्ही ५० व्यक्तींना लस देण्याची तयारी केली आहे. – डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर, संचालक, गिल्लूरकर हॉस्पिटल

देशात सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे प्रयत्न – नितीन गडकरी

Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan
Tata Group chief responds to Gadkari’s letter, says ready to invest in Mihan

नागपूर : लहान व्यावसायिकांना ५ ते १० लाखांपर्यंतच्या कर्जाची आवश्यकता असते व त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. या उद्योगांना कर्जपुरवठा व्हावा म्हणून सामाजिक वित्तीय संस्था सुरू करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या संस्थांना रिझव़्र्ह बँकेने परवाना दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. उत्तर भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटसमवेत त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

कृषी, ग्रामीण व आदिवासी भागातील भाजीवाले, फेरीवाले, चर्मकार, दूध विक्रेते अशा लहान लहान व्यावसायिकांना सूक्ष्म आर्थिक साहाय्य उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी सामाजिक वित्तीय संस्था मौलिक मदतीच्या ठरू शकतात. प्रत्येक शहरातील एका ‘चार्टर्ड अकाऊंटंट’कडे या संस्थांवर नियंत्रणाची जबाबदारी देण्यात यावी. ज्या संस्थांचे काम चांगले आहे, त्या संस्थांना १० लाखांपेक्षा अधिक कर्जपुरवठा करण्याची परवानगी भविष्यात देता येईल. या उद्योगांना आताच्या काळात कर्जपुरवठा झाला तर रोजगारनिर्मितीला मदत मिळेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे आता घरीच विलगीकरण

विलगीकरण

नागपूर : कोव्हिड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहूनच घरी विलगीकरण करता येईल.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत नागपूर महानगरपालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार लक्षण नसलेले/सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटल येथे दाखल करावयाचे आहे. मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून गृह विलगीकरण करता येईल.

काय आहे मार्गदर्शक सूचना?

शासनाने आणि स्थानिक स्तरावर मनपाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे. संबंधित रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. एचआयव्हीग्रस्त, कर्करोगाचा उपचार घेणारे रुग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेले रुग्ण आदी रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रुग्ण तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत/फुप्फुस/मूत्रपिंडाचे रुग्ण आदी रुग्णानची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांनी केल्यानंतरच सदर रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी. संबंधित काळजीवाहू व्यक्ती व उपचार देणारे रुग्णालय किंवा संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी अथवा मोबाईल) उपलब्ध असणे अनिवार्य राहील. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी लागेल. मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करावे व ते सतत ॲक्टिव्ह असेल याविषयी दक्ष राहावे. रुग्णांनी स्वत:ची काळजी घेणे व नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुराव्याविषयी मनपाचे सर्वेक्षण अधिकारी, सर्वेक्षण पथक अर्थात रॅपिड रिस्पॉन्स टीमला माहिती देणे अनिवार्य राहील. रुग्णांने स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरुन द्यावे लागेल. सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर सदरील व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल. उपचार करणाऱ्या डॉक्टराननी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी. निकट सहवासीयांना घरी करावयाच्या अलगीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना https://www.mohfw.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काळजीवाहू व्यक्ती व रुग्णांसाठीच्या सूचनाही परिशिष्ट क्र. २ मध्ये दिलेल्या आहेत.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी?

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छवासास अडथळा निर्माण हाणे, ऑक्सीजन सॅच्युरेशनमध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

आरोग्य यंत्रणेची जबाबदारी

गृह विलगीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणेची जबाबदारीही स्पष्टपणे नमूद केलेली आहे. मनपाच्या आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्व्हेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीद्वारे करेल. कॉलसेंटरद्वारे त्याचा पाठपुरावा करेल. रुग्णांच्या प्रकृतीची नोंद कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, कॉलसेंटरमधील कर्मचारी ठेवतील. आरोग्य कर्मचारी रुग्णांना अथवा नातेवाईकांना प्रकृतीच्या स्वपरिक्षणाबाबत मार्गदर्शन करतील व सूचना देतील. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची माहिती कोव्हिड-१९ पोर्टल व फॅसिलीट ॲप यावर टाकण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी याचे संनियंत्रण करतील. जर रुग्णाने नियमाचा भंग केला किंवा रुग्णाला अधिक उपचाराची गरज भासली तर सदर रुग्णाला संदर्भित करण्याची यंत्रणा तयार असेल. कुटुंबातील सर्व सदस्य व निकट संपर्कातील व्यक्ती या सर्वांची तपासणी व संनियंत्रण मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. डिस्चार्जबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांचेही काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मनपा आरोग्य यंत्रणेची राहील.

गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?

गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरिक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोव्हिड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

नागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली आहे. रुग्णांची संख्या २०० वर गेल्याने व गेल्या १४ दिवसापासून मृत्यूसत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेडिकलच्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, २० जुलै रोजी जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.०५ टक्के होते, ते आता ६०.५३ टक्क्यांवर आले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लोकांनीही प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, सोमवारी रस्त्यांवर, दुकानात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मेयोमध्ये पाच कोविड पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली. यात लष्करीबाग येथील ६३ वर्षीय महिला, कामठी येथील ४३ वर्षीय पुरुष, बैतुल मध्य प्रदेश येथील ६५वर्षीय पुरुष, शाकील ले-आऊट गोधनी येथील ४९ वर्षीय पुरुष व पाचपावली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण होते. पाचपावली येथील पुरुष रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात छत्रपतीनगर कामठी येथील ४५ वर्षीय महिला तर अजनी येथील ४८वर्षीय पुरुष रुग्ण होता. आतापर्यंतच्या मृत्यूमध्ये १५ ग्रामीणमधील, ४८ शहरातील तर २० जिल्ह्याबाहेरील आहेत.

-ग्रामीणमध्ये ५३ तर शहरात १७३ बाधित
ग्रामीण भागात रविवारी ५३ तर शहरात १७३ असे एकूण २२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेयोच्या तून ६८, मेडिकलमधून पाच, एम्समधून ३२, नीरीमधून १३, माफसूमधून १६, खासगी लॅबमधून २२, अ­ॅन्टीजन चाचणीतून ६९ रुग्णांचे कोविड निदान झाले. आज ६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५९ झाली आहे. सद्यस्थितीत १५२१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी मेडिकलच्या विविध विभागात आठवर रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे ८० वर डॉक्टर व परिचारिकांचे नमुने तपासण्यात आले होते. यातील दोन इन्टर्न डॉक्टर पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, २० जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०२७ होती, ६ दिवसात हजार रुग्णांची वाढ होऊन ती ४०६२ वर पोहचली.

Ministry of Earth Sciences launches Mobile App “Mausam” for India Meteorological Department on its Foundation Day Celebrations

Mausam

India Meteorological Department, Ministry of Earth Sciences has taken various initiatives in recent years for improvement in dissemination of weather forecast and warning services based on latest tools and technologies. To further enhance this initiative, Ministry of Earth Sciences feels proud to launch the mobile App “Mausam” for India Meteorological Department.

This mobile app is available both on Playstore and Appstore.

This Mobile App is dedicated to the general public and designed to communicate the weather information and forecasts in a lucid manner without technical jargons.

Users can access observed weather, forecasts, radar images and be proactively warned of impending weather events.

The MAUSAM mobile App has the following 5 services:

Current Weather -Current temperature, humidity, wind speed and direction for 200 cities updated 8 times a day. Information on Sunrise/ sunset and moonrise/ moonset are also given.
Nowcast- Three hourly warnings of localized weather phenomena and their intensity issued for about 800 stations, and districts of India by State Meteorological Centres of IMD. In case of severe weather, its impact also is included in the warning.
City Forecast – Past 24 hours and 7 day forecast of weather conditions around 450 cities in India.
Warnings- Alerts issued twice a day for all districts for the next five days in colour code (Red, Orange and Yellow) to warn citizens of approaching dangerous weather. The colour code Red is the most severe category urging authorities to take action, Orange code prompts authorities and public to be alert and Yellow code prompts authorities and public to keep themselves updated.
Radar products:Latest Station wise radar products updated every 10 minutes
The Mausam mobile app will be an important tool for dissemination of weather information and warnings in an attractive and user friendly manner which will meet the requirements of public.

The mobile app has been designed and developed jointly by ICRISAT’s Digital Agriculture & Youth (DAY) team, Indian Institute of Tropical Meteorology (IITM), Pune and India Meteorological Department.

Union Environment Minister to dedicate Guinness World Record to people of India on the eve of Global Tiger Day

Global Tiger Day

On the eve of Global Tiger Day,2020, Union Environment Minister, Shri Prakash Javadekar will be dedicating to the people of India, the Guinness world record recognizing the country’s efforts in monitoring its wild tiger population as the world’s largest camera trap survey of wildlife.

The event will be held at National Media Centre, New Delhi and will be live streamed at the following link https://youtu.be/526Dn0T9P3E from 11 AM on 28th July. The event is expected to be joined by around 500 participants from across the country.

The Heads of the Governments of Tiger Range countries at St. Petersburg, Russia, had resolved to double tiger numbers across their global range by 2022 by signing the St. Petersburg declaration on tiger conservation. During the said meeting it was also decided to celebrate July 29 as Global Tiger Day across the world, which is since, being celebrated to spread and generate awareness on tiger conservation.

It was during this day last year, when the Prime Minister Shri Narendra Modi declared to the world India’s fulfilment of its resolve to double tiger numbers, four years in advance to the target year of 2022 as decided during the St. Petersburg declaration on tiger conservation in Russia in 2010. India now has nearly 70% of the global tiger population.

