नागपूर,ता.१३ : शहरात वाढत्या डेंग्यूचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी (ता.१३)...
नागपूर: 'शहरातील डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा,' असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले. बुधवारी मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षाशेजारील...
मुंबई : मुंबईतील कलानगर, वांद्रे परिसरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणारे बॅनर शिवसैनिकांकडून लावण्यात आले होते. आता या बॅनरविरोधात कारवाई करण्यात...
मुंबई : मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा पुनरुच्चार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊतांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य...
नवी दिल्ली: महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद...