नागपूर : सद्या शहरात असलेले डेंग्यू, स्क्रब टायफस व विविध आजारांचे थैमान असून यापासून नागरिकांवरील येणारे संकट टळावे व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी यासाठी मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी ताजबाज येथे प्रार्थना केली. संत ताजुद्दीन बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त ऊर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त नागेश सहारे यांनी ताजबाग येथे भेट देउन चादर चढविली.
शहरातील नागरिक सद्याच्या विविध अडचणींचा सामना करीत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मनपाकडून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. संत ताजुद्दीन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऊर्ससाठी ताजबागमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव प्रार्थनेसाठी येतात. अशा स्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यंदाचे ऊर्स शांततेत पार पडावे व सर्व शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ राखले जावे, यासाठी क्रीडा समिती सभापतींनी संत ताजुद्दीनबाबांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी प्रभाग अध्यक्ष जाकीर भाई, कह्यूम अंसारी, छोटे साहब, तोसिफ अहमद, बाबा सैफुद्दीन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ताजबाग ऊर्ससाठी महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Nagpur : Love affair led to brutal murder of a young man in Ajni area here on Friday. Two accused murderers have been arrested.
A resident of Jaibhim Nagar, behind Boudha Vihar, the deceased has been identified as Daniel alias Rinku Moncrip (26). The arrested accused are Kash Kishore Kulkarni alias Kuttarmare (24), resident of Dwarkapuri, Ajni, and Ruben Andre Salve (22), a resident of Plot No. 16, Shyam Nagar. Daniel was cousin of accused Ruben.
According to police, the accused Kash had love affair with daughter of deceased Nitin Moncrip’s aunty. On Friday evening, Daniel went to his aunty Seema Andres Salve’s house at Shyam Nagar. Daniel, who was allegedly in an inebriated condition, was talking to his cousin Sweetie. The accused Ruben got enraged by Daniel’s presence in the house. The accused Ruben picked up a quarrel with Daniel who started creating scenes.
Ruben immediately called another accused Kash. Soon, Kash came and attacked Daniel on his head with a knife. The profusely bleeding Daniel collapsed and died on the spot. A team of Ajni cops reached the spot and started investigation. Ajni PSI Patle booked the accused duo Kash Kishore Kulkarni alias Kuttarmare and Ruben Andre Salve under Sections 302 and 34 of the IPC and arrested them. Accused Kash was earlier arrested for indulging in criminal activities.
The Indian Air Force is today celebrating 86th anniversary with a grand Parade cum Investiture Ceremony at Ghaziabad’s Hindon Air Force Station. The AIF will display an air show with force’s various aircraft, including Jaguar, Bison, MiG-29, Mirage-2000 and SU-30 MKI fighter jets and Rudra helicopters
The visitors can also witness Air Force’s static display of aircraft, weapon, radar and missiles systems at the event, say reports. The flag bearing skydivers of the famous Akash Ganga Team dropping out of AN-32 aircraft kicked-off the Air Show at 8 am and it will be concluded at around 11 am.
The Indian Air Force, which was born in 1932 as the Royal Indian Air Force under then British rule. The name was changed to Indian Air Force in 1950.
Defence Minister Nirmala Sitaraman shared the greetings on Air Force Day saying you are inheritors of a great history and you do us proud.
Greetings on #AirForceDay .
नभः स्पृशं दीप्तम् (Touch the Sky with Glory).
Wishing @IAF_MCC , Chief of Air Staff Air Marshal BS Dhanoa, PVSM, AVSM, YSM, VM, ADC and all officers and air warriors on this day. You are inheritors of a great history and you do us proud.
Union Minister Piyush Goyal congratulated the force saying, “A big salute to Indian Air Force personnel on the 86th #AirForceDay. We are filled with gratitude for our brave hearts, and their persistent dedication in serving the nation and ensuring that our skies are secure.”
A big salute to Indian Air Force personnel on the 86th #AirForceDay. We are filled with gratitude for our brave hearts, and their persistent dedication in serving the nation and ensuring that our skies are secure. pic.twitter.com/O0SRkElJt4
MANGO Holidays, the premium leisure travel brand has inaugurated their first branch in the city. The new Mango Holidays branch, aims at enhancing the travel experience from the region by focusing on both customized holidays and group tours, thereby fulfilling diverse travel-needs of the customer segment in the city.
The newly opened Nagpur branch will cater to the needs of all urban consumers like families, business travelers, incentive groups, event planning, honeymoon couples and groups of travelers . The new branch will offer a range of products and services by Mango Holidays like domestic and international flights, customised and group holidays, hotels, car transfers, visa, cruise vacations, honeymoon packages, adventure holidays and more.
Expressing his thoughts on the launch, Milind Babar, Founder Chairman and Managing Director of Mango Holidays India Pvt. Ltd., said, “We are extremely delighted to launch our first branch in Nagpur – the third largest city of Maharashtra, after Mumbai and Pune. This is a big step towards achieving our vision of having 1 million happy guests travel with us by 2028. In the pursuit of the same, we intend to expand our foothold across essential markets in western India. With the addition of this launch, we aim to become the preferred choice of travellers from Maharashtra and continue to deliver an experience of a lifetime”.
नागपुर : केंन्द्रीय सड़क परिवहन, राष्ट्रीय राजमार्ग तथा जल संसाधन, नदी विकास एंव गंगा शुद्धिकरण मंत्री श्री. नितिन गडकरी ने फेडरेशन आफ आटो रिटेल कान्क्लेव 2018 के तहत नागपुर में आयोजित कार्यक्रम को सम्बोधित करते हुए कहा कि भारत एक तेजी से उभरती अर्थव्यवस्था है जिसमें आटोमोबाईल सेक्टर सबसे महत्वपूर्ण है जिसका सालाना कारोबार करीब 4 लाख 30 हजार करोड रूपया का है । जिसमें से एक लाख 45 हजार करोड रूपये का आटोमोबाइल उत्पादों का हम निर्यात कर रहे हैं । उन्होंने कहा कि मेरा मानना है कि भारत में अभी इस क्षेत्र में आगे बढाने की बहुत अधिक क्षमता है ।
हमारे सागर माला प्रोजेक्ट में हमें 16 लाख करोड रूपयों के निवेश की उम्मीद है । जिसमें से हम करीब लाख रूपयेके निवेश के अनुबन्ध कर चुके है । जिसमें पोर्ट से सड़क तथा रेल नेटवर्ककी कनेक्टिविटी के अलावा पोर्ट का आधुनिकी करण और मशीनीकरण करना शामिल है । इसके साथ-साथ ही हम आटोमोबाईल हब इण्डस्ट्रीयल हब केमिकल क्लास्टर्स फर्नीचर क्लास्टर्स, वुडन क्लास्टर्स की परियोजना पर भी काम कर रहे है।
कांडला के आटोमोबाईल हब में इस वक्त व्यापार स्थापित करने की अपार संभावनाए है । जहां तक उदयोगों का सवाल हैं । इसका सतत औदयोगिक विकास बहुत अच्छा है । सडक परिवहन मंत्री होने के नाते मैं इस उदयोग से बहुत नजदीक से जुडा हूं इस वजह से हमने राष्ट्रीय राजमार्गों की लम्बाई के 96 हजार किलो मीटर से बढा कर 2 लाख कि.मी. तक करने का लक्ष्य तय किया हुआ है । देश में फैले सडको के जाल की कुल लम्बाई करीब 52 लाख कि.मी. है । जिसमें राष्ट्रीय राजमार्ग सिर्फ 96 हजार कि.मी. का है और देश का करीब 40 फिसदी ट्रैफिक इसी मात्र 2 फीसदी मार्ग पर निर्भर करता है जिसे हम राष्ट्रीय राजमार्ग कहते है । इसे हमें बढा कर 4 फीसदी तक ले जाना है जिससे करीब 80 फीसदी ट्रैफिक राष्ट्रीय राजमार्ग पर आ जाएगा जब मैने मंत्री पद सम्हाला था तब इस सडकों के निर्माण की प्रगति 15 कि.मी. प्रतिदिन थी जो इस वक्त करीब 28 कि.मी. प्रतिदिन है और मार्च तक 40 कि.मी. प्रतिदिन हो जाएगी ।
नई सडके के निर्माण का सबसे ज्यादा लाभ आप लोगो को ही मिलना है । हम कई एक्सप्रस हाइवे भी बना रहे है । जिसमें हम दिल्ली से मुम्बई तक नया एक्सप्रेस हाइवे बना रहे है । जिसका बजट करीब एक लाख करोड है । जो दिल्ली से गुडगांव जयपुर रिंग रोड जयपुर से सवाई माधेपुर, अलवर से रतलाम झाबुआ होते हुए बडौदा और फिर मुम्बई तक जाएगा जिससे दिल्ली और मुम्बई के बीच की दूरी करीब 120 कि.मी. घट जाएगी और वर्तमान में दिल्ली अहमदाबाद, सुरत, मुम्बई तक हमने करीब 16 हजार करोड रूपयों की भूमिका अधिग्रहण कर लिया है इस नये मार्ग के लिए हमने राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र और मध्यप्रदेश के पिछडे इलाको को चुना है ताकि वहां विकास का नया मार्ग खुल सके । वहां जमीन की कीमत करीब 80 लाख रूपये प्रति हेक्टेयर के आस पास आई है ।
हम 12 नये एकसप्रेस हाइवे की परियोजना भी बना रहे है ।जिसमें से एक रिंग रोड दिल्ली का काम पूरा भी हो चुका है । इससे दिल्ली में करीब 27 फीसदी प्रदूषण में कमी आई है । दिल्ली से मेरठ तक हम 14 लेन का हाइवे बना रहे है जो लगभग पूरा हो चुका है । अगले मार्चतक दिल्ली से मेरठ तक की इसे मात्र 40 में पूरीकी जा सकेगी । इस वक्त उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, नार्थ इस्ट सहित कई राज्यों में सड़क निर्माण कार्य तेजी चल रहा है ।
नितिन गडकरी ने कहा कि ये आटोमोबाईल सेक्टर कि लिए एक बड़ा सुअवसर है लेकिन इस वक्त हमें पेट्रोल और डीझल की बढती कीमतों से भी जूझना पड रहा है । क्योकि अंतर्राट्रीय बाजारों में कच्चे तेल की कीमतों में तेजी है । हम करीब 8 लाख करोड कच्चा तेल आयात करते है । जो हमारे देश में प्रदूषण बढाने के साथ साथ् अर्थव्यवस्था भी प्रभावित कर रहा है । इसलिए हमे एसी नीति बनाना होगी जो ना केवल हमारे लिए सस्ती हो अपितु हमारे देश के बढते प्रदूषण की समस्या को रोकने में भी सहायक हो जो स्वदेशी हो । इसलिए सरकार बायो फ्यूलको बढावा देने की दिशा में तेजी से काम कर रही है । जिसमें इथिलाल, बायोडिजल, बायोसीएनजी, इलेक्ट्रिक और मेथेनल हम गन्ने के रस चावल तथा मक्के के चारे से भी इथिनल और मेथेनलबनाने की प्रक्रिया के प्रस्ताव को मंजूरी देने जा रहे है । इसके अलावा हमने कपास, चावल आदि के चारेसे भी इथेनाल बनाने की मंजूरी दे दी है ।
हम डीजल की जगह मेथेनान से चलने वाले ट्रेकटरकी मंजूर कर रहे है ।जिससे किसानों को फायदा होगा । इस वजह हमारे कोयले और बिजली की प्रचुरता है हमे कोयले से भी मीथेनल बना सकते है । मीथेनलका भविष्य भारी वाहनों में इंधन के रूप में उपयोग होगा । परिवहन मंत्रि के रूप में मैने 10 वाल्वो करपटी की बसों को मुम्बई, नवी मुम्बई पुणे और गुवाहाटी में चलाने की अनुमति प्रदान की है जो मीथेनल से चलेंगी । असम पेट्रोलियम करीब 100 टन मिथेनाल प्रतिदिन उत्पादन कर रहा है । जो हमसे एसे निर्यात करने की अनुमति मांग रहा है । बजाज और टीवीएस कंपनियां इलेक्ट्रिक दो पहिया वाहन,तीन पहियाऔरचार पहिया वाहन बनाने में जुटी हुई है । नागपुर में इस वक्त करीब 200 इलेक्ट्रिक टैक्सी चल रही है ।