The Environment Minister is likely to launch the new website and also release the Outreach Journal of the National Tiger Conservation Authority among other things. The event can be watched live at the following link https://youtu.be/526Dn0T9P3E .

नागपूर जिल्हा परिषद : गॅस सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश

गॅस सिलिंडर

नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात दिले.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. तो बनविण्यासाठी लाकडाचा वापर होत होता. शासनाने झाडांची कत्तल थांबविण्यासाठी आणि चूलमुक्त शाळा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शालेय पोषण आहार अभियानांतर्गत ४.७५ कोटी रुपयांचा निधी गॅस सिलिंडरसाठी उपलब्ध करून दिला. २०१२-१३ मध्ये हा निधी जि.प.च्या कोषात जमा झाला. पंचायत समिती स्तरावर निधीचे वाटप केले. शहरातील काही मोजक्या शाळांना त्याचा लाभ झाला. त्यामुळे केवळ २३ लाख रुपये यातून खर्च झाले. मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही योजना पोहोचलीच नाही. आजही ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये चुलीवर अन्न शिजविले जाते. शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी प्रथम चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. नंतर त्यांनी घुमजाव केले. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनीही प्रथम सिलिंडर अनुदान वाटप करण्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. माध्यमांमध्ये वृत्त आल्यावर त्यांनीही घुमजाव केले. शुक्रवारी झालेल्या सभेत दुधाराम सव्वालाखे व सलील देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यात लाखोंचा गैरव्यवहार असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली. पीठासीन अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

‘कर्फ्यु’ ‘संपला, संकट कायम; शुक्रवारी पुढील निर्णय

कर्फ्यु

नागपुर : शहरात जाहीर केलेल्या शनिवार व रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापना बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. ‘कर्फ्यू’ संपला आता पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पण एवढ्याने ‘कोरोना’चे संकट संपणारे नाही. दोन दिवसात नागरिकांनी जी शिस्त आणि नियमाचे पालन केले असेच वर्तन यापुढेही कायम ठेवावे लागेल. तरच ‘लॉकडाऊन’ पुन्हा लागणार नाही. अन्यथा मनपा प्रशासनाला कठोर ‘लॉकडाऊन’ संदर्भात पुनर्विचार करावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवार ते गुरुवार लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून नागरिक शिस्त व नियमाचे काटेकोर पालन करतात की नाही, याचे अवलोकन करतील. नागरिकांना यासाठी आवाहन करतील. चार दिवसाच्या अवलोकनानंतर शुक्रवारी पुन्हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक होईल. यात ‘लॉकडाउन’ लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल.

दोन दिवसाच्या ‘कर्फ्यू’दरम्यान नागरिकांनी शिस्त आणि नियमाचे पालन केले. सोमवारनंतर पुढेही असेच सर्वांचे वर्तन राहिले तर पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागणार नाही. अन्यथा ‘कर्फ्यू’सह लॉकडाऊन लागेल. असे संकेत महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

‘कर्फ्यू’ टाळायचा तर महिनाभर शिस्त पाळा : महापौर
मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी याच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसाच्या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दरम्यान नागरिकांनी शिस्त व संयमाचे काटेकोर पालन केले. लॉकडाऊन लावायचा नसेल तर नागरिकांनी महिनाभरात असेच शिस्त व नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. ‘कोरोना’ हद्दपार करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या,असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

अशीच स्वयंशिस्त यापुढेही पाळा : झलके
दोन दिवसाच्या ‘कर्फ्यू’दरम्यान शहरातील नागरिकांनी शिस्त व संयम राखला, नियमांचे काटेकोर पालन केले. अशीच स्वयंशिस्त यापुढेही दाखवा, आपण सर्व मिळून कोरोनाला हद्दपार करू या, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी केले आहे.

बंदोबस्तात एवढे मनुष्यबळ नेहमीसाठी गुंतविणे शक्य नाही

बंदोबस्त

नागपूर :जनता कर्फ्यू’ दरम्यान दाखविलेले गांभीर्य नागरिकांकडून कायम राहिले तर निश्चितच ‘कोरोना’वर मात होऊ शकेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांची धरपकड आणि गुन्हे होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

‘जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. रस्त्यावर नागरिकांची गर्दी होईल, त्यांना आवरावे लागेल, अशी कुठेही स्थिती निर्माण झाली नाही. पोलिसांनी या दोन दिवसात १४ – १४ तास कर्तव्य सांभाळले. शहरात १५० फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. रस्तेच नव्हेतर गल्लीबोळातही पोलिसांची १७५ वाहने फिरत होती. पोलीस कर्मचारी आणि ठाणेदारच नव्हे तर स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारीही या दोन दिवसात रात्रंदिवस रस्त्यावर होते. मी स्वत: शहरातील सर्वच भागात फिरलो. नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले. नागरिकांचा हा समंजसपणा नागपुरातील कोरोनाचा संसर्ग कमी करेल, असा विश्वास या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे निर्माण झाला आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले.

