नवी दिल्ली: ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना २०२२ पर्यंत भारतीय अंतराळात जाईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज चा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
राष्ट्रीय सण...