करीब 20 चार्जिग स्टेशन है । यदि हम तुलना करे तो बायो फ्यूल और बिजली के वाहन पेट्रोल, डीजल से सस्ते पडते है । अब इलेक्ट्रिक हाइवे बनाने का प्रयास कर रहा हूं । ताकि भविष्य में ट्रक भी इलेक्ट्रिक पर चले लेकिन आटोमोबाइल सेक्टर को बदलना आसान नहीं है लेकिन मैं इसे बदलकर रहूंगा । मेरा आपसे अनुरोध है कि आप लोग नई पीढी के है और नबाचार को आगे बढाने में पहल करेंगे मुझे विश्वास है कि एक दिन हमारे देश ट्रक आटोमोबाइल हब बनेगा । जब भी मैं मुम्बई पोर्ट जाता हूं तो देखत हूं हजारों की संख्या में ट्रक, बस, कारे विदेशों में भेजी जा रही है । गडकरी ने कहा कि हम जल मार्गो को खोलने के लिए भी तैयार है मुम्बई से गोवा तक हम क्रूज चलाते जा रहे है । वाराणसी से हल्दिया तक भी हमारी क्रूज चलाने की तैयारी है । कल मेरी रशियन मंत्री से भी बात हुई है हम सी प्लेन भी चलाने के लिए तैयार है । ये वक्त है कि आप लोग भी नए परिवहन व्यवसाय को अपनाए ।
भविष्य में हम नागपुर में ब्राडगेज मैट्रो भी शुरू कर रहे है । जिसका निर्माण भी नागपुर में ही होगा । अब वक्त आ गया है कि हम अपनी क्षमता के अनुरूप समय की मांग को देखते हुए बदलाव करें । हमें भ्रष्ट्राचार से मुक्त नई व्यवस्था को शुरूआत भी करना है । आर.टी.ओ. पर चुटकी लेते हुए श्री. गडकरी ने कहा कि हम सब जानते है कि वहां काम कैसे होता है और समय आ गया है कि हमे इसे बदल कर एक परदर्शी वयवस्था की शुरूआत करनी होगी । इस मौके पर फेडरेशन ऑफ आटो डीजल एसोसिएशन के अध्यक्ष आशीष काले ने कहा कि आटोमोबाइल सेक्टर 2020 तक 1 लाख युवाओं के लिए नए रोजगारके अवसर उपलब्ध कराएगा । कार्यक्रममें उपाध्यक्ष विकेश गुला टी, मनीष राज सिंघानिया, सी. एस. विघ्ने , राजेन्द्र पेंटल तथा देशभर आए एसोसिएशन के प्रतिनिधि मौजूद थे ।
नागपुर : शहर का भोसले कालीन एवं अति प्राचीन और नगर देवी के नाम से प्रसिद्द चमत्कारी श्री आग्याराम देवी मंदिर ट्रस्ट की ओर से श्री आग्यायाराम देवी मंदिर में हर साल की तरह इस वर्ष भी परंपरागत अश्विन नवरात्र की शुरुआत मंगलवार को शुरू होने रही है । जिसके उपलक्ष में मंदिर में नवरात्रोत्सव की तैयारियां शुरू हो गई है तथा सभी व्यवस्थाओं को ध्यान और भक्तों की परेशानियों समझ कर इस बार योग्य व्यवस्था का काम किया जा रहा है ।
इस अंतर्गत दर्शनार्थियों के लिए दर्शन लेने हेतु विशेष व्यवस्था की गई है प्रसाद वितरण देवी को पूजा अर्पण करने के लिए साथ ही आरती के समय होने वाली भीड़ को ध्यान में रखते हुए इस बार श्री आगाराम देवी मंदिर ट्रस्ट कमेटी की ओर से विशेष व्यवस्थाओं का गठन किया गया है जिसमें दर्शन व्यवस्था, अखंड मनोकामना ज्योत, पूजा व प्रसाद वितरण व्यवस्था का गठन किया गया है ।
सुरक्षा व्यवस्था, स्वागत व्यवस्था इत्यादि समितियों का गठन किया गया है । अखंड मनोकामना ज्योति प्रज्वलन १० अक्टूबर को की जाएगी, जो १८ अक्टूबर तक रहेगा । इस साल अखंड मनोकामना ज्योति २७०० ज्योत मंडप में रहनेवाली है । घट विसर्जन १८ अक्टूबर को दोपहर १:०० बजे मंदिर प्रांगण में किया जाएगा जिसके बाद शाम ६:०० बजे माता को स्वर्ण पत्र समर्पण किया जाएगा । मंदिर में महाप्रसाद का आयोजन २२ अक्टूबर को शाम ७:०० बजे से रात्रि १०:०० बजे तक किया गया है, मंदिर ट्रस्ट की ओर से नागरिको को प्रसाद का लाभ लेने का आवाहन किया गया है ।
इस नवरात्रि महोत्सव के उपलक्ष में प्रतिदिन सुबह १०:०० बजे से एवं रात्रि ८:०० बजे मां देवी की आरती होगी । नवरात्रि के उपलक्ष में विभिन्न क्षेत्रों के मान्यवरों को मंदिर में आमंत्रित किया गया है ।
नवरात्रि के चलते हर रोज मंदिर में विविध धार्मिक एवं सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है इन सभी कार्यक्रमों में और देवी के दर्शन हेतु ज्यादा से ज्यादा भक्तों ने लाभ लेने का आह्वान ट्रस्ट के अध्यक्ष विधायक गिरीश व्यास, उपाध्यक्ष गिरिजा शंकर अग्रवाल, सचिव रामचंद्र पिल्लारे, कोषाध्यक्ष विकास पेठकर, सदस्य विनोद आस्टीकर, सुरेश तिवारी, हरिओम अग्रवाल, श्रीमती दुर्गादेवी कोठारी इन्होंने किया है ।
नागपुर :- रविवार को महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस के शहर में कई व्यस्त कार्यक्रम थे | जिससे रोड से गुजरते वक्त उनके वाहन के काफिले की एक कार ने स्कूटी सवार युवती को टक्कर मार दी। टक्कर की वजह से युवती हादसे में बाल-बाल बची गई |
कार की स्कूटी को टक्कर लगते ही वह निचे गिर पड़ी। इस दौरान युवती को हल्की चोट भी लगी है। यह घटना जीपीओ चौंक की बताई जा रही है। इस हादसे के बाद वहां मौजूद पुलिसकर्मियों ने युवती को तुरंत अस्पताल पहुंचाया। स्कूटी का कुछ हिस्सा क्षतिग्रस्त हुवा है |
हादसा तब हुवा जब मुख्यमंत्री अपने सरकारी निवासस्थान रामगिरि जा रहे थे। तभी जीपीओ चौंक पर उनके काफिले की एक कार ने स्कूटी को टक्कर मार दी। अगर टक्कर तेज होती तो स्कूटी चालक किसी बड़े हादसे का शिकार हो सकती थी इस बात को मना नहीं किया जा सकता है | समाचार लिखे जाने तक युवती का नाम पता नहीं चल सका किन्तु स्कूटी का नंबर एम् एच ४९, एजी १५२० होने की जानकारी मिली है |
नागपुर : उपराजधानी में फिर एक बार सैक्स रैकेट का जाल पकड़ा गया है। गुप्त सूचना के मिलते ही इस रैकेट को कोराड़ी रोड पर शंभू नगर में पुलिस ने छापा मारकर एक युवती को देह व्यापार की दलदल से मुक्त कराया है । इस छापे में पुलिस ने एक महिला दलाल सहित तीन आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में गुरमीत कौर उर्फ रंजीता उम्र 30 साल, कडू ले आउट नारी रोड निवासी, अमित राजेंद्र मिश्रा, उम्र ३२ साल कहवासी वार्ड नंबर १ और त्रिलोचनसिंह भाटिया, उम्र ७६ साल को धरदबोचा है। जानकारी के मुताबिक़ आरोपी किसी भी ग्राहक से बातचीत कर पैसे लेने के बाद दूसरी जगह लेकर जाते थे, यह भाटिया अपने मकान में उपलब्ध कराते थे। यह तरीका पुलिस से बचने के लिए अपनाया जाता था, किन्तु पुलिस ने नकली ग्राहक भेजकर आरोपियों धरदबोचकर सैक्स रैकेट का पर्दाफाश किया |