आवश्यक तेथे नाकेबंदी, फिक्स पॉईंट
यापुढेही शहरातील विविध भागात आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी आणि फिक्स पॉईंट नियमित राहील, असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

‘जनता कर्फ्यू’ ला प्रतिसाद देणाऱ्या नागपूरकरांना मनापासून सलाम!

जनता कर्फ्यू

नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपूर शहरात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली. महानगरपालिकेत झालेल्या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांच्या बैठकीत लॉकडाऊन टाळण्याचेच मत मांडण्यात आले. त्यातून नागपूर शहरात शनिवार (ता. २५) आणि रविवारी (ता.२६) ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा करण्यात आले. आपल्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने ‘जनता कर्फ्यू’चे काटेकोर पालन करीत भरभरून प्रतिसाद दिला. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दाखवलेल्या सामंजस्याची तुलना नाही. आपली नैतिक जबाबदारी ओळखून ‘जनता कर्फ्यू’ला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागपूरकराला मनापासून सलाम, अशा शब्दांत महापौर संदीप जोशी यांनी जनतेचे आभार मानले.

शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केल्यानंतर शनिवारी (ता.२५) स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण शहरात फिरून पाहणी केली. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांना समझ्‍ दिली, ज्यांच्याकडे मास्क नाही त्यांना मास्क दिले, गरजूंना अन्नाचे पॉकिट दिले, अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गर्दी दिसली तिथे शारिरीक अंतर पाळण्याचे आवाहनही केले. या पाहणी दौऱ्यात बडकस चौक परिसरात आमदार गिरीश व्यास, जरीपटका भागात आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेविका प्रमिला मंथरानी उपस्थित होते.

प्रारंभी शंकर नगर चौकात महापौरांनी भेट दिली. याप्रसंगी बजाज नगर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर त्यांच्या चमूसह उपस्थित होते. शंकर नगर चौकातून जाणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.

यानंतर झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, सदर, जरीपटका, इंदोरा, इतवारी, पाचपावली, गांधीबाग, महाल, यशवंत स्टेडियम शहरातील या आणि अशा सर्वच बाजाराच्या ठिकाणी महापौरांनी भेट देऊन पाहणी केली.

‘जनता कर्फ्यू’ म्हणजे लॉकडाऊन नाही. ही आपल्याला आपली मानसिकता बदलवण्याची संधी आहे. दोन्ही दिवस नागपूरकरांनी असाच प्रतिसाद कायम ठेवावा. काही नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्यांच्या घरातील जेष्ठ आणि लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ‘जनता कर्फ्यू’नंतरही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर जाण्याची वेळ आल्यास मास्क अवश्य लावावा, सॅनिटायजरचा वापर करावा आणि महत्त्वाचे म्हणजे शारीरिक अंतर राखले जाईल याची पुरेपूर काळजी घ्यावी. शासनाच्या कोव्हिड संदर्भातील दिशानिर्देशांचे आपण सर्व मिळून पालन केल्यास आपल्या शहरात लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत असेच सहकार्य करीत आपल्या सवयी बदलून घरीच राहावे, असेही आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केले.

शहराचे विविध भागात आमदारांनी आणि मनपा पदाधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले होते त्यांला नागरिकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळाला.

Delhi Customs seizes smuggled cigarettes worth more than Rs 66 Lakhs at IGI Airport

smuggled cigarettes

The Delhi Customs, IGI Airport, has booked a case of smuggling of Foreign Cigarettes (3700 Dundas) without pictorial warning imprinted on them on 23rd July, 2020 by 13 Indian passengers stranded in Dubai due to COVID-19. The passengers were travelling from Dubai to Delhi via Flight No. EK-510 and arrived at 09:05 am on 23.07.2020 at T-3, Indira Gandhi International Airport, New Delhi. These 13 Indian passengers were intercepted after they had crossed the Green Channel.

he said smuggled cigarettes have been seized under Section 110 of Customs Act, 1962. The collective value of the seized goods is Rs. 66,60,000/- (Rupees Sixty Six Lakhs Sixty Thousand).

The 13 Indian passengers have been placed under arrest in terms of Section 104 of the Customs Act, 1962. Further investigations are under progress.

India-ASEAN to play a lead role in Post-COVID World Economic Recovery: Dr.Jitendra Singh

Dr.Jitendra Singh

Union Minister of State (Independent Charge) Development of North Eastern Region (DoNER), MoS PMO, Personnel, Public Grievances, Pensions, Atomic Energy and Space, Dr Jitendra Singh today said that India and ASEAN will play a lead role in the Post-COVID World Economic Recovery. He said, the future belongs to them due to common traits of grit, courage and determination to scale newer heights. Delivering the keynote address on Cross-border Conversations with entrepreneurs from ASEAN organized by India ASEAN Women’s Business Forum and FLO Mumbai chapter and FICCI, Dr.Jitendra Singh said that due to close business and cultural ties between India and ASEAN, the region will take a lead in the economic recovery in the post Corona era.

The Minister said that North Eastern Region has a special role to play in the promotion of trade and business relations with ASEAN as it is the gateway to the growing economies of South East Asian Nations. He said, Prime Minister Shri Narendra Modi has changed the policy of “Look East” to “Act East” to take the bilateral cooperation to newer heights.

Referring to the connectivity issues, Dr.Jitendra Singh said that in the last six years, there has been a significant development in terms of Road, Rail and Air connectivity, helping facilitate the movement of goods and persons not only across the region but also across the country. He recalled that that the Indo-Bangladesh treaty for exchange of enclaves, which was accomplished under the leadership of Prime Minister Narendra Modi, has cleared the decks for ease of business, ease of movement and ease of commuting, which was earlier a tedious task. He said that very soon we are also going to have a train to Bangladesh from Tripura heralding a new chapter and opening new vistas in the development of this region by providing the entire region access to the seaports. He also underlined the continued focus of the Indian Government to explore the alternate modes of transport that is Inland Waterways (from Brahmaputra to Bay of Bengal) connecting with other countries of the region as a cheaper option for trade, business and transportation. He said this will boost the trade across the borders especially with our eastern neighbours by leaps and bounds.

Dwelling on the all-round developmental role played by women folk and women self-help groups in the North Eastern Region, Dr.Jitendra Singh said that this is a shining example of women emancipation and women empowerment. He said even during the times of pandemic, women from the North East took a lead and produced and distributed sanitizer and beautiful masks on a large scale. He said that women have excelled in the fight against Pandemic and helped North-Eastern Region to emerge as a Model of Corona Management.

In his concluding remarks, Dr.Jitendra Singh expressed hope that Bamboo will play a vital role in post COVID economic recovery and India and ASEAN will join together to realize its full potential in all aspects of life. In this regard, he referred to the amendment in the 100-year-old Indian Forest Act brought about by the Modi government in 2017, as a result of which, home grown bamboo has been exempted from it in order to enhance livelihood opportunities through bamboo.

Sharing his optimism for tourism sector in the North-East, the Minister said, when main tourist spots of the World still remain infested with Corona, the N-E region could emerge as tourist destination of the world by remaining Corona-free virtually.

Dr.Jitendra Singh also launched the India-ASEAN Joint Business Collaboration for Women on the occasion. The Minster was also awarded with the Green Certificate for his concerns on sustainable development.

Pacita Juan from Philippines, ASEAN Chair, Ma Khine Zaw from Myanmar NadiraYousuff from Malaysia, Vinita Bimbhet, India Chair, India ASEAN Women’s Business Forum,Jahnabi Phookan, National President, FLO and Joyshree Das Verma among others took part in the webinar.

IAF reviews op preparedness and deliberates on its Roadmap for the next decade

IAF

The IAF concluded its three day Air Force Commanders’ Conference (AFCC) after a series of discussions and reviews on operational preparedness and strategies for countering security threats envisaged across the entire spectrum. They discussed the current situation and thereafter carried out a thorough review of the IAF’s transformation roadmap for the next decade

Chief of Defence Staff (CDS), General Bipin Rawat, Chief of the Naval Staff (CNS), Admiral Karambir Singh and Chief of the Army Staff (COAS), General MM Naravane addressed the Conference and interacted with the Commanders as well as the Principal Staff Officers (PSOs) at Air HQ on matters of jointness and integrated war fighting. The Chief of the Air Staff (CAS) reviewed the status and issues related to all Commands as well as branches at Air HQ.

In his closing address, the CAS articulated Vision 2030 laying down the milestones for transformation of IAF in the coming decade. He stated that it was important to recognize the nature of emerging threats in a rapidly changing world. He also emphasised on the need for rapid capacity building, increase in serviceability of all assets and dedicated work towards effective integration of new technologies in the shortest timeframes. He reiterated that the IAF’s long term goals for sustainable capability mandate the acquisition and employment of niche technologies and development of indigenous platforms and weapons. The Chief stated that since human resource was the most valuable asset of the IAF, recruitment, training and motivation strategies should keep pace with the changing times.

India Post, Mumbai launches distinctive waterproof Rakhee envelopes

Rakhee

With the Raksha Bandhan festival round the corner, India Post, Mumbai has launched a special kind of envelope to carry rakhee to deliver them to their destinations in minimum time period. The envelope is a non-tear, water-resistant self-adhesive envelope with interplay of vivid colors throughout. Reasonably priced at Rs 10, these special envelopes will be available in all the post offices from Saturday, July 25th.

