अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली Kolhapur-Nagpur Railway

Date:

Corona Virus Railway कोल्हापूर :कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर आणि नागपूर ही द्विसाप्ताहिक रेल्वे शुक्रवारपासून सुरू झाली आहे.  या रेल्वेतून पहिल्या दिवशी २२५ जणांनी प्रवास केला.या रेल्वेची आठवड्यातून दोनवेळा सेवा मिळणार आहे.कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता ही रेल्वे निघाली. त्यासाठी बारा वाजल्यापासून प्रवासी स्थानकावर येऊ लागले.

त्यात मिरज, उस्मानाबाद, पंढरपूर, सांगोला, वाशिम, नागपूर, आदी ठिकाणी जाणाऱ्यांचा समावेश होता.या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनीमार्गे ही रेल्वे नागपूरला पोहोचणार आहे.

दर सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून तर नागपूरमधून दर मंगळवारी, शनिवारी ही रेल्वे सुटणार आहे.नागपूरहून कोल्हापूरला येण्यासाठी सुमारे ४०० प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे. दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझमच्यावतीने शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निघणाऱ्या ह्यकोल्हापूर दर्शनह्ण रेल्वेची तयारी कोल्हापूर स्थानकावर सुरू होती.

कोल्हापूर, पुरी-गंगोत्री, आदी ठिकाणी पर्यटन करण्यासाठी या रेल्वेतून ६०० जण प्रवास करणार असल्याचे रेल्वेचे पर्यटन सहाय्यक विजय कुंभार यांनी सांगितले. नागपूरहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व्हावी.

Corona Virus Railway

नागपूरला जाण्यासह तेथून येण्यासाठी दोन रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्यातील एक दररोज नियमितपणे येते.नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तेथून रेल्वेने कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानकावर उपलब्ध करावी, अशी मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली आहे.

कोविड -१ prot प्रोटोकॉल अंतर्गत रेल्वेने प्रवाश्यांना प्रवासानंतरच्या भेटीत येणा address्या पत्त्याचा तपशील सांगणे बंधनकारक केले आहे. तथापि, आजकाल लोकांना पोस्ट ऑफिस किंवा पिन कोडबद्दल कल्पना नाही आणि ती उपलब्ध नसल्यामुळे सिस्टम तिकिटांवर प्रक्रिया करू शकत नाही.

म्हणूनच, एका दिवसात रेल्वेच्या फ्रंट-लाइन कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) विंडोमधून तिकिट बुकिंग करण्यास परवानगी दिली आहे तेव्हापासून त्यास इतर पोस्टल तपशिलासह राहण्याचे ठिकाण जाहीर करणे अनिवार्य करण्यात आले आहे हा बदल आरआरएस सॉफ्टवेअरमध्येदेखील आरक्षणाच्या फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आला होता, तथापि, प्रवासी कोठे भेट देणार आहे किंवा राहू शकेल या पत्त्याचा उल्लेख करण्यासाठी स्वतंत्र कॉलमची कमतरता नव्हती.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...