जानकारी के अनुसार शहर में स्थित शंभू नगर पॉश इलाका माना जाता है। यहां पर अधिकांश लोगों के बंगले हैं। भाटिया का भी एक अपार्टमेंट में आलीशान फ्लैट है, भाटिया का राजमित्र अपार्टमेंट में फ्लैट नं. २०१ में रहता हैं। जहां वह देह व्यवसाय के लिए रंजीता को कमरे देता था। उस कमरे में अमित मिश्रा ग्राहक पहुंचाने का काम करता था। सहायक पुलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के की शिकायत पर पुलिस ने उक्त तीनों आरोपियों पर मामला दर्ज कर लिया है।
गुप्त सूचना के आधार पर सोनटक्के ने वरिष्ठ पुलिस अधिकारियों को जानकारी दी। इसके बाद नकली ग्राहक भेजा गया। उसकी मुलाकात महिला दलाल गुरमीत उर्फ रंजीता से हुई। दलाल से काफी देर तक बातचीत करने के बाद रंजीता ने ३ हजार रुपए में सौदा तय किया। पैसे लेने के बाद रंजीता ने उसे अमित से मिलवा दिया। ग्राहक को बताया गया कि अमित उसे अड्डे पर ले जाएगा। पुलिस ने युवती को छुडाने के बाद उसे महिला सुधारगृह में भेज दिया। तीनों आरोपियों को सलाखों के पीछे भेजा गया है।
नागपुर : अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद के अध्यक्ष प्रवीण तोगड़िया ने कहा है कि सत्ता के सामने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा झुक गई है। समय के साथ विचारधारा बदलते रहती है। लेकिन यहां तो सत्ता के लिए तोते की भांति बोलने लगे हैं। पहले संघचालक निर्णय लेते थे अब मोदी चालक निर्णय लेते हैं। संघ की स्थापना हिंदुओं के सम्मान की रक्षा के लिए हुई थी। अब हिंदू की व्याख्या ही बदलने लगी है। संघ व भाजपा का मुस्लिमीकरण होने लगा है। तोगडिया ने यह भी कहा कि हिंदुओं को जगाने की आवश्यकता नहीं है। वे जागे हुए हैँ। सोने का रोल कर रहे मोदी को जगाने की आवश्यकता है। सरसंघचालक चाहे तो माेदी से संसद में मंदिर कानून पास करवाकर विजयादशमी उत्सव में उनका सत्कार कर सकते हैं। तोगडिया ने यह भी कहा कि उनका संगठन अयोध्या में रैली लेकर पहुंचनेवाला है। संगठन की आेर से 2019 के लोकसभा चुनाव में राजनीतिक विकल्प भी देने की तैयारी है। रविवार को महात्मा फुले सभागृह में पत्रकार वार्ता में श्री तोगडिया ने आरएसएस व भाजपा को लेकर जमकर प्रहार किया। उन्होंने कहा कि अयोध्या में मंदिर बनाने के मामले में प्रधानमंत्री मोदी ही बाधा बने हुए हैं। भाजपा ने आरंभ से ही संसद में कानून बनाकर अयोध्या में मंदिर निर्माण की बात कही है। भाजपा के पालनपुर अधिवेशन में इस संबंध में प्रस्ताव भी पारित किया गया। लेकिन अब केवल सत्ता की राजनीति की जा रही है। एससी,एसटी कानून बनाने का मामला संसद में लाया गया लेकिन अयोध्या मंदिर का मामला संसद में नहीं लाया जा रहा है। आरएसएस का अनुशासन हिंदुओं से विश्वासघात पर चलने लगा है। पत्रकार वार्ता में किशोर दिकोंडवार, विक्की पांडे,मोतीलाल चौधरी, गजेंद्रसिंह ठाकुर उपस्थित थे।
आरएसएस व भाजपा दबा रही आवाज
अयोध्या में मंदिर निर्माण की आवाज को आरएसएस व भाजपा दबा रही है। मंदिर निर्माण के संबंध में आरएसएस के सरकार्यवाह भैयाजी जोशी के साथ एक बार विहिप के पदाधिकारियों की बैठक करायी थी। प्रधानमंत्री ने मंदिर निर्माण के संबंध में समयबद्ध कार्यक्रम की मांग की थी। श्री जोशी ने डेढ़ वर्ष तक विहिप की मांग पर ध्यान नहीं दिया। सरसंघचालक डॉ.भागवत विहिप के कार्यालय में आए थे तब उनके सामने भी बात रखी थी। लेकिन नतीजा कुछ नहीं निकला। सितंबर 2017 में श्री जोशी व उनकी टीम ने कह दिया कि कि संसद से मंदिर निर्माण का कानून बनाने की मांग को छोड़ देंं। तब विहिप के 6 पदाधिकारी झुक गए। मैं नहीं झुका । अक्टूबर अंत में उड़प्पी कर्नाटक में 15 वी धर्मसंसद में भी मंदिर निर्माण के प्रस्ताव को आरएसएस व भाजपा ने दबा दिया।
मोदी को हिंदुओं का वकील बनाया था ,मुस्लिमों की बीवियों के वकील बन गए, प्रधानमंत्री मोदी से किसी तरह की ईर्ष्या नहीं है। उनके स्थान पर भाजपा का कोई भी व्यक्ति प्रधानमंत्री रहता तो उनको मंदिर निर्माण का वादा याद कराया जाता। मोदी को देश ने हिंदुओं का वकील बनाकर सत्ता में भेजा था, वे मुस्लिमों की बीवियों के वकील बन गए। मंदिर निर्माण का कानूून लाने के बजाय ट्रिपल तलाक पर कानून ले आए। चले तो थे कांग्रेसमुक्त करने , भाजपा को ही कांग्रेसयुक्त कर बैठे। मस्जिद के रास्ते पर गए, वालमार्ट के रास्ते पर गए लेकिन मंदिर का रास्ता नहीं दिखा।
सरसंघचालक से 3 सवाल
-मुसलमान के बिना हिुदुत्व नहीं कहते हो फिर ये भी बता दो लव जेहाद, कश्मीर में पत्थर , आतंक में हाथ बंटानेवालों के बिना हिदुत्व नहीं हो सकता है क्या।
– 90 साल बाद आपको गोलवलकर की विचारधारा गलत लग रही है। कल कहने लगोगे,मुस्लिमों के बिना देश नहीं। ऐसा क्यो।
-हिंदू क्या है,यह भी बता दो। हिंदू कैसा हो,यह निर्णय लेने का अधिकार आपको किसने दिया है।
नागपूर : राणी लक्ष्मीबाई दुर्गा मंडळातर्फे मागील बारा वर्षापासून भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे विशेष आकर्षण म्हणून सबमरीन ( पाणबुडी) चा देखावा बॉलीवूड आर्ट दिग्दर्शक यांनी केला असून, त्यामध्ये देवीच्या मूर्ती ची स्थापन करण्यात येत आहे, दर्शनसाठी नागपूर व मध्य भारतातून लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नवरात्रोत्सवनिमित्त्य मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये स्वातंत्र्य, संग्राम, साक्षरता, आत्ममग्नता, पर्यावरण व बालमजुरी अशा विविध विषयावर प्रबोधन पर कार्यक्रमाचा समावेश असतो.