“These envelopes bearing distinctive characteristics are an innovative attempt of India Post, Mumbai, to keep the spirit of love and festivity unabated, even at times of crisis and to strengthen the emotions of love and brotherhood amongst people” said Ms Swati Pandey, Postmaster General, India Post, Mumbai. She further said that all mails of Raksha Bandhan will be treated as first class mail, helping them reach their destination before/on the day of the occasion, by latest, at the cost of an ordinary mail. The colourful design of the envelopes will facilitate its easy identification and aid quicker transmission. “Even during this critical period of partial lockdowns and challenges, India Post will ensure that all mails related to Raksha Bandhan reach their destinations”, the Post Master General added.

Similar special envelopes have been introduced in other postal circles as well.

व्यापारी संघटना स्वयंस्फूर्तीने पाळणार ‘जनता कर्फ्यू’

जनता कर्फ्यू

नागपूर : कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक होउ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. आज थोड्या अडचणी जाणवत असल्या तरी आपल्या भविष्यासाठी त्या अत्यंत गरजेच्या आहेत. ही जाणीव ठेवून स्वत:सह इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी बांधव शनिवारी व रविवारी (२५ व २६ जुलै) स्वयंस्फूर्तीने काटेकोरपणे ‘जनता कर्फ्यू’चे पालन करणार आहेत, असा विश्वास सतरंजीपुरा झोन परिसरातील व्यापारी बांधवांनी महापौर संदीप जोशी यांना दिला.

कोरोना संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता.२४) सतरंजीपुरा झोन अंतर्गत बाजार परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गिरीश व्यास, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेविका आभा बिज्जु पांडे, नगरसेवक संजय महाजन, नगरसेवक संजय चावरे, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलिस निरीक्षक आर.एस.दुबे आदी उपस्थित होते.

कोव्हिड संदर्भातील शासनाच्या दिशानिर्देशाचे काटेकोर पालन करणे व ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत महापौर संदीप जोशी यांनी इतवारी बाजार परिसरातील वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. मस्कासाथ येथील किराणा भवन येथे झालेल्या बैठकीत दी इतवारी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष रामदास वजानी, उपाध्यक्ष प्रकाश गोयल, गुलशन सानवानी, सचिव शिवप्रताप सिंग, कोषाध्यक्ष हरीश फुलावानी, सहसचिव प्रमोद सैलानी, नीलेश सूचक, अशोक वाधवानी, ऑईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ठक्कर, सचिव परमानंद मोतीयानी, चंदन गोस्वामी, राजेशभाई ठक्कर, होलसेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अजय मदान आदी उपस्थित होते.

प्रारंभी ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक बाजारामधील संपूर्ण परिस्थिती विषद केली. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बाजारामध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी महापौरांकडे केली.

संपूर्ण देशात तब्बल दोन महिने लॉकडाउन असल्याने सर्वसामान्यांसह व्यापा-यांचेही मोठे हाल झाले. शहरात पुन्हा लॉकडाउन लागू केल्यास आणखी मोठा फटका बाजाराला बसणार आहे. मनपाद्वारे जारी केलेल्या सर्व नियमांचे व्यापारी संघटनांकडून पालन केले जाते. मात्र काही मोजक्या व्यापा-यांच्या बेजाबदारपणाचा फटका इतर सर्वच व्यापा-यांना बसत आहे. त्यामुळे मनपाने शासनाचे नियम आणि व्यापा-यांच्या अडचणी समजून सामंजस्याने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी केली.

लॉकडाउन हा कोरोनाच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याचा उपाय नाही. नागरिकांनी आपल्या सवयी बदलवून जबाबदारीने सर्व नियमांचे पालन करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. यासंदर्भात वारंवार आवाहनही करण्यात येत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. या बेजबाबदार वृत्तीमुळे आज शहरात लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यापूर्वी आपल्या सवयी बदलण्याची शेवटची संधी म्हणून शहरात शनिवारी आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करण्यात येत आहे. या दोन दिवसानंतरही आपण सर्वांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्क, सॅनिटायजरचा वापर आणि अन्य सर्व नियमांचे पालन करण्याची सवयी अंगिकारण्याची गरज आहे. ३१ जुलै पर्यंत आपल्या सर्वांच्या वागणुकीतून त्याचे परिणाम दिसून आल्यास लॉकडाउनची गरजच भासणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे ‘जनता कर्फ्यू’ पाळावे, असे आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले. महापौरांच्या या आवाहनाला व्यापारी संघटनांच्या सर्व पदाधिका-यांनी समर्थन दर्शवून मनपाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा विश्वासही दिला.

अनेक दुकानांवर कारवाई

सतरंजीपुरा झोन अंतर्गत मारवाडी चौकातून महापौरांच्या जनजागृती दौ-याला सुरूवात झाली. मस्कासाथ इतवारी, नेहरूपुतळा चौक, शहिद चौक, गुड ओळी, अनाज बाजार आदी सर्व भागात फिरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. शहिद चौकातील रुक्मिणी जनरल स्टोर्स, अनाज बाजारातील दादुमल मोटुमल रिटेल शॉप, बजरंग ट्रेडर्स या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येताच महापौरांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व संबंधित दुकानांवर नियमानुसार कारवाई करण्याचेही निर्देश दिले. महापौरांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाद्वारे संबंधित सर्व दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

याशिवाय दुकानांमध्ये, रस्त्यावरून जाणा-या ज्यांच्याकडे मास्क नसल्याचे दिसून आले त्यांना महापौर संदीप जोशी यांनी स्वत: मास्क दिले व नियमीत मास्क लावण्याचेही बजावले.

