नागपूर : नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं तांडव सुरु आहे. दिल्ली आणि गुजरात राज्यात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले नाहीत, तितके एकट्या नागपुरात होताना दिसत आहेत....
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद, धर्मभेद मानायचा नाही हा विचार सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये रुजवला...