मंडळातर्पे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा उत्सव स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित असतो यामध्ये ब्रिटिशांच्या जात्यातून देशाची सुटका करणारा स्वतंत्रा सैनिकाचे जीवन व कार्याचे दर्शन घडवणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात येते यावर्षी मंडळातर्फे झाशी राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली देण्यात येणार आहे.
चित्रप्रदर्शन व दृक श्राव्य माध्यमातून लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास उलगळण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे करण्यात येईल मागील वर्षी भारताचे स्वतंत्र चळवळीला आकार देणार सार्वजनिक गणेशोत्सवाचा आरंभ करणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळकयांचा जीवन दर्शविण्यात आले होते चित्र प्रदर्शन व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ यांची विशेष ओळख आहे. नवरात्रोत्सवाद्वारे अशा प्रकारची सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे हे विदर्भातील एकमेव मंडळ मागील वर्षी मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनुराधा पौडवाल व अनुप जटोला यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सोनिया परचुरे चा डान्स बेल्ल्लेट व संजीवनी भेलांडे चे गायन तसेच प्रसिद्ध मराठी नाटक हसवा फसवी, फशन शो, बॉलिवूड हंगामा आयोजित करण्यात आले आहे या व्यतिरिक्त महा करबा नवचंडी यज्ञ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशा प्रकारचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या पश्चिमत्य शैलीकडे वळत असलेले युवकांना भारतीय संस्कृती व तिचा समृद्ध वारसा याविषयी जागरूक करण्याचे कार्य मंडळ करीत आहे या उत्सवाला प्रत्येक दिवशी एका लाखापेक्षा अधिक लोक भेट देतात.
Photo-messaging app Instagram is reportedly testing a feature that would allow the app to share users’ location data with Facebook.
The feature would allow Facebook to target people for advertisements and recommend them relevant content. The geo-tagged data would appear to users in their Facebook profile’s activity log.
“To confirm, we haven’t introduced updates to our location settings. As you know, we often work on ideas that may evolve over time or ultimately not be tested or released. Instagram does not currently store Location History; we’ll keep people updated with any changes to our location settings in the future,” a Facebook spokesperson informed.
Facebook has also reportedly been testing a redesign of its “Nearby Friends” feature that would replace the list view of friends’ locations with a map.
However, it is still not clear whether or not the photo-messaging platform would roll out the location history sharing feature.
Tata Motors has recently signed in star actor Hrithik Roshan for it soon-to-be-launched updated 2018 Tata Tigor sub-compact sedan. The car, which is slated to be launched this month, on October 10, has been in the making for quite a few months now, and Tata has finally decided to launch it this festive season. The updated Tata Tigor will be the third launch from Tata Motor for this festive season, after the Nexon Kraz edition and the new Tiago NRG cross-hatch.
Endorsing the stylish Tata Tigor, Hrithik Roshan said, “I am honoured to be associated with the Tata Motors family and excited to be part of this journey. The Tata Tigor is a modern stylish sedan, with fantastic features. I really like its coupe-inspired design, which gives it a very luxurious feel. I wish Tata Tigor good luck ahead of its launch.”
Speaking on this association, Mayank Pareek – President, Passenger Vehicle Business Unit, Tata Motors said, “We are very excited to have Bollywood’s most loved style icon – Hrithik Roshan on board as the brand ambassador for the new Tigor. Built with immense attention to detail, the new Tigor promises to provide its inmates with a premium drive experience. Resonating with brand Hrithik Roshan the new Tigor stands for versatility, consistent strong performance and unparalleled style.”
जगभरात कुठेही कानाकोपऱ्यात लपून बसणाऱ्या गुन्हेगारांचा माग काढणाऱ्या इंटरनॅशनल पोलीस संस्था इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे फ्रांस मधून चीनला जात असताना बेपत्ता झाले असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले आहे. मेंग यांना २९ सप्टेंबरला शेवटचे फ्रांसच्या लियोन येथे पहिले गेले होते. लियोन येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. गेला आठवडा फ्रांस पोलीस त्यांच्या तपास करत असून अजून कोणताही धागा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
मेंग यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार मेंग हरविल्यापासून त्यांनी कोणताही संपर्क घरी साधलेला नाही. फ्रांस पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मेंग चीन ला पोहोचले आहेत मात्र तेथून ते कुठे गेले हे सांगता येणार नाही. चीन मध्ये अनेक महत्वाच्या जबाबदार पदांवर मेंग यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांची इंटरपोल प्रमुखपदी २०१६ मध्ये नेमणूक झाली तेव्हा आणिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. मेंग याच्या माध्यमातून चीन सरकार इंटरपोलचा वापर करून परदेशात लपलेल्या भ्रष्ट अधिकारी, विरोधक आणि आर्थिक गुन्हेगार यांचा शोध घेऊ शकेल अशी भीती व्यक्त केली जात होती. २०२० पर्यंत इंटरपोल प्रमुखपदाची जबाबदारी मेंग यांच्यावर दिली गेली आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या कलादालन संघांनी जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये चार पुरस्कार पटकाविण्याची उल्लेखनिय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संयोजनाने जिल्हास्तरीय व्यावसायीक संस्था रवीनगर येथे जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर संघाने प्रथम स्थान पटकाविले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा उंटखाना संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. लोकृत्य स्पर्धेमध्ये मनपाच्या वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा संघाने पहिले स्थान प्राप्त केले तर सुरेंद्रगड उच्च प्राथमिक शाळेने दुसरा क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे, भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर व वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी कलादालन सदर येथे तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. यामधील विजयी संघ जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा सदर संघाने ‘किशोरावस्थेतील मुलांची स्वछंद मैत्री’ या विषयावर नाटक सादर केले. प्रथम क्रमांकावर बाजी मारणाऱ्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मनपा शाळेतील शिक्षिका मधु पराड व दिग्दर्शन श्रीकांत मंगरुळकर यांनी केले. तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा उंटखाना संघाने व्यसनमुक्तीवर पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्याचे दिग्दर्शन श्रीमती काटेकर व अनिता भोतमांगे यांनी केले.
लोकनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकप्राप्त वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेने पर्यावरण संवर्धन विषयावर सादरीकरण केले. या नृत्याचे दिग्दर्शन प्रेषिता पहाडे व मुख्याध्यापिका रजनी परिहार यांनी केले. स्पर्धेत दुसरे स्थान गाठणाऱ्या सुरेंद्रगड उच्च प्राथमिक शाळेने भ्रूण हत्या विषयावर सादरीकरण केले. या नृत्यासाठी प्रिती उके व गिता विष्णू यांनी संघाला मार्गदर्शन केले.
मनपाच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कार्यक्रम समन्वयक संध्या पवार व श्रीमती दिवाटे यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेतील यशस्वी संघांसह विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले दोन्ही संघ, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Nagpur: The Nagpur Metropolitan Region Development Authority (NMRDA) has started demolishing unauthorized structures in metro region area. The drive was started as many of the violators did not submit an application for regularization of structures under the state government’s special scheme that would end on October 30.