मनपाचे नऊ कर्मचारी निलंबित

कर्मचारी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या शेडला आकस्मिक भेट दिली. यात काही कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. अशा नऊ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

आयुक्त तुकाराम मुंढे सकाळी ६ वाजताच मनपा मुख्यालयात पोहोचले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना पाळीमध्ये बोलाविण्यात येते. मात्र रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडत नसल्याचे निदर्शनास आले. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ प्रभावाने आयुक्तांनी निलंबित केले.

यानंतर मनपा आयुक्त यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. सर्व सफाई कामगारांना घड्याळी देण्यात आल्या आहेत. त्यावरून प्रत्येक कर्मचारी कुठे आहे, त्याचे ट्रॅकिंग केले जाते. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली. तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आकस्मिक पाहणी दौºयात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

Janta Curfew to be imposed in Nagpur for next 2 days

Janta Curfew

Janta Curfew will be imposed in Nagpur district of Maharashtra in wake of the rising number of coronavirus cases. The curfew will be imposed for two days, Saturday and Sunday. “Janta Curfew to be imposed in Nagpur city on July 25 and 26; essential services to remain functional,” said Tukaram Mundhe, Nagpur Municipal Commissioner.

Here have been almost 3,000 cases of COVID-19 being reported from Nagpur. Out of these about half have now recovered. The number of COVID-19 deaths in Nagpur currently stands at 38 while the active cases have risen to 1,393.

Realme 6i priced at Rs 12,999: 8 key features of the mid-range phone

Realme 6i

Realme adds a new smartphone to the Realme 6 series in the country today. It is the Realme 6i. With Realme 6i, the company will aim to take on the likes of Redmi Note 9 that starts at a price of Rs 11,999. The Realme 6i arrives in India with a starting price of Rs 12,999 for the base 4GB RAM model and going up to Rs 14,999 for the top-end 6GB RAM model.

Realme 6i key features to note
* The Realme 6i comes in two variants in the country. The base model with 4GB RAM and 64GB of internal storage at a price of Rs 12,999. The top-end model of the smartphone packs 6GB RAM and 64GB storage that is priced at Rs 14,999. Both the models will be up for sale on July 31 on realme.com, Flipkart and royal club partners.

* The Realme 6i is powered by MediaTek Helio G90T which is made using the 12nm process and equipped with two high-performance Cortex-A76 cores that clock up to 2.05GHz and six high-efficiency Cortex-A55 cores that clock up to 2GHz, along with an 800MHz Mali-G76GPU. The company claims that the smartphone will be able to offer immersive gaming experience to the users.

Redmi Note 9 vs Realme Narzo 10: Which is better for you?

* The Realme 6i comes packed with a 4300 mAh battery with support for the latest 30W Flash Charge technology. The company claims that the phone can be charged fully in just 55 minutes. In the box, the Realme 6i includes a 20W fast charge that the company says can fully charge within 77 minutes.

* The Realme 6i features a 6.5-inch display with 90Hz screen refresh rate and 120Hz sampling rate. The company claims “the 90Hz display is capable of producing 90 frames per second and thereby offers a 50 per cent higher refresh rate when compared to a conventional 60Hz display, resulting in a seamless and smooth visual experience with every swipe of the screen.”

Realme C11 launched in India: Everything about the entry-level phone

* The Realme 6i comes with a 48MP main camera, an 8MP 119° ultra-wide-angle lens, a macro lens and a B&W portrait lens at the back panel. On the front the phone includes a 16MP in-display camera and very minimal bezels around for better viewing experience.

* The company claims that all of the phone’s ports are tightly waterproof by sealing silicone protection, effectively preventing splashing.

Realme X3 SuperZoom review: Camera is the X factor

* In terms of software, the Realme 6i runs Realme UI based on Android 10 out-of-the-box.

* The phone comes in two colour options: Lunar White and Eclipse Black.

नागपुरात सोने ११०० व चांदीत ११ हजाराची वाढ!

सोने-चांदी

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने-चांदीच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. चांदीचा तुटवडा आणि खाणी बंद असल्यामुळे सोन्याचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातुलनेत संपूर्ण जगात या दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांची सोने-चांदीची खरेदी वाढली आहे. भाव किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. पण वाढत्या किमतीनंतरही लोकांनी खरेदी वाढविल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.

