आसाममधील रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) वरून देशातील राजकारण तापलेलं असतानाच एनआरसीमध्ये ज्यांच्या नावाची नोंद नाही, त्यांना देशातून हाकलून लावण्यात येईल, असं धक्कादायक विधान भाजपचे...
हैदराबाद : तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची (टीएसआरटीसी) बस आज कोंडागट्टू येथे दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४५ भाविकांचा मृत्यू झाला. बस घाटामधील अरुंद रस्त्यावरून...
नवी दिल्ली - इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता....
नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत....
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशहिताच्या नसलेल्या अनेक गोष्टी केल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल तसेच...