On Friday, NMRDA team led by executive engineer BP Meshram demolished part of an under-construction godown of Rakesh Baid at mouza Surabuldi. The action was stopped after Baid assured the team of submitting an application for regularization. A fine of Rs3 lakh was levied on Baid. NMRDA engineers RP Chaurasia, Manohar Patil, AH Mahule,Vijayshri Vaidya, DL Mour, Mukund Nakwade and others were present.
On Thursday, the NMRDA team demolished scrap godown of Altaf Sheikh in mouza Bhilgaon and part of Siddhivinayak Novelty Celebration lawn at mouza Gorhi Sim. A fine of Rs6 lakh was slapped on the two violators.
On Wednesday, parts of an unauthorized industrial unit in mouza Beltarodi and Adwani Dabha in mouza Panchgaon were demolished. A fine of Rs8.50 lakh was levied on the two violators.
The government had offered various types of relaxations under the special scheme. Still, many of the violators have not turned up for compounding of unauthorized constructions, especially in the metro region which covers major part of the district.
सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमविवाह केलेल्या मुलीची आई-वडिलांनीच हत्या केली. बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणार्या २२ वर्षीय मुलीने सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे घरचे संतापले होते. रागाच्या भरात वडील व सावत्र आई यांनी मुलीची हत्या करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मृत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. अनुराधा ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत होती. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला. प्रेमविवाहाचे वृत्त आरोपी वडील विठ्ठल बिराजदार याला समजल्यानंतर तो सिंदगी येथे गेलाा आणि अनुराधा हिला घेऊन परत आला. दि.२ ऑक्टोबर रोजी पहाटे १.३० वा. बोराळे येथील फिर्यादी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेला. प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे विठ्ठल बिरादार संतापला होता.
सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न करून मुलीने माझी बदनामी केली, आता तिला सोडणार नाही, असे सांगून बिरादार बोराळेतून निघून गेला. गुरुवारी दुपारी १.३० वा.च्या दरम्यान बिरादार पुन्हा बोराळे येथे आला. अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे, तिला घेवून जातो असे सांगून तिला इनोव्हा गाडीतून घेवून गेला व शुक्रवारी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी ठार मारून शेतातच पहाटे ४ वा. अंत्यविधी उरकला.
मृत अनुराधा हिने मृत्युपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यामध्ये वडील व सावत्र आई यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माझ्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे, असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.
The Nagpur bench of the Bombay High Court on Friday stayed the notification of the state government which enable persons belonging to Scheduled Caste (SC), Scheduled Tribes (ST), Vimukta Jati and Nomadic Tribes (VJNT) and Other Backward Classes (OBC) to get caste validity by submitting their father’s validity certificate without doing process of fresh verification.
This is seen as setback to Devendra Fadnavis government who had issued notification on November 24, 2017 allowing person from blood relation to get caste validity without doing the complete process. It was the notification issued by the social justice department which have given exemption to the children and blood relatives from not follow the routine process. They have to submit caste validity certificate issued their father.
The Nagpur bench has given stay to the government notification and directed government to follow previous procedure to obtain caste validity. The bench in its judgement stated, ‘even if the validity certificate is produced, each case need to be looked as independently. The government has been asked to file its reply by October 31 to the bench.
Noted trade analyst Taran Adarsh too shared the first look writing , “Aftab Shivdasani, Shreyas Talpade, Sonnalli Seygall, Ishita Dutta, Pavan Malhotra, Vijay Raaz, Jameel Khan and Manu Rishi… First look poster of #Setters… Directed by Ashwini Chaudhary… Starts 10 Oct 2018… Will be filmed in Banaras, New Delhi, Jaipur and Mumbai.”
Aftab Shivdasani, Shreyas Talpade, Sonnalli Seygall, Ishita Dutta, Pavan Malhotra, Vijay Raaz, Jameel Khan and Manu Rishi… First look poster of #Setters… Directed by Ashwini Chaudhary… Starts 10 Oct 2018… Will be filmed in Banaras, New Delhi, Jaipur and Mumbai. pic.twitter.com/MUQSFz18b0
New Delhi : Delhi’s Patiala House Court Court granted regular bail to Rabri Devi, Tejashwi Yadav and other accused who were present at the hearing IRCTC scam case on Saturday.
All accused have to furnish a personal bond of Rs 1 lakh with one like amount surety. The Court fixed 19th November as the next date of hearing. Accused Lalu Yadav to appear via video conferencing.
The CBI had registered a case in July last year and carried out searches at 12 locations in Patna, Ranchi, Bhubaneswar and Gurgaon in connection with the case. The charges in the case include criminal conspiracy (120-B), cheating (420) under IPC and corruption.
Besides Lalu Prasad and his family members, former Union minister Prem Chand Gupta and his wife Sarla Gupta, Agarwal, then managing director of IRCTC PK Goyal and then IRCTC director Rakesh Saxena were also named in the charge sheet.
नवी दिल्ली: नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील सुप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस येथे ‘आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषद’ दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची, माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सुलेखा कुंभारे यांनी दिली.
श्रीमती कुंभारे यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या शांती परिषदेस केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फॉन्स उपस्थित राहणार असल्याची माहिती सुश्री कुंभारे यांनी दिली.
धम्मचक्र परिवर्तन सोहळयाचा कार्यक्रम नागपूर मधील दीक्षाभूमी येथे दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमास बौद्ध धर्माचे जगभरातील अनुयायी मोठ्या संख्येने येतात. यावेळी नागपूर परिसरातील बौद्ध स्थळांनाही हे अनुयायी भेटी देतात. ड्रॅगन पॅलेस येथेही लाखो अनुयायी दरवर्षी येतात. याचे औचित्य साधून या आंतरराष्ट्रीय बुध्दिस्ट शांती परिषदेचे आयोजन केले असल्याचे श्रीमती कुंभारे यांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेस चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशातील बौद्ध स्थळांच्या पायाभूत सुविधा, येथील दळणवळणाची साधने, पाली भाषेतील बौद्ध साहित्य आदी विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती श्रीमती कुंभारे यांनी दिली.
अश्लीलता, हिंसक दृश्ये आणि असभ्य संवादांचा भरमार असणाऱ्या वेबसीरिज भारतीय संस्कृती व नैतिकतेवर घाला घालणाऱ्या असून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
नेटफ्लिक्स, एएलटी बालाजी, युट्यूब, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम, वूट वामियो यांसारख्या इंटरनेटवरील खासगी वाहिन्यांवरून कोणत्याही प्रकारे प्रमाणित अथवा सेन्सॉर न केलल्या वेबसीरिज प्रसारित होत आहेत. त्यामुळे समाजात व युवकांमध्ये अश्लीलता, नग्नता, व्यभिचाराचा मुक्तपणे प्रसार होत आहे, असा दावा अॅड. दिव्या गोंटिया यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर शुक्रवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने केंद्रीय माहिती व प्रसाराण मंत्रालय, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन मंत्रालय, केंद्रीय गृहमंत्रालय आणि नागपूर पोलिस आयुक्तांना नोटीस बजावली असून त्यावर ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.