जुलै महिन्यात २३ दिवसात १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव १,१०० रुपयांनी तर चांदीचे भाव तब्बल ११ हजारांनी वाढले आहेत. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ५१ हजारांवर पोहोचले आहेत. १९ जुलैला चांदी प्रति किलो २,५०० रुपये, २१ जुलैला ५,३०० रुपये आणि २३ जुलैला १,२०० रुपयांची वाढ होऊन ६१,३०० रुपयांवर स्थिरावली. या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीवर ३ टक्के अतिरिक्त जीएसटी आकारण्यात येत आहे. भाववाढीमुळे सोने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, भाववाढीनंतरही लोक खरेदीसाठी सराफांकडे जात आहेत. आंतररराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत दररोज भाव बदलत आहेत. दररोज होणारी भाववाढ सराफांच्या हातात नाही. भाव वाढत असतानाही दोन्ही मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे. भाववाढीवर भाष्य करणे कठीण आहे. भाववाढीमुळे सराफांची दुकानेही धोकादायक झाली आहेत.

नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, सोने-चांदीचे दर का वाढत आहेत, यावर बोलणे कठीणच आहे. पण मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दरवाढ सुरू आहे. व्यापाऱ्यांसोबत ग्राहकांनीही खरेदी वाढविल्याने भाववाढ झाली आहे.

With highest ever single day recoveries of nearly 30,000, the total number of recoveries crosses 7.82 lakhs

recoveries

For the second day in a row, recoveries in a single day continue to post significant rise. The last 24 hours saw the highest ever single day number of patients cured and discharged i.e. 29,557. While the total number of recovered cases has jumped to 7,82,606, there has been appreciable growth in the recovery rate, which stands at 63.18%. Higher number of patients getting cured and discharged has contributed to increasing gap between recovered and total active cases. It is pegged at 3,56,439 today.

This accomplishment can be attributed to the Union Government led COVID-19 management strategies. Sustained efforts by the Center and State/UTs are resulting in more effective containment, aggressive testing, and prompt and efficient clinical treatment strategies. These are guided by the teams of domain experts in the Ministry of Health & Family Welfare such as the Joint Monitoring Group (JMG) and ably complemented by the technical experts at AIIMS, New Delhi, Centres of Excellence in various States/UTs, ICMR and NCDC. The Union Government continues to coordinate with the efforts of the State/UTs by sending Central teams of experts to areas witnessing increase in caseload and handholding of COVID hospitals in States through the tele-consultation program led by AIIMS, New Delhi. These combined efforts have resulted in Case Fatality Rate being managed at low levels. It is 2.41%, as on date, and steadily declining.

This has also helped in reducing the actual case load of COVID-19 cases which remains confined to 4,26,167 Active patients only.

For all authentic & updated information on COVID-19 related technical issues, guidelines & advisories please regularly visit: https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA.

Technical queries related to COVID-19 may be sent to technical [email protected] and other queries on [email protected] and @CovidIndiaSeva .

In case of any queries on COVID-19, please call at the Ministry of Health & Family Welfare helpline no.: +91-11-23978046 or 1075 (Toll-free). List of helpline numbers of States/UTs on COVID-19 is also available at https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

DRDO establishes COVID-19 Testing Facility at DIHAR, Leh

DRDO

DRDO has established a COVID-19 testing facility at the Leh based laboratory Defence Institute of High Altitude Research (DIHAR) to enhance the rate of testing to identify the Corona cases in the Union Territory of Ladakh. The testing facility will also help in keeping close watch of the infected persons. The facility meets the safety standards and guidelines of Indian Council of Medical Research (ICMR). The centre was inaugurated by Lieutenant Governor of Ladakh, Shri RK Mathur on 22nd July 2020.

The testing facility at DIHAR is capable of screening 50 samples per day. The facility can also be utilized for training manpower for COVID testing and will be of great help to address future bio-threats and carrying out R&D activities pertinent to agro-animals diseases.

In his address, LG Shri RK Mathur lauded the efforts of DRDO in fighting Covid 19 and thanked Dr G Satheesh Reddy, Secretary, Department of Defence R&D & Chairman DRDO for making this facility available at DIHAR. He expressed hope that the facility will help in the treatment of infected persons.

The Lieutenant Governor also inspected the testing facility. He was briefed about the bio-safety aspect of the testing facility and precautionary measures to minimize cross-contamination and safety of researcher, health professionals and the environment.

Dr OP Chaurasia Director DIHAR, Brig JB Singh Commandant, Dr Padma Gourmet Director NISER, Leh, Dr Mutup Dorjey CMO along with his team of doctors from SNM Hospital, Leh and other senior army officials and DRDO scientists were present on the occasion.

DIHAR is one of the life sciences laboratories of DRDO working on cold arid agro-animal technologies. The laboratory is screening and identifying the medicinal and aromatic plants to exploit them for use for defence purposes and also on greenhouse technologies for high altitude and cold desert areas.

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
38 %
2.6kmh
0 %
Fri
37 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
41 °
Tue
43 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...