याचिकाकर्तीनुसार, वेबसीरिजमधील विषय राजकीय, अवैध शारीरिक संबंध अथवा अन्य संवेदनशील विषयांशीच निगडित असतात. त्यात अनेकदा धार्मिक भावनादेखील भडकावण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तर वेबसीरिजवर नुकत्याच प्रसारित झालेल्या काही वादग्रस्त सीरिजचीही नावे देण्यात आली आहेत. या वेबसीरिजचा सर्वाधिक परिणाम युवकांच्या मानसिकतेवर होतो आहे. तरुण पिढी त्यामुळे गैरमार्गाला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वेब माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
टीव्ही अथवा वृत्तपत्रांतील प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रेस कौन्सिल, सेन्सॉर बोर्ड अथवा इतर नियंत्रण करणाऱ्या प्राधिकारिणी आहेत. परंतु, वेबसीरिजवर कोणाचेही नियंत्रण नाही. तेव्हा अशाप्रकारच्या वेबसीरिजवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. श्याम देवानी यांनी बाजू मांडली. तर केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर व राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील सुमंत देवपुजारी यांनी नोटीस स्वीकारली.
नागपूर रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाडीला आग लागली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने अग्निशमनच्या दलाच्या पथकाने तातडीने आग नियंत्रणात आणली.
रेल्वे प्रशासनाला दुर्घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी आणि मोठी वित्तहानी झालेली नाही. पण या दुर्घटनेमुळे पेट्रोल वाहून नेणाऱ्या रेल्वे मालगाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस द्वारा राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती 2 अक्टूबर 2018 को 150 साल पूरे होने पर नागपुर में युवक कांग्रेस की ओर से निबंध व संवाद स्पर्धा का आयोजन किया गया ।
इस निबंध व संवाद स्पर्धा में नागपुर के विभिन्न महाविद्यालयों के विद्यार्थियों ने बढ़-चढ़कर हिस्सा लिया, युवक कांग्रेस की तरफ से पुरे महाराष्ट्र में निबंध व संवाद स्पर्धा का आयोजन किया जा रहा है ।
स्पर्धा के माध्यम से विद्यार्थियों को गांधी जी की जीवनी व विचारधारा से अवगत कराना है ।आज युवाओं को गांधीजी को समझना जरूरी है और गांधीजी के बताए गए अहिंसा के मार्ग पर चलना है ।
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस द्वारा आयोजित इस निबंध व संवाद स्पर्धा में विशेष रूप से सभी ने 150 जयंती के उपलक्ष में राष्ट्रपिता महात्मा गांधी को याद किया और उनके द्वारा दिखाए गए मार्ग पर चलने का निश्चय किया इस अवसर पर महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश सचिव अजीत सिंह, उपाध्यक्ष धीरज पांडे, निखिल टेंम्भुरकर,सचिन तिरपुडे आदि प्रमुखता से उपस्थित थे ।
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक बंदी अंतर्गत गुरूवार (ता. ४) व शुक्रवारी (ता. ५) संयुक्तरित्या कारवाई करीत ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला. गुरूवारी (ता. ४) पर्यावरण विभाग व उपद्रव शोध पथकाने महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) येथे आठ तर लक्ष्मीनगर झोनमधील दोन दुकानांवर कारवाई करून एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
पथकाने शुक्रवारी (ता. ५) ही कारवाईचा धडाका कायम ठेवित लक्ष्मीनगर, धंतोली व धरमपेठ झोनमध्ये एकूण सहा ठिकाणी कारवाई करीत ३० हजार रुपये दंड ठोठावला. शुक्रवारी (ता. ५) झालेल्या कारवाईमध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये पथकाने चार ठिकाणी कारवाई करीत २० हजार रुपये दंड आकारला. तर धंतोली व धरमपेठ झोनमध्ये पथकाने प्रत्येकी एक ठिकाणी कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. दोन्ही दिवसाच्या कारवाईमधून २३२ किलो ४९५ ग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले.
२३ जूनपासून शहरात प्लास्टिक बंदी कारवाई सुरू करण्यात आली. तेव्हापासून पर्यावरण विभाग, उपद्रव शोध पथक व झोन स्तरावरील पथकांद्वारे कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. शहराच्या विविध भागांमधील व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांममध्ये कारवाई करीत पथकाचे प्लास्टिक जप्तीचे सत्र सुरू आहे. २३ जूनपासून आजपर्यंत नागपूर शहरात एकूण ३१७ ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पथकाने १५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. या अंतर्गत पथकाने एकूण ४ टन ७२ किलो ६१० ग्रॅम प्लास्टिक जप्त केले. २३ जूनपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये शुक्रवार (ता. ५) पर्यंत शहरातील विविध भागात एकूण १८ हजार ५३० दुकानांची तपासणी करण्या आली. यापैकी ९४ दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली तर एकावर फौजदारी कारवाई करण्यात आली व ३१७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून १५ लाख १७ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. पर्यावरण अधिकारी श्री. मोहरे, श्री. पुसदकर, उपद्रव शोध पथकाचे पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह दहाही झोनचे पथकासह पर्यावरण अधिकारी, उपद्रव शोध पथक असे एकूण ४४ जणांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.
Denis Mukwege, a gynecologist treating victims of sexual violence in the Democratic Republic of Congo, and Nadia Murad, a Yazidi human rights activist and survivor of sexual slavery by Islamic State in Iraq, won the 2018 Nobel Peace Prize on Friday.
The Norwegian Nobel Committee said it had awarded them the prize for their efforts to end the use of sexual violence as a weapon of war.
“Both laureates have made a crucial contribution to focusing attention on, and combating, such war crimes,” it said in its citation.
BREAKING NEWS:
The Norwegian Nobel Committee has decided to award the Nobel Peace Prize for 2018 to Denis Mukwege and Nadia Murad for their efforts to end the use of sexual violence as a weapon of war and armed conflict. #NobelPrize#NobelPeacePrizepic.twitter.com/LaICSbQXWM
Mr Mukwege, a gynecologist treating victims of sexual violence in the Democratic Republic of Congo, leads the Panzi Hospital in the eastern city of Bukavu.
Opened in 1999, the clinic receives thousands of women each year, many of them requiring surgery from sexual violence.
Ms Murad is an advocate for the Yazidi minority in Iraq and for refugee and women’s rights in general. She was enslaved and raped by Islamic State fighters in Mosul in 2014.
The prize will be presented in Oslo on December 10th, the anniversary of the death of Swedish industrialist Alfred Nobel, who founded the awards in his 1895 will.
राष्ट्रीय स्तरावर ‘नस्य’ द्वारा दि. 27/9/2018 ते 29/9/2018 या कालावधीमध्ये भोपाळ (म.प्र.) येथे ‘राष्ट्रीय आयुर्वेद क्रिडा महोत्सव’ च्या अंतर्गत विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
श्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी बैंडमिंटन, धाव स्पर्धा व बुध्दिबळ इत्यादि स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी साक्षी खापरे व चैताली लेकुरवाळे यांनी बॅडमिंटन (डबल) मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले तर कल्याणी बोंदरे हिने 400 मीटर (मुली) धाव स्पर्धे मध्ये दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक प्राप्त केले.सल्लागार म्हणून वैद्य विनोद रामटेके यांनी चमूचे मार्गदर्शन केले.
संपुर्ण भारतातून दीडशे महाविद्यालयामधून जवळपास तीन हजार स्पर्धकांनी क्रिकेट, कॅरम, बुध्दिबळ, धावस्पर्धा, व्हॉलीबॉल इ. क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. भारतीय वैद्यक समन्वय समितीचे सचिव वैद्य गोविंद प्रसाद उपाध्याय, प्राचार्य वैद्य मोहन येवले, उपप्राचार्य डॉ. मृत्युंजय शर्मा, डॉ. रमण बेलगे, डॉ. जय छांगाणी तसेच इतर समिती सदस्य व शिक्षकवृंदांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
महात्मा गांधी यांची यंदा १५० वी जयंती संपूर्ण देशभर साजरी करण्यात आली असून जयंती निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शासनाने यंदा महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त कारागृहातील जन्मठेप भा.द.वि. कलम ३७६, ३९२, ३९७ इ. कालमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित कालमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेले जे बंदी आहेत व ज्यांनी एकूण शिक्षेच्या ६६% शिक्षा कारागृहात भोगली आहे त्यांना शिक्षेच्या कालावधीत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाधीन बंदी नामे सलाम अजीज शेख हा उर्वरित कालावधीत सूट मिळण्यास पात्र ठरत असल्याने त्यास आज दि. ५/१०/२०१८ रोजी कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.
1 of 4
कारागृहातील बंदी हे सुद्धा समाजाचे एक घटक असतात पण कळत न कळत त्यांच्या हातून गुन्हा घडल्यामुळे ते कारागृहात बंदी झाले. महात्मा गांधी यांनी अंगिकारलेल्या सत्य अहिंसा मार्गावर जाण्याची त्यांना एक संधी मिळावी व नव्या उमेदीने त्यांनी आपला जीवनक्रम सुरु करावा यासाठी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त विशेष माफीचा लाभ भेटलेला बंदी सलाम अजीज शेख यांच्या हस्ते कारागृहातून सुटताना महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यास मा. श्री. योगेश देसाई यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तक भेट देण्यात आले.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता डिझेलचे दरही आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारने पेट्रोलवरील कर कमी करताना डिझेलच्या कराला हात लावला नव्हता. त्यामुळे राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल फक्त अडीच रुपयांनी स्वस्त झाले होते. याउलट गुजरातसह अनेक राज्यांनी डिझेलही स्वस्त केले. यावरुन काँग्रेससह विरोधकांनी फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. कदाचित याचीच दखल घेत सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. डिझेलही प्रतिलिटर आणखी दीड रुपयांनी स्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
‘इंधनांच्या दराबाबत सरकार काहीच करु शकत नाही’, हा पवित्रा धारण केलेल्या केंद्र सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील करआकारणीत कपात केली. इंधनावर आकारले जाणारे केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आले असून प्रति लिटर दीड रुपयांचा केंद्र सरकार तर एक रुपयांचा बोजा तेल कंपन्या उचलणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही करात कपात केल्याने राज्यातील पेट्रोलचे दर एकूण पाच रुपयांनी कमी झाले. मात्र, राज्य सरकारने डिझेलवरील करात कोणतीही कपात केली नव्हती. त्यामुळे राज्यात डिझेलचे दर प्रतिलिटर अडीच रुपयांनीच कमी झाले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी नाशिकमध्ये आहेत.
माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी डिझेलच्या दरातही कपात करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन पेट्रोल व डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी केले. यापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलवरील करात कपात केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल एकूण पाच रुपयांनी स्वस्त झाले. आता डिझेलचे दरही आणखी दीड रुपयांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण चार रुपयांनी स्वस्त होईल. रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. इंधनावरील कपात केल्याने राज्य सरकारला आर्थिक तोटा सहन करावा लागेल. पण इंधनाचे दर पाहता जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार करावर पाणी सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपुर : उपराजधानीतील जरीपटका पोलिसांनी मोठी कार्रवाई करत गुप्त सुचनेच्या आधारे एक दोन नव्हे तर ९ टन गोमांस जप्त केले आहे, शिवाय १ ट्रक जप्त करुण या प्रकरणात पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे. कार्रवाई नंतर पोलिसांनी त्यांची कसुन चौकशी सुरु केली आहे.
२०१५ मध्ये राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. हा कायदा लागू झाल्यानंतर गोमांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सरकार दरबारी गोवंश हत्येला बंदी असली, तरी गोहत्या आणि गोमांस विक्री सर्रासपणे सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोमांसने भरलेला ट्रक कामठीमार्गे नागपुरच्या दिशेने येणार असल्याची गुप्त माहिती जरीपटका पोलिसांना मिळाली होती. ही माहिती समजताच पोलिसांनी कामठी मार्गावरील उपलवाडी येथे सापळा रचून नाकेबंदी करून ट्रक थांबवला. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली. तेव्हा या ट्रकमध्ये मोठ- मोठ्या फ्रिजरमध्ये गोमांस ठेवलेले आढळून आले.
जरीपटका पोलिसांनी ट्रकसह गोमांस जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या गोमासचे वजन ९ टन इतके आहे. पोलिसांनच्या माहिती नुसार जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे २४ लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणात १० लोकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरु केली असून, गोमांस तस्करी करणारी अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता दिसून येत आहे.
पुणे : पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात तीन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं आहे.
आरटीओकडे जाणाऱ्या मार्गावरील शाहीर अमर शेख चौकात दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे प्रशासनानं हे होर्डिंग उतरवण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले होते. ते कापून काढत असताना हा अपघात झाला. होर्डिंग कोसळलं तेव्हा रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी सुरू होती आणि तेथील सिग्नलवर सहा रिक्षा, दोन दुचाकी व एका कार उभी होती. अचानक आदळलेल्या वजनदार होर्डिंगच्या दणक्यानं यातील काही रिक्षाचा चुराडा झाला. आतील चालक व प्रवाशांना जबर मार लागला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळं या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतूक उपायुक्त आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थितीची पाहणी केली जात आहे. तुटलेल्या होर्डिंग सांगाडा कटरच्या मदतीनं कापण्यास सुरुवात झाली आहे.
मृतांची नावे :
श्यामराव धोत्रे (४८), भीमराव कासार (७०), शिवाजी देविदास परदेशी (४०)
आठ जण जखमी :
जावेद मिसबाउद्दीन खान (४९), उमेश धर्मराज मोरे (३६), किरण ठोसर (४५), यशवंत खोबरे (४५), महेश वसंतराव विश्वेश्वर (५०), रुक्मिणी परदेशी (५५) हे सर्वजण ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत तर देवांश परदेशी (४) आणि समृद्धी परदेशी (१८) यांनी उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...